“ु <<%४€-< ह >%>>
पेमोपहार
र क” 0). ५५४०७ ०१०*०५१०७ ०७५१५१ १०७७५१ ७३& ४ | 1*'.* >! श्र न
लांच्छित चंद्रमा
| ११४९6९० ९७१७ ११०७ "७५७१ १७१ ७१७९१ १११6०१११११ ६8९6
यांस | भर्पण केढा आहे.
त>े>€४७>>%>>%>>5>>260>>>*>>9* >> >> ह.
अजिंक्यतारा पुस्तक-माला,
पुस्तक १ लें
त्यंच्छित चंद्रमा.
ठेखक आणि प्रकाशक: नारायण हरि आपटे-सातारा,
मुद्रक: दत्तात्रय गणेश खांडेकर, ला प्रिंटिंग प्रेस, पुणे.
| ी यी बांधणी म पा सरकारी नियमाप्रमाण सवे हळ भागे ' प्रत १०० रित उंची कागद व बांधणी, ी, ह सव्वा हपाया. >
मेळण्याचे ठिकाण:--अजिक्यतारा पुस्तकालक, सातारा
याच लेखकाची इतर पुस्तक का वया. १॥/॥.॥॥/॥) ज्र ऐतिहासिक अजिंक्यतारा. ( शिल्लक नाहीं ) मानवी आदा. ८१२ आनंदमाद्र. ८२ वि कर र सामाजिक कमगाते चित्र१ ल॑. ८१२ वदावे कीं निदावं ! ८२ कपटजाल. ८८ आ प प्रसिद्ध होणारीं पुस्तर्के आफ्रिकेच्या जंगलांत. [| छापत आहे] भुरळ चित्रररें याला कारण शिक्षण चि. ३२. सर्व गुरतकांस ट. व्ही. पी, खर्च निराळा पडेल.
मिळण्याचे ठिकाण:--आजेक्यतारा पुस्तकाल्य, सातारा.
शिकास याया
जं ह थं गदीश प्रार्थना. ह हलत का इश्वर ! तुझ्या इच्छर्न आज मीं स्वतंत्रपणें वाचकांची अल्प-स्वल्प सेवा करण्यास प्राम कळला आह. तव्हा आजपयत ज्याप्रमाण तुझ क्रपाछच आह्या सवावर राहिले, हात असलेल्या नानाविध अपराधांची जशा तुजकडून आह्यांस क्षमा होत गळी, व वळों कं तुझ्या अंतस्थ सूचनेमुळं जशा होणाऱ्या चुका टळल्या त्याचप्रमाणं यापुढेही तुझी कृपा आह्यावर राहो ! अपराधाची क्षमा मिळो ' अंतस्थ उपदेश जास्त जास्त मिळत जावो /!
अशी मन:पूर्वक प्राथना कारितां.
"प्या
७ ० | न तिळ (ठे सटवा वाचकांनी आजवर ठेवलेल्या प्रेमाचे ग्रोतक ह्मणून हु पुस्तक ९ ९__ माश्या सवे आवाळ वद्ध वाचकाच्या कर कमलांत 3. नी सादर व प्रेमपूर्वक अ ("70-35 ॥। पण करितां. वाचकांनी कूपा करून या पुस्तकांचे निर्भोडपणं गुण- दोष कळवाव. कोणते भाग आवडल, काणते भाग न आव- डले व त्याचें कारण कळविल्यास मला पढील पुस्तकांत घरीच मदत होइल. वाचक या विनंतीकडे दुलंक्ष कग्णार नाहींत अशी खात्री आह. लेखक. शण््फि 6.
व रत्न हरपले!
होय ! वाचकवृंद! आज आह्मी एका रत्नाला हरवून बसलो आणि हणूनच ।' लांच्छित चंद्रमा ' उद्य होण्यास इतका विलंब !
माझे परममित्र, अजिंक्यतारा पुस्तकालयाचे मॅनेजर, लेखनकायीतील माझे एक सहाय्यक, मराठी भाषेचे एक उत्तम कवि, ' विधुरविलाप, भारद्वाज, व्हायालेटस, तारकापरिषद, इत्याद सुंदर काव्यांचे कत, निष्णात ज्योतिषि आणि मराठा जातींतील एक अद्वितीय विद्रद्रत्ल रा. दिनकर नानाजी शिंदे उफ इंडुकान्त कावे ता. २७ आक्टोबर इ. स. १९१३ रोजीं दिव्यलांकीं चालते झाल ! वर दिललीं विशेषणं केवळ मित्र-प्रेमानेंच दिलीं नाहींत ! त्यांत सत्य आहे ! ज्यांना त्यांच्याशी परिचय करण्याचा तुप्रसंग प्राप्त झाला आहे, त्यांना वरील विशेषणांत अतिशयोक्ति दिसणार नाहीं अशी पूर्ण खात्री आहे. महाराष्ट्रांतील प्रीसद्ध लेखक व विद्वान गृहस्थ त्यांचे मित्र होते ! असो.
आक्टोबर माहिना सुरू झाल्यापासून रा. शिंदे झणत होते कीं, “हा महिना मला वाइंट आहे. या महिन्यांत मी बहुतेक मर- णार ! ' दुर्दैव आमचें कीं, हं त्यांचं कटु भाविष्य अक्षरशः खरे झालं! भाविष्यकथनावर माझा विश्वास नाहीं. माझी बरोबर जन्म. वेळ अगर कुंडलीही नाहीं. तरी चेहऱ्यावरून व स्वभावावरून ? भला ह्मणत, “ तुमचा एक मित्र तुहझ्याला धोका देईऊ. ” भावी काळांत काय होणार आहे माहीत नाहीं. पण रा. शिंयांन स्वतःच आह्याला चांगलाच दुगा दिला यांत शंका नाहीं !
मरतेवेळीं माझ्या कार्याविषयी त्यांना चांगलें स्मरण होत अगदीं अखेरीस त्यांनी “भिऊ नका. आह्मी तर जातोंच आहे पण इश्वर तुह्यांस यश देइल. ” असा धीर दिला होता,
| ; |) |
“> प्न नी
: ळांचिछत चंदमा ' चें नामकरण झण्ण्याप्रासून तो त्याया कांडी भाग उापन होडपर्येल रा' शिंदे यांनीं फारच श्रम वेतळे वे त्यांना आपल्या हातत हे काम पार पडावं, अशी फार आशा होला. तसें घडळं मते तर आझांळा फार संतोष वाटता; पण देवाची इच्छा तशी नः्हती '
आप्या काथीळा पित्राशविनामळें पाठाचे अडथळा आला व भोमीकाळावि्र्यी मोठी अका वाट ळागळां महे. तरा एका हिंदी कवि मित्राने पत्री, कळापिल्याप्रमार्णे:-
मित्र | शोऊ पं वैय धारण कोजिये, येड सेसार हे-कर्म क्षेत्र ह तुम कोन हा, क्या कर रह हो, कया तुझारा कमे हं: केसा समय, केशी कैसा तुह्यारा थमे हे ? हे मित्र: क्या यह विजञवा भी आज तुमने दूर को? होती परीक्षा ताप में ही स्वर्ण के समशूर की!
ग्रन्यमाळा क॑ विषय भे सतत पारिह्रम कौजिये ! कतेब्य से न हारिये । यही परीक्षा 8 !
मित्राचा हा उपदेश पुढं ठेऊनच आही वाचकांची सेवा करूं. ज्या वाचकांना मला आश्रय देण्याइतकी शक्ति अघेलळ व इच्छा असेळ त्यांनीं ती अवश्य द्यावी व आपल्या भेडळीकडटून देववावी ! ज्यांची तशी स्थिति नाहीं त्यांनीं निदान प्रेमाशी- वदे तरी द्यावा ! उत्कट प्रेमार्न दिलेल्या आशीर्वादानेंही माझें कल्याण होईल, अशी मला खात्री आहे. अजिंक्यतारा पुस्तकालय, ी वाचकांचा नम्न सेवक,
सातारा. नारायण हॉरे आपटे.
स्तावनेच्या दृष्टीनं सांगण्यासारखं वरचे आहे. पण सध्या £
स्थळ आणि काळ या दा्हींच्या अभावी तोमेत गत्त कराव) ळागत आठे. परमस्वस्कुपर्ने दुळरी ऊवाते लोकच री निघेळ, अशी पू उमदु वाटत. तवर, त्यायेळी । प्रस्लावन) ; ति
स्स ९८२९ 7 गील त. २ 2 ति
लिहण्याचा मानस आहे.
शे भू नेह शर कॅ न १ प्रस्तत काजरी समा जाप आणण्याकरिता माड्या कित्येक परोचित आणि, अपरिचित मित्रांबी मळा तिशय सहाव्यकळे,
शै किंबहुना त्यांच्या घटयटीमटच हे पस्तेक परं आढ अर्थ हण- ण्यास मळीच हरकत नाठा, तेव्ह त्या निन्पक्ष सहास्पराबद्दळ ट्र मी माझ्या संव मित्रांचे मनःपूर्यक आभार मानत; ! इश्वरानं ृ
त्यांस सुखी ठेवावें, आया रॅ. झेब कॅ
या कादुबरींत नवीन गोष्ट हृणजं प्रकरणाएवजी नुसत्या चढत्या फुल्यांनी काम भागावेलें आहे. त्यांपासून वाचकांची कांहीं गेरसाय होणार नाही अशी उमेद आह. या पस्तकाचे मुद्रक रा. रा. दत्तात्रय गणेश खांडेकर यांनीं पुस्तक छापून $ काढण्याचे बाबतींत व प्रुफ तपासण्याचे बाबतीत अतिशय
श्रभ घेतले. या त्यांच्या उपकाराबद्दल मी त्य़ांचा फार
कणी आहे. न १ प्या मगन १८३५. वाचकांचचा नम्न सवक, र
अजिंक्यतारा पुस्तकालय, नारायण हारे आपटे, सातारा.
। , ही. ॥ .१॥,॥०ी हण
लांच्छित चंद्रमा.
श्वासघात ! माझ्याशी विश्वासघात! ! मालदेव माझ्याशी ) विश्वासघात करीत आहे, असेच ना तुझे हणणे ? ह्यः! ४ मग त्याबद्दल मला भ्यायचें कारण? विश्वासघात कर- णारान॑ बिचकावे पाहिजे तर! त्याकरितां मी आपलें मन कां अस्वस्थ करून घेऊं? मनगटांत बळ नसेल तर खुशाल आपल्या शत्रूविषयीं साशंक होऊन काकदृष्टीनें त्याचे हालचालीकडे पाहात राहावें ! मला तसें करण्याचें मुळींच कारण नाहीं. आजमीजो तुमच्या सवीच्या सूचना, विणविण्या, शंका बाजूला सारून येथे आलो, तुझी नको नको ह्मणत असतां मालदेवाच्या कन्येशीं विवाह-”
। विवाह ! राणाजी, या कपटनाटकाला, या अपमानास्पद- कृत्याला आपण विवाह हें नांव देतां? स्पष्ट बोलता. याबद्दल क्षमा करा, पण माठदेवार्न चालाविलेली ही विटंबना-यासच जर आपण विवाह हें बहुमानास्पद् नांव देत असाल, तर विवाह या शब्दाचा अर्थ तरी बद- लला पाहिजे, किंवा जगांत इतरत्र चाळूं असलेल्या विवाहपद्धतीला काय मचा आळा घाठून-यालदेवानं अमलांत आणलेली हास्यास्पद विटंबना-” “ माठदेवाने मळा आदुरानें बोलावून आणन आपली मुलगी मला दिली-ही माझी विटंबना ! ” राणाजी थट्टेने हंसून बोलूं लागला, “ जनक राजानें सीता देवीला--?
: कोणीकडे देवतुल्य जनक राजा आणि कोणीकडे कपटपटू मालदेव ! कोणीकडे सर्वीना मंगल झालेलें अस सीतास्वयंवर आणि कोणी-
.. ७ वका] विर
लांच्छित चंद्रमा.
कडे मालदेवाने केलेली आपली थट्टा! कोणीकडे मोठ मोठे राजे महाराजे, विद्वान् विप्रगण यांचे समोर सीता देवीने रामचंद्रास वरमाळा घातल्याचा मनाहर देखावा आणि कोणीकडे चितुरगडावरील एका भिकारड्या महालांत आपल्य। विवाहाचा उपहास ' राणाजी, अद्याप आपण हंसतां आहां, हंसा-तारुण्याचे रक्त आपल्या अंगांत सळसळत आहे, अहंका- राने आपलं मन गच्च भरठें आहे, त्यामळे माझीही विचारवाणी आप ल्याप्त पटत नाहीं. जा! आपण आतां पाहिजेल त करण्यास मखत्यार आहां! कांहीं धाका असल्यास मालकास साकव करणे ह मी. सेवकाच एक कर्तव्य समजतो. त्याप्रमाणें मी ते करून चकलों-आतां मळा आज्ञा व्हावी, ” अगदीं निकरावर गोष्ट आळेळी पाहून राणाजीनं आपली मुद्रा गंभीर केली. त्यानें थोडा वेळ आपल्या स्वामीनिष्ठ संउकाकड खाल- पासून वरपर्येत पाहिळं व हटलं, “ हरदेव, खालीं बस. तारुण्यामळें ३ गवामुळें आमची विवेकबुद्धि भ्रष्ट तर झाळीच आहे, पण हरदेव, स्वामी निष्ठेबरोबर तड्य़ांत थोडीशी राजनीतिज्ञता असती तर काय बहार झाली असती ! मालदेवानें केलेल्या टवाळकीचें चित्र माझ्या डोळ्यांपुढे वरून मळा तूं आज नखाच्या कामाला कुऱ्हाडीचा घाव घालण्यास सांगत आहेस-_ )
“ ह्मणजे? ” हरदेवानं दचकून विचारले. राणाजी त्याचे मद्रे- कडे पाहात होता. काय असेल तें असो, हरदेव त्या पाहण्यानें ओशा- ळहा, एखाद्या गोष्टीविषयी आपलें मत ठाम झालं असतां व त्याच्या सत्याभासाने हुरळून जाऊन आपण त्याचे निराकरणास उद्यक्त झाली असतां ज्याप्रमाणे एखाद्याने आपली कल्पना, आपली भीति व तत्निवार- णार्थ आपण करत असलेले उपाय व्यर्थ आहेत असें सांगावें व ती गोष्ट एका वाक्यानँच सिद्ध करून दाखवावी, त्यावेळीं आपली काय स्थिति होते! आपण च॒कत आहोत हें कळतांच आपण किती ओशाळे होतो? हरंदेवाची अशीच स्थाते झाली. आपल्या धन्याला, आपण मोठ्या उत्सुकतेने त्याच्यावर येऊं पाहणाऱ्या संकटाची सूचना देण्यास गेलो असतां, त्याचें खरें स्वरूप त्यास उघड करून दाखविलं असतांही त्याचें महत्त्व लक्षांत न घेतां माठकानें आपली टवाळी करावी, याचें हरदेवास
ह
लांच्छत चंद्रमा.
फार वःइट वाटलें. किंबहुना आपल्या धन्याचा त्यास रागही आला. आणि ह्मणूनच तो कांहींशा उद्धटपणानें राणाजीचा गर्वि्ठपणा काढ- ण्यासही चकला नाहीं. पण राणाजीनॅ त्यास “ आज तूं मठा नखाच्या कामास कुऱ्हाडीचा उपयोग करण्यास सांगत आहेस'' असं झटले. त्यावेळीं मात्र तो दचकला. राणाजीच्या तीक्ष्ण दृष्टीनं तो ओशाळला. जें संकट आपल्याला समजळे आहे, तं आपल्या मालकाच्या नजरेसही आलं असलें पाहिजे आणे करऱचित् ते त्यांतून पार पडण्याचा उपक्रमही करीत असले तर आपल्या घाढडरण्याचा कांहीं उपयोग नाहीं! असेच ओशाळ- वाण विचार हरदेवाचे मनांत आले व तो खालीं पाहूं लागला. तेव्हां राणाजी त्यास सांकेतिक भाषेंत हणाला, “ हरदेवा, शत्रुचें कपट आपल्या ठक्ष्यांत आठे आहे, असे त्यास आपल्या घाबरण्यानें अथवा उपायाने सुचवून देऊन त्यास सावध करणें चांगलें, कीं आपल्यास या कपटनाटकाचा गंधही नाहीं असे सोंग घेऊन ऐनवेळीं त्यास पालथा घालणें चांगलं? बोळ, मालदेवानें केलेली कु्चेष्टा-” राणाजी आपला ओष्ठदंश करून ह्मणाला, “माझ्या लक्ष्यांत आली नाहीं-पण जाऊंदे. ” राणाजी कानोसा घेऊन ह्मणाला, “ जा, बाहेर कोणी तरी उर्भे आहे असं वाटतें. पहा बरें कोण आहे ते ?-" हरंदेव बाहेर गेला.
वर दिलेला संवाद एका लहानशा कोठींत घडला होता. ही कोठी हरंदेवास राहण्याकरितां हणून दिली गेळी होती. हरदेवानॅच राणा- जीला “* मला आपल्यास कांहीं महत्वाचे सांगावयाचें आहे व त॑ फार गुप्त आहे ' असें त्या दिवशीं दुपारी सुचाविळें होतें. हरदेव अतिशय स्वामिनिष्ठ, राणाजीचें त्याच्यावर फार प्रेम व विश्वास. हरंदेवाने राणा- जीला जरी ' तारण्याचें रक्त तुमचे अंगांत सळसळत आहे ! असें हटले होतं तरी हरदेव स्वतःही तरुणच होता. राणाजीची बावीशी उलटली होती व हरदेव पंचविश्ीच्या जवळ जवळ पोचला होता. फरक एवढाच कीं, हरदेवाला बाटत असे, वयाचे मानानें आपल्यास अनुभव फार आले आहेत. आपली विवेकबाद्धे धिमेपणाची व दूरद्शींपणाची आहे. तेव्हां राणाजीनें आपल्या सह्टयाप्रमाणें चालावे. ह्मणजे याचा अर्थ राणाजीनें आपल्या मुंठींतील बाहुले होऊन बसावें अशी मात्र हरदेवाची इच्छा
.:
छा ्सळाापा जडण
नव्हती हो! राणाजीचा स्वभाव परबुद्धीनें चालण्यासारखा नव्हैता व हरदेवाची स्वामिनिष्ठाही इतक्या नीच स्वरूपाची नव्हती, श्रीमारुती- रायानें ज्याप्रमाणे रघुकुलातिलक रामचंद्राची सेवा केली, तशीच सेवा आपल्या हातून राणाजीची घडावी, हीच हरदेवाची मोठी महत्वाकांक्षा, राणाजी ही गोष्ट जाणन होता व हणूनच त्याचें हरंदरेवावर भावाप्रमाणे प्रेम होतें. त्यांतल्या त्यांत हरदेव आपणास मूस, अविचारी, गर्विष्ठ समजून आपल्या रक्षणाकरिता झटत असतो, हें पाहून तर त्या उदारधी राणाजीला फार कोतक वाटे, एवढेंच नव्हे तर कांहीं कांहीं प्रसंगीं हर- देवाला चिडवून त्याचेकडून “ तुती अविचारी आहां, गर्विष्ठ आहां अशीं विशेषणे लाऊन घेण्यांतही राणाजीला मोज वाटे. हें वाचन कित्येक वाचकांना मोठें नवल वाटेल; पण प्रेमाचा, विश्वासाचा, निष्ठेचा अतिरेक ओळसण्याचीं जीं कांहीं साधनें आहेत, त्यांत आपल्या कनिष्ठा कडून त्या त्या विकाराच्या भरांत होणारी पूजा हें एक होय. ही पूजा आपले हृदय उचंबळून टाकणारी खास असते. प्रसंगविशेषीं द्रोपदीनें पांडवांची केलेली निर्भत्सना, सलोखा करण्याचे वेळीं भीमाचे धर्मराजाशीं उन्मत्तपणाचें वतन, तुकोबांचा आपल्या ' विठ्याशीं ' झालेला कलह, व पोराणिक नकलांतून मारुतीच्या रामावरील रुसव्याच्या गोष्टी यांवरून आमचे वरील ह्मणण्यास बळकटी येईल.
त्याच दिवशीं संध्याकाळीं राणाजी हरदेवाकडे आला व तेथेंच त्यांचे वरील भाषण झालें; पण हें भाषण होत असतां बाहेर कोणी तरी उभे असावें असें राणाजीस वाटलं व त्यानें हरदेवास बाहेर कोण आहे तें पाहून येण्यास सांगितलें. तो गेल्याबर राणाजी उठला व बाजला कोनाड्यांत जळत असलेल्या पंतीकडे पाहात पुटपुटला, “ मालदेंव, माझ्याशीं-आपल्या जांवयाशीं-तूं द॒गाबाजी करणार! ह्य: !” या 'ह्यः मध्यें किंती अर्थ भरला होता! आणि राणाजीच्या शरीरयष्टीकडढे पाह- णारास व त्याचे पराक्रम ज्यांस माहीत होते त्यांस ह. तिरस्कारपर्ण : ह्य: ! किती सार्थ आहे, हे चांगळें कळून चकलें असते. असो.
हरदेव बाहेर आला. पाहतो तों एक अपरिचित तरुण अंगणांत हिंढत होता. या वेळीं जरी तो दारापातून दूर चांदण्यांत होता, तरी
1
लांच्छित चंदना,
आपण 'आंत बोलत होतो, त्या वेळीं हा दाराबाहेर उभा राहून आपल्या गोष्टी ऐकत असावा, अशी हरदेवास शंका आली. त्याने किंचित् पुढें होऊन विचारलें “ कोण तें ! ” एकदम दचकून भानावर आल्या. सारखे करून या अपरिचित तरुणाने इकडे तिकडे पाहिलें. हरदेवास पाहतांच तो पुढें आला व ह्मणाला, “राणाजी इकडे आले आहेत ना?” हरदेवाची शंका वाढूं लागली. त्यानें विचारळे, '“ कशावरून ? आपण त्यांच्यावर कोणी पाळत ठेवणारे आहांत वाटतें ! किछेदारानॅ- ” हर- देवाचे मार्ग कोणीसे खाकरेले ! हरदेवार्ने वळून पाहिलें तों राणाजी. हरदेव लाजला. तो किंचित् बाजूळा सरला. राणाजीने पुढें येऊन त्या अपरिचित तरुणास हटले, “ आपलें काय काम आहे? ” दोघांनींही परस्परांकडे निरखून पाहिले. दोघांच्याही मुद्रेवर आश्चर्य दिसठे. आठेल्या तरुणास राणाजीची तीक्ष्ण दृष्टी सहन झाळी नाहीं. त्याने आजूबाजूळा व विशेषॅ- करून बाजूला उभा असलेल्या हरदेवाकडे साशंकपणं पाहात हटळें, “ मळा आपल्याला कांहीं सांगावयाचें आहे. ” आवाज ऐकतांच राणाजी दचकला. त्याने पुन: एकवार त्या तरुणाकडे निरखून पाहिलें. त्या पाहण्यापासून त्यास कांहीं तरी बोध झालेला दिसला. त्यानें भुंवया अकुंचित करून दूर दिसणाऱ्या एका दिव्याकडे पाहिले व त्याचें कोढें त्यास सुटल. त्याचे मुद्रेवर हास्य दिसूं लागलें. त्याने हंसत हंसत विचारले, “ मग आपल्यास एकांत पाहिजे असेल नाहीं ! ” राणाजीरचें तें हंसणें पाहून त्या तरुणार्चे मन अस्वस्थ झालेलं दिसले. तो पुढें चालत हणाला, “ हो-” राणाजी हरदेवाकडे वळून हणाला, “ माझी समशेर आण पाहूं. मी बसलों होतो, तेथेंच खुंटीला आहे, ”
“ तलवार काय करायची ! ” अपरिचित तरुण हणाला. “ मरी निःशस्र आहे. माझ्यासारख्या निःशक्र माणसाबरोबर एकटें येण्याला वीरमणी राणाजीला र्भाति कां वाटते! ”
राणाजी हसला, त्यानें हरदेवास सांगितलें, '“ बरं, माझी तलवार महालांत पाठवून दे. मी सडाच जातों. ” असे ह्मणून तो त्या तरुणा- बरोबर गेला, हरदेवाला हें बरें वाटळें नाही. तो हात झाडून झणाढा,
!
हांच्छित चंद्रमा.
:: आपल्या अविचारी धाडशी स्वभावाने हे अळा जीव भोक्यांत घालून घेणार. ”
राणाजी व तो तरुण हरदेवाच्या कोठीपासून वरच दुर गोळे. ज्या मार्गाकडे ते चालले होते तिकडे वेळ कमी होती. चांदणे मात्र खच्छ पडलें होते. राणाजीरने पाहिले तों डाव्या बाजळा सारे पक्षास साठ हातांच्या अंतरावर एक व्यक्तीही त्यांच दिशेळा जात होती. त्या व्यक्तींची आपल्या हालचालीवर नजर असावी असे राणाजीस वाटलें. तो मुद्दाम थांबला. अपरिचित तरुणही थांबला, त्याबरोबर ती. व्यक्तिही पण थांबली. तो प्रकार पाहून मात्र राणाजीचें मन अखस्थ झाले. आपण आपली तलवार बरोबर आणिली असती तर बरें होतें असें त्यास वाटळे. याच वेळीं तो तरुण हणाला, “ राणाजी, आपण आपली समशेर आपल्या- बरोबर आणिली असती तर बरें झाठे असतें. '' राणाजीने आश्चर्याने विचारिलें, “ ते कसें काय ? /?
“ परी जें कांहीं सांगणार त्याकडे आपलं लक्ष पाहिजे. आपले मन तर अस्वस्थ दिसतं. ” |
“ तसे नाहीं कांहीं, ” राणाजी त्याकडे निरखन पाहात हणाला, “ आपण खुशाल सांगा. ” दोघे पुनः चाळू लागल. दर अंतरावर चाळ. णाऱ्या व्यक्तीनेंही तसंच केलें. राणाजी पुटपुटला, “ हरदेव खास नव्हे. ” अपारोचेत तरुण हळूंच हणाला, “ राणाजी, आपला विवाह मोठ्या मजेचा झाला नाहीं! ” राणा्जीला ती सलगी झोंबली, तो त्याचा एक- दुम हात घरून कर्कश स्वरांत हणाला, “ मग? ” अपरिव्ित तरुण गोंधळला व भ्यालाही. त्यानें आपला हात सोडवून घेत हटले, “ आप- णौला राग येणें साहजिक आहे, पण आपण वास्तावेक सावध असा- यला पाहिजे होतें. ”
५ अहो बा-?” राणाजी जीभ चावून ह्मणाला,' “ मी चांगला सावध आहें. आपल्या उपदेशाचे औषध देऊन सावध करण्यास आपण आलां असल्यास आपण ही तसदी व्यर्थ घेतलीत असे मी ह्मणतों. ” अपरिचित तरुण हणाला, “ आपण सावध आहांत हे पाहून फार आनंद
द्
लांचख्छत चवमा.
म्राला; पण पहा हो, आज आपली न् आपल्या नववधुची भेट होणार आह. तिच्या सोंदर्यमदानें कदाचित आपण मत्त होऊन आपल्या घालक परिोल्यितीळा विसराठळ, ”
राणाजी उसळून ह्ॅणाळा, “ जा! चांडाळ्णी! तूं अशी दुचकूं नकोस-माळदेवाची रखेळी मीं ओळखली. जा! पुरुषवेषानें मजकडे येऊन मळा उपदेश देणाऱ्या मदनोन्मत बये- राणा हर्मीर इतका विषय- ळोळप खास नाहीं. ” ही निर्भत्सना ऐकतांच तो तरुण अथवा ती खरी सर्पाप्रमाणें उठटली. ती खदखदा हंसून हणाली, '* राणाजी, नि'शस्तर प्रतिकार आपण कुठवर करूं शकाल? आतां आपल्यास आपली तल- वार मिळेळ काय? आपल्या सेन्यांत-प्रत्यक्ष आपला प्राणप्रिय हरदेव. ”
“ बस्स! चांढाळणी, यापढे एक शब्द बोलशील-माझ्या मनुष्या- विषयीं अविश्वासाचा एक शब्द तोंडावाटे काढशील, तर मी तुझें मुस्कट रंगवीन, ”
“ राणाजी, मी त्याचा अस्सा प्रतिकार करीन. ” असें हणून तिनें आपला लपविलेला जबिया काढून उगारला! राणाजी सावध होऊन बाजूला सरणार व ती पुरुषवेषधारी स्री त्याच्यावर भर्यकर वार कर- णार, तोंच एक तीर सू सूं करीत आला व त्या राक्षासेणीच्या जाबिया घेतलेल्या हाताच्या मनगटांत शिरला ! त्या श्रीनें वेदनेने एक किंकाळी
€_.. 13
फोडून आपलें अंग जमिनीवर टाकलं!
एकंद्र प्रकार पाहून राणाजी आश्चर्यचाकित झाला. त्याने सगळी- कढे पाहिलें, पण त्यास कोणीही दिसे नाहीं. मघाशी दूर अंतरावर चालणारी व्यक्तिही दिसली नाहीं. तो तार त्या व्यक्तीनॅंच मारला असावा. पण ती व्याक्ति कोण? आपल्या विश्वस्त सेवकांपैकीं कोणाला संशय येऊन त्यानें तर वेळेवर मदत करण्याकरितां आगमन केलें नसेल? काय असेल दे असो, तीर मारणारी व्या ब मघाशी दुरून चालणारी व्याक्ते या एकच होत. मात्र आपल्या सेवकांपैकी ती खास नव्हे, असेंच त्यास वाटं लागठें! तो थोडा वेळ त्या बेशुद्ध पडलेल्या सरीकडे पाहात विचार करीत उभा राहिला. तिच्या मनगटांतून रक्त वाहात होते.
च”,
६६
लांचिछित चंद्रमा, चित चंद्रमा,
राणाजी खालीं बसला व त्यानें तो तीर उपसून काढून रक्त येऊं नये हणून जखमेच्या वरचे अंगास मनगट आवळून धरलें. आतां या बाईंची व्यवस्था कशी करावयाची ! अशीच हिला टाकून जाणें योग्य नाहीं व येथे राहावे तर कोणी येऊन पाहिल्यास आपल्यासंबेधीं त्यांना भलतीच शंका येणें साहजिक आहे. असा विचार करीत तो उभा होता तोंच त्या बाईची किंकाळी ऐकून दोघे चोघे धावून आले. त्यांनीं राणाजीस तेव्हांच ओळसिलें, त्यांनीं त्या पुरुषवेषधारी ख्रीकडे पाहून हटले, “ हें कोण! ” इतक्यांत त्यांचेपैकींच एक हणतो, “ अरे ही तर भुठेंया! ”
नॅः भः
“मुठेंया-माठदेव महाराजांची नाटकशाळा-आणि ती इथें कां?” दुस- ऱ्यानें प्रश्न केला व ते आठेळे सगळे राणाजीकडे व भुठेंयाकडे आळी- पाळीने पाहूं लागले, राणाजीस त्या नोकरांना खरी हकीकत सांगावी कीं कसें, याचा विचार पडलेला दिसला, थोडा वेळ त्याने सवीच्या मुद्वेकडे पाहिळें व नंतर हटले, “ तोंडाकडे पाहात उभे राहू नका. हिच्या दासींना वगैरे बोलावून आणा व हिची काय ती व्यवस्था करा. जा, कोणी तरी एक दोन लोटे पाणी आणा अन् हिची जखम धुवून पाण्याची पट्टी द्या. ? असें हणून त्यानें एका मनुष्यास तिचें मनगट धरण्यास सांगून तो तेथून निघन गेला. |
पण त्याचें मत आतां पूर्वीइतकें स्वस्थ नव्हते. मालदेवाचें कपट त्यानें केव्हांच ओळखून ठेवे होतें व त्याचा ऐन वेळीं प्रतिकार कसा करावयाचा हेंही त्याने ठरवून टाकिले होते. पण मालदेव आपलीं प्यादी अशा चमत्कारिक तऱ्हेने पुढें ढकलील असें मात्र त्यास वाटलं नव्हते. माठदेवाच्या चालूं असळेल्या कपटनाटकांत भुठेंयाच्या आगमनाचा प्रवेश निष्कारण खास नाहीं, असें त्यास तेव्हांच कळून चुकले; पण या चम- त्कारिक प्रवेशाच्या आंतल्या बाजूस मालदेव' कोणता प्रवेश घढवून आणीत आहे हँ त्यास समजेना, हरदेव समजत होता तितका राणाजी बेद्वाबध नव्हता, पण भुठेंयाचें आगमन त्यास एक विलक्षण कोडें वाटू झामले, बरें, भुठेंया आली ती आली. पुरुषवेषाने कां आली! तिनें एक-
लांच्छत. चंद्रमा.
दम आषल्या चमत्कारिक विवाहाचाच प्रश्न उपस्थित कां केला ! आपल्या पत्नीपासून सावध राहण्याबद्दह च तिने आपल्यास कां सुचविले ! हरदेव फितूर झाल्याचें तिनें कां दृशविलें ! असे विचार सारखे त्याच्या मनांत येऊं लागले. व हे विचार करीत करीतच तो हरदेवाच्या कोर्ठाकडे वळला, पण हरदेव तेथे नव्हता, मात्र त्याच्या सेनेतील एक मनुष्य तेथें बसला होता. राणाजीला पाहतांच तो उठून उभा राहिला. राणाजीनें हझटळें, “ कायरे, तो हरदेव कुत्रा कोठें गेला? ” तो प्रश्न ऐकून त्या मनुष्यास मोठें नवल वाटले. राणाजीचे हरदेवावर फार प्रेम. असे असून ते त्यास ' कुत्रा ) हँ विशेषण देतात. तो मनुष्य चप्प बसलेला पाहून राणाजी कांहीं न बोलतां निघून गेळा. तो थोडासा पुढे गेला व त्यास एकदम एक कल्पना सुचली! एखाद्या अपरिचित भुयारांत जाऊन पड- लेल्या माणसाला ज्याप्रमाणे पुष्ळळ वेळ धुंडूनही वाट सांपट्टं नये व आपण येथेंच कुजन मरणार असें त्यास वाठून तो निराश व्हावा न व्हावा तोंच कोठून तरी वाऱ्याची झुळूक किंवा प्रकाशाचे किरण येऊन कोठें तरी जवळपास बाहेर पडण्यास वाट आहे असें त्यास कळून यावें, त्याचप्रमाणं राणाज्ञीची स्थिति झाठी. तो थोडासा थबकून ह्मणाला, “ हां, असेंच असलें पाहिजे. भुलेंयाच्या सोंदर्यास बळी पडून मीं तिच्या हस्तगस्त व्हावे याच हेतूनं ही काते ठढविलेळी दिसते! विषयी माठ- देवाला ही युक्तिच सुची यांत नवल नाहीं. पण आतां मीं सावध राहिलें पाहिजे. प्रत्येक पाऊल मला जपून टाकर्ठे पाहिजे. ” तों पुनः चालूं लागला व स्वगत पुटपुटला, “ आपण आहों यापेक्षाही जास्त जागरूक राहण्याची जरूर दिसते. हरदेवाची एकदां भेट झाली पाहिजे, ह्मणजे त्यास अखेरची व्यवस्था सांगतां येईल. समजा, यदाकदाचित त्याची भेट नच झाली व त्यापूर्वीच लढण्याचा प्रसंग आला तर! हं; त्याची नको काळजी. आतांच्या मनुष्याजवळ मी ' हरदेव कुत्रा ) हे शब्द बोळून ठेविळेच आहेत. तो हे शब्द हरदेवास सांगणार न हरदेव त्या शब्दाचा भाव ओळखून व्यवस्था करील, मालदेव, तूं माझा सासरा! आपल्या पोरीच्या सौभाग्याशीं विश्वासघात करण्यासही तुझे मन मामे बेत नाहीं अं! नाहीं-नाहींच घेणार, तूं स्वमावतःच दुष्ट, तूं बापालाही
र
लांच्छित चंद्रमा,
न जमानणारा जांवयाला कशाला भीक घालतोयस ? (उपहासाने हंसून) आमच्या मामासाहेबांची परीक्षा तर होऊन चकली. दोघा मेव्हण्यांचां आमच्यावर पर्वीपासनच डोळा आहे-आतां राहतां राहिळी आमची पट्ट राणी ! आज रात्रीच्या प्रथम भेटींतच त्यांचीही परीक्षा होऊन जाईल पण ती चांगली असेल हा भरंवसा बाळगणे धोक्याजंच आहे. आपल्या- कडन सावध असावें हेच बरे-हो, न जाणो, मालदेवासारख्याची पोर ती ! कठला पाति न कठलं काय ? चितरगडचें राज्य घशांत टाकण्या- करितां मालदेव टपलेला. त्यास त्याची लेक 'सहाय्य करणारच करणार करा-सर्वजण माझ्याविरुद्ध कट करा, पण मामासाहेब ! ध्यानांत असं द्या-जर माझ्या एका केसाला धक्का ळागळा तर ? तर काय, हरदेव तुझ्या नरडीचा घोट घेतल्याखेरीज कधींही राहणार नाहीं. माझे लोक आहित पांचशेंच, पण वेळ आली तर ते पांच हजाराला भारी आहेत अशा प्रकारचे विचार करीत तो चालला असतां समोरून त्यास त्याचा मेहुणा बनवीर येतांना दिसला, राणाजी त्यास चकविणार तोंच तो पुढे होऊन ढदिंचित् ओरडून हणाला, “ आ जमाइजी ! किती वेळ तरी मी आपणास हुडकीत आहे. चला, जेवायचं झालें आहे.” यावेळीं राणा जीचे.मनांत हरंदेवाची भेट घेऊन त्यास पुढील सर्व व्यवस्था सांगाव- याची होती. पण तेवढ्याकारेतां आपण जर बनवीरास “ मला काम आहे, मी मग येतों ' असें सांगितले तर त्यास त॑ खरें वाटणार नाहीं. निदान त्यास कांहीं तर्री शंका येऊन तो जाण्याचे मिष करून आपल्या- बर पाळतही ठेवील, हँ केव्हांही इष्ट नाहीं. तेव्हां बनवीराबरोबर आपण जावें हैंच बरँ, असा विचार करून राणाजी त्यास हणाला, ' मी आतां तिकडेच येणार होतों. ” असं ह्मणून ते दोघेही चालूं लागले. थोडा वेळ कोणीं कांहींच बोलले नाहीं. नंतर राणाजी ह्मणाठा, “ काय बनवीर, आमची रवानगी करण्याचा केव्हां विचार आहे? ”
बनवीरानें राणाजीच्या मुद्रेकडे पाहिलें. थेचे हास्य तेथें दिसत होते. बनवीर चाचरत ह्मणाठा, “ विवाह तर काल झाला, अन् इतक्यांतच परत जाण्याची गडबड ! ” ह्या बोलण्यावर राणाजीच्या मनांत एक झणझणीत उत्तर देऊन माठदेवाच्या
१०
लांच्छित चंदर्मा.
विश्वासघौताचे उदघाटन करण्याचें फार होते; पण त्याने मोठ्या कष्टाने आपली ती इच्छा दाबन ठेविळी. तो कांहीं बोलणार तोंच बन- वीर एका बाजच्या वाटेला वळला. राणाजी आश्रयाने हणाला, “ अँ तुह्मी तिकडे कोणीकडे निघाला? "
“हो-मी तुझाळ| प्रथम सांगायळा विसरला. आज आपल्याला भलंया बाईकडे मेजवानी आहे -” नांव ऐकतांच राणाजी दचकला. तो थज कला. * मी तेथें येत नाहीं ' हे शब्द त्याचे अगदी ओंठावर आले होते; पण त्यानं ते तसेच मागे सारले. त्याची ती स्थिति बनवीराच्या लक्ष्यांत आली. तो हणाला, “ कां तुही घोंटाळतांसे ?
“कांहीं नाहीं-कांहीं नाहीं.” राणाजी चालत हणाला. “मला वाटतें हा निरोप मला पूर्वीच कोणीं तरी कळविला होता, मला त्याची आठव- णच नव्हती. बरे झालं तुझी आलांत ते. ” राणाजीनें ही कांहीं तरी सबब सांगितली; पण त्याचें मन मात्र मोठ्या बचकळ्यांत पडलें. भलें यानें आपणास भोजनास बोलवावे याचा काय मतलब? ती तर जखम होऊन तेर्थे पडली आहे?! अन् ही मेजवानीची तयारी कोणीं केली? कांहीं तरी पॅंच-कांहीं तरी कपटाचा डाव-दिसतो. चाळू द्या-मामा- फासे टाकत चला ! यांतनही मी निसटून आपल्या नरड्यावर हात ठेवीन ! यांतनही बचावन मी माझा चितोरगड परत घेईन ! याच वेळीं बनवीराचे मनांत कसले विचार चालले होते हें कळण्यास कांहीं मार्ग नव्हता. त्याची मुद्रा विकारश्ञून्य दिसत होती. इतकच काय, पण तो राणार्जीकडे क्रचितच पाहात होता, आपल्या बोलण्याचा राणाजीवर काय परिणाम झाला हे पाहण्याची त्यास गरजच दिसली नाहीं त्याच्या दृष्टीनें या विषयांत कांहीं विशेष मतलबही नसेल; पण राणाजीस मात्र तसें वाटले नाहीं. मालदेवाच्या प्रत्येक कृत्याचा त्यास संशय येऊं लागला होता. अर्थात् भुेंयानें पुरुषाच्या वेषांत आपलकडे येणें व पुनः तिच्याकडेच भोजनाचे आमंत्रण येणें या दोन गोष्टींचा परस्परांशी चांगळा हढ संबंध असला पाहिजे असं त्यास वाटले. तो मनांतळे मनांत हणाला, “ हां हां ! तो डाव चुकला हणून आतां ही दुसरी युक्ति योज-
१९
ठेळी दिसते ! काय, मालदेव भुळेंयाकरवीं मठा विष घाठून मारणार! होय-असेंच असळें पाहिजे. ” हे विचार त्याचे मनांत येत होते, तोंच भुलेंयाच्या महालाजवळ ते येऊन पोचले. यांना पाहतांच तेथील नोकरा- चाकरांची मोठी गडबड उडाली. ' जमाईजी पघारे-नमाईजी पघारे ' असा जिकडे तिकडे गोंगाट झाला. त्या गोंगाटानें राणाजी शुद्वीवर आला. तो पुटपुटला, “ आतां मळा चांगळें सावध राहिलं पाहिजे, माझा एकदम नाश करण्याची मालदेवाची इच्छा दिसत नाहीं. माझा नाश झाल्यावर त्याचा आरोप आपल्यावर ये$ नये यासाठीं तो जपतो आहे. तेव्हां देवावर विश्वास ठेवून आपण सावध राहावे हेच बरें. " अस ह्मणून त्यानें आपले कोधविषयक व चिंताविषयक विचार बाजूस सारले. त्यानं आपला चेहरा हसरा केला व ता बनवीराच्या पाठोपाठ बागेच्या फाटकांत शिरला.
चांदण्याचे दिवस असल्यामुळें महालापुढील चन्नेगच्ची चोथऱ्यावर बिछायत घातली होती. राणाजीचा दुसरा मेहुणा रणवीर स्वागत करण्याकरितां तेथें उभा होता. मध्यभार्गी मुद्दाम तयार केलल्या आसनावर राणाजीस बसविण्यांत आठे, सवजण आपआपल्या इतमामा- प्रमाण बसल्यावर माळ्यानें मोगऱ्याच्या फुलांनीं भरलेठीं दोन तबके राणाजीच्या दोन्ही बाजूस आणून ठेोवेलीं. दोन दासी पंख्यानें वारा घालूं लागल्या व त्या कृत्रिम वायुलहरीबरोबर मोगऱ्याच्या घमधमाटानें राणाजीचें नाक दरवळून गेढें. तो प्रकार पाहून त्यास भोठी मोज वाटली. तो हंसला ! सर्पाला पकडतांना जादूगारास असेंच कांही करावें लागतें. हें त्याचे मनांत आठें कीं काय कोण जाणे! इतक्यांत- अहाहा ! प्रत्यक्ष रंभेप्रमाणें अठंकारभूषित अशी भुठेंया तेथे आली ! तिची मुद्रा मोठी टवटवीत [दिसत होती. चेहऱ्यावर हास्य खेळत होते. गालावरील लालीस चांगढाच रंग चढला होता. राणाजीनें पाहिलं, भुळेंयानें उजव्या हातांत एक मोठा सुगंधित पुष्पहार घेतला होता. त्या हाराचे दोन तीन वेढे तिनें आपल्या मनगटाभोवतीं दिळे होते व मधुन मधून ढडिवाळपणें ती त्याचा वास घेत होती. जणूं काय, एखादा शुअकांती सर्पाला ती मंत्र घाठून खेळवीत होती. हा सर्प-हा पुष्पहाराचा
१र
लाँच्ळित चवमा,
फांस-राणाजीवर पढणार होता काय ? “ जमाईजी,-” एवढीच हाक मारून भुलेंया हंसली ! एका सुंद्रीचें मंजुळ हास्य तें ! पण राणा- जीच्या कानास त॑ गोड लागले नाहीं. तिनें तो हार मनगटारभोवतीं काँ गुंडाळला होता हँ राणाजीरनं तेव्हांच ताडठें. तो आपला ओ"ष्ठदंंश करून ह्मणाला, “अस्सें ! ,घडून गेलेल्या प्रसंगाची भुलेंया ओळख देणार नाहींसें दिसते. ”
भठेया हणाली, “ जेयायचं झालंय. ”
५ मग आमचीही तयारी आहे. ” राणाजी एकदम हणाला व उठला. भुलेंया ओळख देत नाहीं तर आपणही त्या प्रसंगाची ओळख द्यावयाची नाहीं, असा त्याने निश्चय केला. दूर अंतरावर एक चौरंग ठेवून पाय धुण्याची व्यवस्था केली होती. जवळच एक दासी हातपाय पुसण्यास एक रुमाळ घेऊन उभी होती. राणाजी पाय धुण्यास गेला. त्यानें पाय धेतले. दा्सीनें रुभाळ पुढें केला. त्यानें तो घेण्याकारेतां हात पुढें केला तांच त्या दासीने इकडे तिकडे पाहात प्रथम त्याचे हातांत एक चिटोरें दिलें व मागून रुमाल टाकून ती वळून बाजूला झाली ! राणाजीस आश्चर्य वाटे. तो त्या दासीला निरखून पाहणार तों ती गेलीसुद्धां !
४ आहे-आपल्यास कोणाची तरी मदत आहे. हें चिटोर॑अगोद्र वाचले पाहिजे. ” असं हणून तो पुनः मिछापतीकडे आला. रणवीर व बनवीर कांहीं बोलत होते. राणाजी आपलं यज्तोपवित बाहेर काढीत हणाला, “मला एकवार बाहेर जावयाचे आहे, ” बनवीरानें एका दासीला हाक मारून व्यवस्था केली.
ज्यावेळीं राणाजीस एकान्त मिळाला त्यावेळीं त्यानें मोठ्या उत्स- कतेनें त॑ चिटोर॑ वाचलं. ते पत्र मोठ्या घाईने लिहल होते. यावरून लेखकाच्या मनांत तें लिहिण्याचा विचार अगदीं एकदम आला असावा, असें स्पष्ट दिसत होतें. पत्रांत असा मजकूर होता. |
१३
छांच्छत चंद्रमा.
५“ आपली मनःस्थिति एकंदूर प्रकार पाहून मोठी चमत्कारिक झाली असेळ, आपण या प्रसंगीं घाबरणार नाहीं अशी पूर्ण खात्री आहे. भोजनास अनमान करूं नये. विषप्रयोगाची मुळींच भीति नाहीं. सर्व जिन्नस माझ्या समोर झाळे आहेत. मात्र विनोते एवढीच कीं, कोणत्याही प्रकाराने बिचकून आपले मनोविकार बाहेर दाखवू नयेत. जें कांही आपणास सांगण्यांत येईल, तें सवे खरं माना- निदान बाहेर तसं दाखवा, एकलिंगजी भापला पाठीराखा आहे.
“ आश्रवय ! या माझ्या रक्षकाने आपली सही कां कठीनाहीं! राणाजी तं चिटोरें फाडीत हणाला, “ भळेंयाच्या हातावर बाण मार णारी व पत्र पाठविणारी या दोन्ही व्यक्ति एकच दिसतात! आं ! आपली पत्नी-आपली नववध-असेळ काय ? तसं असलं तर ? मग माझ्य सारखा भाग्यवान मीच! पण मालदेवाचे पार्टी असं रत्न निप्जरण
ठीण ! माह्या पत्नीची व माझी अद्याप तांडओळखसुद्धां नाहीं. माझ्याविषयी तिच्या मनांत इतक प्रेम उत्पन होणे शक्य तरी कसे आहे? पण एकवार आतां हरंदेवाची भेट झाली पाहिजे. ” असे विचार करीत तो परत महालांत आला. त्यानें संधि साधून पत्र देणाऱ्या दासीला ओळखून काढण्याचा निश्चय केला. पुनः हातपाय धुतल्यावर आपल्या दोघा मेहुण्यांसह तो भोजनास मुद्पाकखान्यांत गेला, तं चिटोरं न मिळतें तर राणाजीस भोजनास बसण्यास मोठी शंका वाटली असता. पण त्या चिटोऱ्यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला होता.
भोजन आटपलं. इतक्यांत मालदेवाकडून त्या दोघा भावांस बोला- वर्णे आल्यावरून ते राणाजीची अनुज्ञा घेऊन निघून गेले. भठेंय़ाच्या निजण्याच्या महालांत राणाजीस नेण्यांत आलं. भलठेंयाही मागोमाग आली. तिनें मोट ग्रा आदराने त्यास एका कोचावर बसविलें व ती स्वत विल्याचें सामान घेऊन सालीं थोड्या अंतरावर बसली. राणाजीने तस- बिरा पाहण्याचे मिष करीत तिच्या हालचालीवर नजर ठेविठी. थोड्या वेळाने भुलेंया हणाली, “ राणाजी ! ”
१४
र लांच्छित चंद्रमा.
राणाजी आश्चर्याने तिच्या मुद्रेकडे पाहूं लागला, भुठेंया त्याच्याकडे पाहात स्वगत पुटपुटली-“ मालदेव महाराजांनीं यांच्याशीं तरी असं करायचं नव्हतं. ” हँ पुटपुटणें राणाजीस सहज ऐक गेें. किंवा भुळें याची तशी इच्छाही असेळ, राणाजी चिठोऱ्यांतील सूचना बत्रिसरला “ तो दचकून ह्मणाला, “ काय हटलंत ? ” “ छे, कुठें काय? ” मलया ह्मणाली, “ जायफळ दिसत नाहीं, मेल्यांना हजारदां सांगि तल. थांबा अं, मी घेऊन येतं.” असं हणन ती तेथून निघून गेली राणा्जीस आश्रय वाटलें. हा काय घोंटाळा आहे ? भळेंयाच्या मनांत आहे तरी काय ? कांहींना कांही. तरी कपटप्रकार सुरू आहे सरा | पण तो काय ! हाय ! एक आपल्याजवळ तलवार असती तर ? मग- मग प्रत्यक्ष यमाचीही भीति नव्हती. असे विचार त्याचे मनांत येत असतां कांहीं चाहूल लागल्यामुळें त्यानें दाराकडे पाहें. तो काय ! चिटोरें देणारी दासी तोंडावर बुरखा घेऊन दारांत उभी होती. राणाजी एक- दूम उटून पर्ढे होत हणाला, “ तीच-तीच ती.”
१५
छांच्छित चंद्रमा.
मॅ... जॅ अँ
त्या दासीला पाहतांच राणाजीस ज्याप्रमाणे आश्रय वाटलें, त्याच- प्रमाणे त्यास आनंदही पण झाला. भुठेंयाचे-अथीत् अप्रत्यक्ष रीतीनें मालदेवार्चे-चमत्कारिके वर्तन पाहून त्यास अगद्वीं भांबावल्यासारसें झालं होते, आणि अशा प्रसंगांत कोण नाहीं होणार ! राणाजी शूर होता, चतुर होता, दूरदर्शी होता व राजनीतीही त्यास चांगळी अवगत होती. पण सध्यांची एकंदर परिस्थितिच अशी जुळून आली होती कीं, तो किंकर्तव्यमूढ झाला. भुठेंया मालदेवाचे सांगण्यावरून हे सर्व करीत आहे, हँ खरे कश्लावरून ! कदाचित् ती आपल्यावर अनुरक्त झाली असेल आणि ह्मणूनच तिचे हे चाळे नसतील कशावरून ? ही शंका मनांत येतांच राणाजी गोंधळला. मालदेवाच्या कपटकारस्थानांतूनही फणसांतील गुठळीप्रमाणें निघून जाणें शक्य आहे. शत्रूच्या सेन्यामध्यें सांपून त्यांच्या तलवारी डोक्यावर नाचत असतांही त्यांतून प्राणरक्षण होणें कांहीं विशेष कठीण नाहीं. परंतु नितिंबिनीरूपी वागुराच्या जाळ्यांतून निसटणे किती कठीण ?! किती अशक्य ! मनाचे चांचल्य कोणत्या वेळीं उत्तेजित होईल व त॑ आपल्यास फशी पाडील हें कोणीं सांगावें? भुलेंयाबद्दल आपल्यास तिटकारा वाटतो आहे खरा; पण संसर्गाने तो वितळण्याचा संभव नाहीं काय ! अलबत ! पुष्कळ संभव आहे.
भुळेंया तांबूल करण्याचे गडबडींत हाती. त्या वेळीं राणाजीचे मनांत असेच विचार सुरू होते व त्या नागिणीच्या कामफुत्काराचा श्वास आपले अंगास लागण्यापूर्वीच आपण येथून निसटले पाहजे. तो श्वास अंगास लागून जहर चढल्यास त्यांत आपलें पतन होण्यास मग फार वेळ नको, हे किचार येण्याला व ती दासी दारांत दिसण्याला एकच गांठ पडली. त्याबरोबर राणाजीचे मनांत ' ज्याप्रमाणें आपलें दुर्देव आपल्यास गर्तेत ढकलण्यास प्रयत्न कर्रीत आहे, त्याचप्रमाणें आपलें सुदैवही नकळत आपल्या रक्षणाची खटपट करून राहिलें असलें पाहिजे असें आलें, आणि केव्हांही झालें तरी असेंच आहे. ' विनाशकाले विपरीत बाद: ही ह्मण जरी सरी असली तरी ज्यावेळीं दुर्दैवाचा फांस आपल्या
१६
लाच्छित चंद्रमा.
गळ्याशी बसून संकटाने आयले प्राण कांडूं पाहतो त्याच-त्याच वेळीं सदैवही आशेच्या रूपाने आपल्या भोती भोवती घटमळन आपलें रक्षण करूं पाहात. त्याचेपासून आपलें रक्षण होणें किंवा दुर्देवापासून आपलें निकुंतन होणे हे केवळ आपल्य़ा मानसिक बलाबलावर अवलंबुन आहे. संकर आलें असतां ' अरेरे, आतां मी कसचा बचावतां ! असें निराशेचे उद्गार काणे हणजे आपण आपल्या हातानें दुर्दुवाचा फांस आंवळ करून सदेवाच्या न कळत होणाऱ्या सहाय्यावर दुगाण्या झाडण्या- सारखेच आहे. कार्यकर्ती-मंडळी ह्याविषयी फार जागरूक असतात.
वकालांत येणाऱ्या संकटांच्या ठाटांपुरं आपण चूर न होतां त्या ठाटांनीं आपल्या कठोर हृदयावर आदळून च? व्हावे अशीच त्यांची महत्वाकांक्षा असते. आगे जेथ अशी महत्वाकांक्षा आहे तेथ्रें अपयश जाणें फार-फार कठीण! आमवा नायक अशांचपेकीं होता. आतां पष्कळ वेळां अशा लोकानांही येत असलेल्या संकटांवर कोणतें अन्न फॅकावें याचा प्रम पडतो. भलेंयाचे वर्तन पाहून राणाजी भांबावला त्याचें कारण हेंच; पण त्या दासीला. पाहतांच त्यास आनंद झाला ब तो एकदम तिला हणाला, ' फक्त एक तठलवार-' ती दासी कांहीं उत्तर देणार तांच भठेंयाचा शब्द ऐकं आठा. त्याबरोबर ती दासी नाहींशी झाली ! “ चांडाळणीने ऐन वेळीं दगा दिला ! ” राणाजी ह'त झाहून हमणाठा-“ बरें पग असो, आपल्या रक्षणकताला आपला हेत तरी कळला आहे. शक्य तो प्रयत्न करून ती आपल्याकडे तलवार पॉच- वील यांत शंका नाही. एकदां तलवार हातीं लागल्यावर होय-ह्यःह्यः ह्यः माठदेव-मालदेव-तं द्िव्यावरचा पतंग-” असं हाणून तो हसत. हॅस- तच कोचावर जाऊन पडला ! त्याचें मन मोठें प्रफाठन झालें. इतक्यांत मंढेंया आंत आठी. तिनें सहजच राणाजीकडे पाहले बत्याचा तो खढलेला हरा पाहून तिढा मोठें आश्रर्य वाटलंसं दिसले. ती ह्मणाठी- ५६ आपला चेहण मवाशीं विचारी दिसत होता. ” यावेळीं राणाजीचे मर्नांत एक कर्ल्यंना आली, एक . लहानसा दगड टाकून भुठेयाच्या मनाचा थांग षेण्यास ही संधी बरी आहे, अते त्यास वाटलें, हणुन तो इसत हंसत हणाला, “ हः, काय हागाठांत ! हः, त्यांत कांहीं विशेष ी 4 ा ९.
लाीच्छितचत्रमॉ'
नाहीं. आपल्या मनासारखं काथ घडलं नाही काँ, मन अखस्थ व्हावया- चेच, मन असखस्थ झालें की, चेहऱ्याचा नूर बदूळटाच पाहिजे. ” अर्त हणन त्यानें भलयाच्या उजव्या मनगटाकडे पाहेळं, भळय़ा त भाषण ऐकून दचकली, पण तिनं तो भाव चददिशीं बदळडा, ती हगाली ॥“हु हु-अस्सं. आतां आपल्या मनासारखं काय झाळं! अत त्पा वेळी काय बिघडलं होतं ? ” तिचा हा प्रश्न ऐकन रागाजी चकित झाळा पुहषमेषानें आल्याची, बाग लऱ्यावीकांही कांही आळव नाही अं? आश्चर्ये ! आश्रय ! ! राणाजीला दसर कांही उत्त संचेना, तः्हा त्यान ठेघडपणंच भुळेयाठा नरम करण्याचा प्रयत्ल केळा, त्याने तिच्या मन गटाकडे बोट दाखवीत हटलं, “ आपल्याला तथे काय ठागलं आहे!” आपला हा प्रश्न ऐकून भढ॑या एकवार मिचकेळच बिचकेळ अशी राणा जीस मोठी आशा हाती; पण शाबास भठंपा ! ती निमिपभरच घाटा ळली असेल नसल. ठागलींच ती हसन ह्मणाठी, “ आगदी बालतां बोढतां माझ्या मनगटाकडे लक्ष्य गढ? ” पुनः ती हसला, त्या हस घ्यांत व्यंगोक्ति पण भरली होती. राणाजी घांटाळळेळा पाहन तर तिझा फारच.मोज वाटली. बरोबरच आहे. तरुण, कावेबाज अशा ललनेशीं संभाषण: करण्यास. एक प्रकारचं अंगीं चातुर्य पाहिजे. राणांजीळा असा प्रसंग ,यापू्जी कधींच न आल्यामुळें शापसंभ्रममधीळ पंडारिकाप्रमाण त्याची अअस्था झाली. वनदेवतेनें पुडारेकांच्या सादुर्यावर ळव होऊन त्याचें सादयवर्णन कठे व एक अलाकेक सगंधी मंजिरी त्यास अपंग त्यावेळीं त्या निष्पाप पण संदर ठलनावर्गाशीं अपतिचित अस- हेल्या. कषिपंत्राची कोण दुर्दशा ! तो पट प्रांजळपणे ह्णालठा-“ परि. ववेय नव्हता अशा स्थितीचा यास्तव तेथोनी । अधोवडेन मी पढं चालला छज्जित होवोनी ॥.” राणाजी अषिपुत्र नव्हता तरी त्यासत हाकाळपर्यंत रंमंणीबरोबर बसंण्या-उठण्याचा किंजा संभाषण कॅर्ण्याचा प्रसंग मळींच आला नसल्याकारणाने भळंवासारख्या चतर ख्रापुटं त्यास भांबावल्या- सारख ज्ञाठं, दसः अस असतं की, आपण अटकळ बांधल्याम्रमाणं जर 'क्रणितीही गोष्ट हून आली नाहीं तर मनष्यास साहाजिकच आरक्र्य वाटतें. श्रिया या भावत निर्बेळ अशी राणाजीची समजत, अर्थात्
द) त. आद्य कीन
भठंयाचा कावेबाजपणा मनाटावरील जखमेची गोष्ट काढतांच पार वित- ळन जाईल-मग ती गोगलगाईप्रमाणें आपल्यापढ नग्न होईल-असे त्यास वाटत होते; पण ती गोष्ट काढतांच तिनें ती गोष्ट त! उडवलीच, उलट आपल्यालाच प्रश्न विचारंते यांचा अर्थ काय ? '* अगदीं बोलतां बोलतां माझ्या मनगटाकडे टक्ष्य गेलं? ! ह्या प्रश्नाचे उत्तर भठेयासारख्या स्रीस देणें सोपें नव्हते. या प्रश्नावर राणाजील! पवे हकीगत तरी सांगणें माग होतं. बरें समजा, त्यानें ठे न सांगतां दसरे कांही उत्तर दिले तर? भलें यास तें पटेळ काय? पुनः तिनें आपल्यास चीत करण्याचे हेतुने जर परकी ख्रीकडे आपण इतक्या बारीक नजरेने कांपाहतां! ' असा प्रश्न केला तर? याप्रमाणे राणाजी आपल्या मनाळा हेलकावे देत होता व भुठेंया तांबूल करण्याच्या गडबडींत वांकड्या डोळ्यांनीं त्याची ती .स्थिति पाटून मनांतल्या मनांत हंसत होती. तिचे मानासिक विचार स्पष्टपणें कळ. ण्यास जरी मार्ग नव्हता, तरी त्यावेळीं तरी ती आपल्या मनांत, “* का राणाजी, झाली ना फाजिती ? बायकांना तुझी चीत करणार होय! ह॑ शक्य तरी कसें ? घोंटाळा-असँच घोटाळत रहा ! आपला शूरपणा येथ कांहीं काम देणार नाहीं. ” असंच हणत असली पारहजे
इकडे राणाजी भुलेंयाला बरोबर झांबेलळ, असं उत्तर शोधून काढ- ण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने नानाप्रकारे विचार केला; पण भलें याला पर्वीची सवे हकांकत सांगून झाडल्याखरीज ती नम्न हाणे शक्य नाहीं. कपटाने, व्यंगीक्तान॑ आपण तिला रंगणावर आणि पाहिल्यास आपणच फसण्याचा संभव आहे, असेंच त्यास वाटूं लागलं. त्याने आपल्या मनाचा कांहीं निश्चय केला व तो स्तब्ध बसला. अशा प्रकार तो बराच वेळ स्तब्ध बसलेला पाहून मात्र देचकली. तिची मुद्रा पाल- टली. इतकी कीं, राणाजीचे तिकडे लक्ष्य असतें तर त्यानं तो फरक ओळखून कदाचित् त्या फरकाचे त्यास कारणही कळण्याचा संभव होता. पण यावेळीं तो आपल्याच विचारांत गंग.होता. भलेंया कांदूचकली कारण उघढ आहे. राणाजीचे मन भुन्ध झालेलं आहेवंआंतां ते
१९
हांच्छित चंद्रमा.
आपली उघड उघड खरडयड्डी काढणार हे त्या चतुर ख्रीनें तेव्हांच भोळ- खे. आतां थास काय युक्ति करावी? राणाजी भुञ्व होऊन आपली उघड निर्भर्त्सना करूं लागल्यास त्यांत आपल्यास जय येणें क्य नाहीं. आणि हँ तर भुठेंयेला इष्ट नव्हतें. कांहीही युक्ति करून राणाजीचे नाकांत वेसण आडकविण्याचा तिचा पूर्वीपासूनचा उद्देश. असं असतां व तशा प्रकारचा सर्व घाट हाकाळपर्यंत जळून आला असतां अगदी एन वेळी-सुईच्या नेढ्यांत धागा आडकविण्याचे वेळीं-विध ख्रऊन स्व वेत ढासळून पडण्याचा रंग यावा हें पाहून कोध्यास बरें वाटेल ? सज्जन आणि दुर्जन यांचा आपलें ध्येय साधण्याच्या प्रयत्नाच्या कृतीत नेहमीं एक क्षुलुक फरक असतो. सज्जनाचें ध्येय उच्च, त्याच्या सिद्धयर्थ होणारे त्याचे प्रयत्न उच्च व त्यावेळीं त्याची मनोवृत्तीही उच्च ! दुज- नाचें याच्या अगदीं उठट असतें. पहिल्याचें मन स्थिर तर दुसऱ्याच चंचल. एक शंकारहीत तर एक नेहमीं साशंक ! पहिला निर्भय तर दुसरा भित्रा. एक खुल्या दिलाचा तर दुसरा कपटी ! अशाच प्रका- रच्या दोन मनोवृत्ति चितोरगडावरील त्या महालांत परस्परांस हाणून पाढण्याचा प्रयत्न करीत होत्या ! आतां यावेळीं कोणाचा जय होणार बरॅ? भुळेयानें पुष्कळ पुष्कळ विचार केला; पण तिला कांहीं तोड सचेना. बिडा तयार झाला. तिनें तो पुढें केला मात्र. राणाजी ताडकन उठला व तिच्या त्या तांबूळ धरलेल्या हातावर तिरस्काराने चापटी मारून ता ह्मणाला-' बस्स, भुळेंया ! पुरें झालें हें नाटक! मी विचारतो या प्रश्नाची सरळ उत्तर दे. नाहीं तर-नाहीं तर. ” राणाजी मठी वळवून पुढें कांहीं बोलणार तांच त्यानें आपल्या मुठी सोडल्या. त्यानें हातांत हात घातले व ते आपल्य़ा छातीवर ठेवून तो ह्मणाल!, “ भुलेंया-नाहीं, भिऊं नकोस तं श्री आहेस, अबला आहेस, जें कांहीं करीत आहिस तें तूं त्या दष्टाचे सांगण्यावरून करांत आहेस. कोधाच्या भरांत मी हे सवे विसरलों-जा- भुठेया तूं येथून जा ! जा, तुझ्या त्या मालदुवाला ज्ञाऊन सांग जा! मी त्याचा जांवई खरा; पण तो माझा प्राण घेऊं इच्छितो ! त्याला सांग ज्या ! भुठेंया, तझा हेतु पूर्ण झाला असं तूं त्याला सांग ! कारण जोपर्यत मी निःशत्र आहे. तोंपर्यंत मालदेवाच्या मी ताब्यांत अहिं. तो माझा २०
लांच्छत चंद्रमा.
नाश कळू शकेल, पण थोड्याच वेळांत माझ्या हाती तलवार यावी अशी ऱ्यवस्था मीं केली आहे. दूचकूं नकोस. तुझ्य़ा महालांत कोणीही फितूर नाहीं. ह्मणून ह्मणतां जा ! ती तलवार हातीं येण्यापूर्वी तू माल- देवाला सांग जा कीं, केळवाड्याचा सिंह जाळ्यांत सांपडला ! यावेळी त्याचा नाश होणे कठीण नाहीं; पण तलवार हातांत पडली तर? राणाजी आपल्या हाताकडे पाहात ह्मणाठा-“ चितोरगडावरील सर्व सेना माझ्या अंगावर कोसळन पडली तरीही मी ताब्यांत येणें शक्य नाहीं. ह्मणून हणतो जा भळेंय़ा ! तूं मालदेवाकडे जाऊन आपला जय झाल्याचें सांग ! ” असें ह्मणून राणाजी पलंगावर येऊन पडला ! काय असेल त॑ असो. आतां त्याचे मनांतील शंका पार नाहींशी झाली. त्यास सव घोंटाळा उळ्मडल्यासारखें झालें. तो प्रसनवदनानें गर्भगळीत झालेल्या भलंयाकडे पाहात राहिला. । ह्यावेळी भुलेंयाची किती चमत्कारिक अवस्था होती ! राणाजीनें चवताळलेल्या वाघाप्रमाणें हातावर चापट मारतांच भीतीनें तिची आगदी गाळण उहाली, आणि त्यावेळीं लिनें नीच श्रियांना अनुरूप असा मार्ग- आरडाओरड करून राणाजींची बेअबू करण्याचा मार्ग-धरण्याचा अगर्दी निश्चय केला होता तोंच राणार्जानें आपलें सर्व स्वरूप आदींच पालटले! ते पाहून मात्र भुढेंया आपले कषटाचे सर्व डाव विसरली ! तिनें राणा- जीकडे पाहिले. तो केळवाड्याचा सिंह, तो राजकुलतिळक, तो वीरांचा वीर तिला किती तेजस्वी दिसला ! त्या तेजानें ती दिपून गेली! आणि कां नाहीं दिपून जाणार ! पतिव्तेच्या शीलामध्ये ज्याप्रप्ाणें सर्व बह्मा- डाला सजीव किंवा निर्जीव करण्याची शक्ति आहे त्याचप्रमाणें निष्पाप वृत्तीच्या वीर्यशाली पुरुषांमध्येही विलक्षण तेज आहे. प्रतित्रतेच्या क्रोधा- पुढें ज्याप्रमाणे दुष्टांच्या दुष्ट मनोवात्ते पेटल्या जाऊन त्यांत त्यांचीच आहुति पडते त्याचप्रमाणें निष्कलंक वीरापुढें कामी श्रिया ठटपटल्याच प्राहिजेत, मनाचे फुत्कार अंगाला लागल्यानंतर अंगाचा दाह होऊन त्यांत आपल्या सोजन्याची आहुति न देणारे फार-फार विरळा, पण तसे जोपर्यंत घडलें नाहीं तोंपर्यंत तरी प्रत्येक मानवाचे अंगीं एक विठ- क्षण सामर्थ्य असते, आणि त्या सामथ्यापुढे तो कोणत्याही नीच मान- २१
लांच्छित चंद्रमा.
वास चात करू शकता. राणाजापुडे भल्या चात झाल त्यांच कारण तरा हच हाय
मळेंय़ा राणाजीकडे पाहात उभी राहिळी ! बराच वेळ राणाजीही तिच्याकडे पाहात उभा होता. ती कांहीं बोलत नाहीं असें पाहून तो ह्मणाला-“ भळय़ा, तू थांबळीस कां बरें? मीं सांगितल ते तळा खोटें कां वाटतें ? तूं जाऊं लागलीस तर मी तठा आडवीन असें कां वाटतें ? ह्य: मर्लया-त वेडी आहेस. अरेरे भर्ठया-माझं बोलणें रुचेल कां नाही समजत नाहीं; पण बोलतांच. भुलेया-अहाहा, भुळेंया, तूं किती संदर आहेस ? रुपाने तूं खराखरच देवी आहेस ! अंतःकरणाने तशी अस्तास तर आज मला असं वाटलं असतं-तं माझी आई असार्वीस ! होय- म्या, आश्वयंचाकित होऊं नकोस-तं माझी माता असतीस तर मी तुझ्यासारखाच संद्र झाला असतां नाहीं ? पण हाय-हाय, तझे वतन पाहून तुला माझ्या सगस्थ मातेची उपमा देणें घरोखरच जड वाटते माझी माता विलक्षण ज्र होती. पण ती तझ्या इतकी रुपवान् नव्हती चमेलीच्या फुलाप्रमाणे ती साधी पण, गणानें यक्त होती. भल्या, तं सहुणी असतास तर ! ब्रह्मदेवाने गुलाब पुष्पाठा रंग आणि गण दोन्हीही दिले-तुला त्यान गणावांचन कां बरें ठविळे ? भलेंया, तुझी भेट होई. पयंत मठा अर्स वाटे, जगांतील सव श्रिया माझ्या मातेच्या सांचांतन काढलेल्या असाव्यात, पण अरेरे ! भल्या, आज तं आपल्या वर्तनाने माझ्या त्या कल्पनंचे वाभाडे काढलेस !-”
स्स॒! राणाजी, बस्स करा !! ” भुल्या जर्जर होऊन हणाली *: आपल्या कल्पनेचे वाभाडे मीं काढले ही गोष्ट अक्षरशः खरा आहे पण ते वाभाडे पुनः जोडण्याचे सामथ्य् या भलेयाचे अंगांत आहे काँ
*राणाजीच्या मातेचा झतहास या कथानकांत गोवतां येणार नाही १ आमची तशी इच्छाही न.हो. अन्यकथारूगाने तो केव्हां तरी मिळण्याचा संभव आहे, पण तोपयत चाचकांनीं लोकहितवादीकृत' टेड राजस्थान !' मधील चंदना, रागाचा इतिद्रात वाचावा अशी शिफरप आहे |
२२
लांच्छत चंद्रमा.
नाही हंही प्रण मी आपणास थोड्याच अवधीत दाखवीन ! राणाजी ! ऐका, माझी प्रतिज्ञा ऐका ! आपग मठा आतां आपल्या मातेची उपमा देण्यास कचरलांत, पण एक काळ मी असा घडवन आणीन, कीं ज्यावेळीं तझी-पाणाजी तझी-मला माताजी हणन माझे पायावर मस्तक ठेवाल ! अशी योग्यता मी आपले अंगीं आणीन ! राणाजी ! आपला मीं अप- राधे केला आहे. त्याबदळ मी आपली क्षमा मागत नाहीं. पण हां- माड्या डोळ्यांत ज्ञानांजन घालन आपण मला सावध केलेत याबद्दल मात्र मी आपळे आभार मानते. आणि माझे आपण गरु आहांत अर्पे सम जते. अपराधाची क्षमा करण्यास मानवापेक्षां दीनदयाळ प्रभ जास्त समर्थ आहे व हृणनच आपली क्षमा मागण्याचे सोंग मी करीत नाहीं जगाचा चालळक-सवाना बाहुलीप्रमाणं नाचविणारा तो प्रम-एक माझा तरी झाला पाटिजे, नाहीं तर हा देह झडेपर्यंत त्याच्या दारांत टाहो फोडीत उभी राहीन, कदाचित् परवेसंचितानें या जन्मीं मठा सिद्धि मिळणार नाहीं ! मी पनः जन्म घेईन, एक जन्म नाहीं-दोन नाही- शंभर नाही-हजार नाहीं-छागेळ ठितके जन्म घ्य़ावे ' ठागले तरी मी ते न; पण मी आपलाशींच काय" सवे जगाची माता जो परमेश्वर त्याचं स्व&प प्राप्त होईपथ्रत झटेन-हाच माजा निश्चय ! हीच माझी प्रतिज्ञा !!” असें हणन ती विलक्षण खली तेथन जाऊ लागली. दारापर्यंत गेठी असेल नसेल तांच ती पुन: परल वळली. यावेळीं तिची मद्रा अगर्दा शांत होता. ता शांत स्वरांत हणाली, “ राणाजी ! मी आपल्या मातेच्या पत्राला पांचेपर्यत पनः आपली भेट होणें शक्य नाहीं. तेव्हां मी आप पास एवटेच सचवित, मालदेव आपला हाडवेरी आहे. सभर सावध असा बरें ! थाईस॑ दलक्ष केल्यास घात होइल. तपचे लग्न असं चमत्कारिक ऱ्हेने कां झाळें, याचे कारण तम्ञाला अद्याप समजलेळं दिसत नाहीं! मी आपणास सांगू इच्छित. त्यांत आपलं मन दुखवावे असा उद्देश नसून आपल्यास साठ्रव करावे हीच इच्छा आहे. ऐका राणाज, आपली सध्याची पःनी-मालडेवाची मळी मंगला-ही विधवा होती. तिचें एक- वार लयन होऊन चकलं होते. ती सात वर्षांची असतांच विधवा झाली. आज त्यांच विधवेचे आयल्याशीं कांहीं खोडसाळ हेत मनांत धरून ठग
२३
लाच्छित चंद्रमा.
करण्यांत आठें आहे. ” असं हाणून ती तेथन झपाटयाने निघून गळी, राणाजीला आतां सवे गूढ उकलले ! ! मॅ . 3 प शर
एखाद्या गरगर फिरणाऱ्या चक्रावर एखाद्या मनष्याला बसवून जर त्या चक्रास गाति दिली तर त्या मनुष्यास भाोंवळ येण्यास सुरुवात हात व पुढें त्यास त्या चक्रावरून काढून घेण्यांत आळे तरी त्यास स्थिर जमी- नंही फिरल्यासारखी वाटून आपण पडतो कीं कायर अज्ञी भीति वाटते. तो खालीं बसता व डोक्यांतील भांवळ निघनं जाइपर्यत डोळ मिटून स्वस्थ पडावे असं त्यास वाटत असतं. डोळ्यांत भावळ उत्पन्न झाली आणि पोटांत ढवळूं लागलं कीं, मग त्यास वाटतं आपण त्या चक्रावर व्यर्थ बसठों. पण त्या चक्रावर बसण्यापूर्वी अथवा चक्राला गात मिळाल्या - नंतरही थोडा वेळ, त्यास आपल्या स्थितिबद्दल मोठी माज वाटते. भांड - तालच्या वस्तु आपल्या भावती किंती मजनें फिरत आहेत, हा विचार त्याचे मनांत येऊन त्यास आनंद होतो न होतो तांच चक्राला विशेष गति मिळाल्यामुळे यांच्या डोक्यास व उद्रांतील अंतव्यवस्थसही गाते मिळून त्याचा तो आनंद कवडीमोल ठरू पाहतो. पत्तप्रकृतिच्या माण- सांना ही स्थिति फार दुःसह होते. पण प्रत्येक मनुष्याला अशा स्थाति- पापून थोडा फार त्रास होतोच होतो. मुद्दाम संकटांत उडी टाकून धाडशी कृत्यें करूं पाहणाऱ्या वीर प्रुषांची व करत्या चक्कावर बसून आनंद हुटटं पाहणाऱ्या मनुष्याची स्थिति जवळ जवळ एकसारखीच असते. एक चक्रावर बसतो, दुसरा संकटपरंपरेवर आरूढ होतो. एकाच्या चक्राला माते मिळते, एकाची संकटपरंपरा गरगर फिरू लागते. पाहल्यालळा भोवळ येऊं लागतं, दुसऱ्याला संकटांवर संकटें येणाऱ्या स्थितिमुळें घांटाळल्यासारखे होते. एकाला चक्रावून काढून घेतल्यानंतर फिरत असत, दुसऱ्याला संकटपरंपरेतून सुटण्याचा मार्ग सांपडला असूनही कोडं उंठाडत नाहीं. आमचा नायंक सध्यां अज्ञाच स्थितींत सांपडला होता. चितोरगडावर आल्यापासून कोड्याला सुरुवात झाली ती भलेंयाच्या अखेरच्या भाष- णानें त्याचा अगदीं कळस झाला ! भुलेंयानं आपल्या भाषणानें त्यात
लां।च्छत चंद्रमा.
खप-सप जोराने स्वतःभोवती फिरावेळें व जाते वेळीं कोड्याच्या चकरां- तून त्यास काढून दूर फिरकावून दिलें व ती निघून गेठी. पण ती गेल्यानेतरही राणाजीला सव वस्तु आपल्या भावती अतिशय वेगानें फिरत आहेत असं वाटत होतें
अल्लाउद्दीन खिलजीने पार्पनीच्या इच्छेने चितोरची रक्षा करून चितोड हस्तगत केल्यावर जाप्पारावळचा अधिकारी वैश दर्देवाचे गोते खात रानांत पळून गेला. हा वेश हणजे राणा हमीर याचा चलता अजय सिंग होय, जोहार होते वेळीं राणा लखमसीने आपला निर्वंश न व्हावा ह्मणून अजयसिंह व आपला नात् हमीर यांस अरवली पर्वताच्या एका कोपऱ्यांत असलेल्या केळवाडानामक भिल्ल राज्यांत पाठवून दिलं, हमी- राचा बाप ऊरसिंग हा चितोडचा खरा वारस. पण तो लढाईत वारल्या- मळे राण्यानें आपल्या धाकट्या मलात ह्मणजे अजयसिंगास चितोडच्या गादीवर बसविलं व ' तुझ्य़ा मागन त॑ हमीर यास गादीवर बसव ! अशी त्यात आज्ञा केठी. त्याप्रमाणं अजयसिंगाने आपल्या पश्चात् हमीरानेच सज्यावर बसावें असं केळं; पण हे सर्व नाटक केळवाड्यासच झालें, अजयसिंगानें प्रयत्न करूनही चितोर त्याचे हातांत आठ नाहीं. अहार उद्दीनाने आपल्या तर्फ मालदेवनामक रजपूतास चितोडचे गादीवर बस- विले. हमीर वयांत येतांच त्यास ही स्थिति रुचली नाहीं. त्याने चितोर हस्तगत करण्याप्रीत्य्थ प्राण व॑चावे लागले तरी हरकत नाहो, पण चितोर पुन: आपल्या वंशाकडे आणण्याची हृ प्रतिज्ञा केली. तो लहानपणा- पासूनच अतिशय शूर आणि धाडशी होता. त्याचप्रमाणं तो विचारीही होता. चितोर हस्तगत करण्याची प्रतिज्ञा करितांच त्यानं प्रथम त्याच कार्यास हात घातला नाहीं तर आपल्या समशेररीचें बल अन्यतर्हेने माल देवाचे कानीं जाऊन त्याच्या पोटांत धास्ती उत्पन्न होईल व तो गुप्त रीतीने तरी आपले सख्य करण्यास कबल होईल, असा त्यानें प्रयत्म चालविला. अजयसिंग केळवाड्यास तेथील भिल राजाचा पाहुणा हणून गेला होता; पण हमीराने शोयीने आणि राजनीतीकशलतेनें त्यास बाजूला सारून स्वतःच त्या प्रदेशाचा राजा बनला व सर्व भिक्ठांस आप-
लांच्छित चंद्रमा.
लेस कळे, केळवाडा येथें पाणी व चार मत्रेकक हता त्यामळे 3 पण्या जेस वाढविण्यास त्यास कसळीही अडचण परदळी नाठीं
अशा प्रकोर॑ केळवाड्यास जम तर बसळा ' मसळमानांच प्राथ यावेळीं वाढत्या प्रमाणावर हातें व त्यामळे गाजस्थानांतीळ लहान मोठ सरदार, ठाकर अगदीं त्रासून गेळ हाते. कोणी तर्स आपल्यांतच पलाड्य पुरुष निमाण होऊन त्यानें आपले नायक व्हावं व त्यानें आपल्या या वाढास लागलेल्या शत्रस शासन करावें असें त्यांना वाटं लागलं होतं हमीराचें शाय, थेथ पाहून सवांचे डोळे त्याचेचकडे ळागले, सर्वानी त्याच्याशीं सख्य केलं व ता एक अल्पवयी तरुण त्या सवांचा नायक झाला ! ह सर्वे कांही मकाट्याने व हळ हळ झाले. माळदवास याची कणकण लागलीच होती. हातीं आलेल्या चितोरच्या राज्याचा खग अधि- कारी अशा प्रकारं फोफावत चाललेला पाहन त्याचीं मळें आपल्या सिंहा सनाखालीं येऊन तीं आपलं सिंहासन डळमळीत करतीळ, इतकच नव्ट तर कदाचित् आपल्यास पालथं पाडतील असं माळदेवास वाटळं; पण ज्याप्रमाणं हमीर मालदेवार्शी उघड,दान हात खेळण्यास कचरत होता त्याचप्रमाणें मालरेवही पण या तरुण वीराशीं तोंड देण्यास भीत होता आणि ह्मणूनच त्यानें कपटाने हमारास चिरडण्याचा विचार केळा
हन|राची सवे तयारा होऊन चुली होती. त्याला नायक ह्माणणाऱ्या सव सरदारांनी वेळीं आपण मदत करण्यास तयार आहोत अशीं खरी- खुरीं वचनं दिली होतीं, त्याप्रमाणें आतां कोठून मालदेवावर झडप घालाव या विचारांत तो होता तोंच गालदेवाचें प्र ' आपण आपली मलगा देऊ इच्छितो ? असें येऊन थडकले. राणाजीळा कांहीं तरी निमित्त पाहिजेच होते. त्यास आयती संधि मिळाली. त्याच्या मित्रांनी व सहागारांनीं मालदेवाच्या या विवाहमसलतींत कांहीं कपट आहे असं सांगितलं, कारण रंजपुतांत विवाहासंबंधीं एक ढिह्वोष चाळ आहे मुलच्या पित्याने मुलगी उपवर झाली हणजे ज्या कोणा तरुण रजपतास आपली मुलगी अर्पण करावयाची असेल, त्या वीराकडे आपल्या उपाध्याया- बरबर नारळ पाठवून मुलगी स्वीकारण्याची विनंति करावयाची असते
रद
लांच्छित चंद्रमा-
तसं माळदेवानें न करिता एक मोघम पत्रच पाठापैळें. यांत त्यानें आपला अपमान केला आहे असें हमीराकडील मैटळीस वाटलं. आणि हणनच त्यांनीं माळदेवाची ही उद्धट विनंति फेटाळन लावण्याविषयॉ आग्रह कळा; पण राजनीतिकडाळ हमोर ही संधि कवळ पोकळ मानाप- मानाकडे नजर देऊन घाटवन बसणारा नव्हता. त्याने बिचार केला प्रसंग पडल्यावर मार्लदेवास पाळया घालण्यास आपण समर्थ आहां. तेव्हां त्याने आपळी खोडी करण्याचा जो प्रयत्न केळा आहे, त्याचें प्रायश्चित त्यास आपण मागून खुशाळ २त जसं; पण सध्यां तो आपल्या घरट्यांत आपण होऊन बोलावीत आहे त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. न जाणो, त्यानें कपटाने बोलाविले असळं तरी आपल्या देवाने आपल्यास अनकळ वारा लागल्यास त्याचे कपटजालांत त्यासच अडकावन आपण आपलें चितारचे राज्य हस्तगत करूं, ” असा सवे बाजेनीं विचार करून हमीर यानें माळदेवाची मळगी करण्याचे कंबळ केळं व तो निवडक पांचशे लोकांसह वितोरगडावर आला
राणा हमीर संध्याकाळचे सुमारास गडावर येऊन पोचले, पण गडावर विवाहासारर्या मंगलप्रसंगाला शोभेळ असे कांहीं प्रकार तेथें नव्हत, गडा नाहींत, तोरणे नाहींत, मंडप नाहीं, वधपक्षाकडील वऱ्हाड नाहीं, मंगलवाग्रं नाहीत, जिकडे तिकडे सामसूम. तं पाहून हमीराचे अनयायी त्यास ' आपग हं वेड्यासारधं काय करतां आहां ! येथ विवा- हाची किंचितटी तयारी दिसत नाहीं. तेव्हां माळदेवाचें कपट उघड उघड दिसत आठ. आपल आत्या पावली माघारे फिरा आणि माल- देवाशी लढाई ५ रण्यास कांहीं खुसपट पाहिजे म्हणतां तें हें अपमानाचे कृत्य पढें करून त्याचें पारिपत्य करा. ? इत्यारदे सहा देऊं लागले. पण हमीरानं तिकडे लक्ष दिल नाहीं. त्यानें विवाहाची अनमाते दिली. त्याच दिवशी रात्रींच वधूचा हात वराचे हातीं देण्यांत आला. त्यावेळींही कसला समारंभ नाहीं. मॅत्र नाहीं, तंत्र नाहीं, ब्राम्हण नाहींत, सगळा गुप्त प्रकार, जणू काय, हा विवाह कोगास समजू नये अशीच मालदेवाची इच्छा दिसली, हमीराकडील मंडळी हर्मारास उघड उघड नांवे ठेऊं ठागलीं. २७ त
लांच्छित चंद्रमा.
हमीराने येवढंच उत्तर उिलं- “ शिझषुपाडाचे होमर अपराध भरल नाहांत. जॅ जॅ 3 जॅ 1.3
भुळेंया निघन गेल्यानंतर किती वेळ तरी सणा ्ज, शुन्यदृष्टीने त्या उघ- डया दाराकडे पाहात पलंगावर बसा होता. भुळेंयानें त्यास त्याच्या नववधू विषयी जे कांहीं सांगतिठें होते तं त्यास खोडे वाटत होतें अस नाहीं. उलट त्या भाषणाने गडावर घडळेल्या सर्व कोंड्यांचा त्यास थोडा. बहुत उलगडा खास पडला, भुठेंय़ाचें त॑ भाषण म्हणजे मालदेवाच्या, भुठेयाच्या साशंक वतनाची एकप्रकारे कि्ठीच होय, असं असूनही घडलेल्या एकंदर प्रकारानं त्यास एक प्रकारची मानासेकर भॉवळच आली. आणि त्याचमुळे त्यास सारखें फिरल्यासारखे वाटत हाते. थोहा वेळ तरी तो अगदीं मढ होऊन स्वस्थ बसला. त्याच्या डोक्यांत विचा रांची अगदीं कालवाझाठय होऊन गेली. कोणत्या विचाराचा धागा पकडून आपण पूर्व ठिक्राणावर यावे.हंच त्यास समजेना. तो दाराकडे पाहात होता, पण तेथें त्यास कांहीं दिसत नव्हते. अंतःचक्षपटें मात्र मध्येंच माठदेव, मध्येंच भठेंया, मध्येंच हरदेव तर मध्यंच ती पत्र देणारी दासी या व्या किरून करून दिसत होत्या व आहृश॒ होत होत्या. जणूकाय कोणी त्यावर नजरबंर्दांचे केळी होती. बराच वेळ गेला. राणाजीकडे कोगीही आठे नाहो. तो त्या महालांत एकटाच बसला होती. कमरेइतकी उंच अशी एकू बेलिया घातलेली चांदीची समई तेथें तेवत होती. जसजसा वेळ जात चालला, तसतसा तो एक्ान त्यास दुःसह होऊं लागला. भठेंयानें आपल्या भाषणाने आणलेली गंगी हळू हळू त्याच्या मतावढन जात चालली. त्यानें एह लांज सुस्कारा टाकला व तो उठला. त्यानं आपला चेहरा दोन्ही हातांनी पुसला व दिव्या कडे पाहिले, दिव्यावर कोळी आला होता. एक विश्वास सोडल्याने व चेहऱ्यावरून हात फिरविल्याने त्यास किंचित् बरे वाटहें. दिव्यावरील कोळी झाडून त्यासही त्याने उज्बाठेत केलें. तो महालांत फिन आपले विचाराचं वस्फळित झालेले धागे जुळवूं ठागला ! $िती-किती प्रयासाने
लांच्छित चंद्रमा.
त्यास त॑ सरव एक करतां आलं. पण हे घडल्यावर मात्र त्यास एक मोठ दुडपण दूर झाल्यासारखे वाटलं. तो आपलें सर्वांग झाडल्यासारखें करून म्हणाका, “ एकूण मालदेवाची कन्या विधवा आणि त्या विधवेचे आज प्री पाणी ग्रहण केलं अ? माझ्या सलागार मंडळीस हे कळलं तर! ओह ' मालदेव, तुझा अपराध इतका भयंकर असेल असें वाटलें नव्हतें! एखार्दे खोडकर पोर क्ष्याप्रमाणं सिंह गर्राब आहे, निजला आहे, माण- साळलेला आहे असं समजून त्याचे आयाळास हात घालून त्यास ओट पाहतो तद्वतच ही तश्ती चेष्टा सरू आहे असें मला वाटत होतं; पण अरे दुष्टा, माझ्या पुढें तू एक क्षुलछक असूनही मीं जसजसे तुझं वर्तन सहन केलं तसतस॑ तं न कळत माझ्या गळ्यांत फांस टाकलास अ? आणि तो आंवळण्याचं काम कोणाकडे, तर त्या तुझ्या रखेलीकडे ! ” पण हा अखेरचा शब्द उच्चारतांच त्यास कसेस॑ वाटळें भळेयाचे तें भाषण, त्याव
ळची तिची ती विलक्षण मद्रा, त्यावेळीं तिनें कलेले ते आविर्भाव हे सर्व त्याच्या नेत्रांपर्टे उभे राहिले. आणि त्या सव गोष्टी त्यास अर्स बजा लागल्या काँ, भठेयाची योग्यता फार मोठी आहे. भठेया जातीची नीच नव्हे ! राणाजी पढं म्हणाला, ” होय, मलेयेनं जें कांहीं सांगितठे ते सव खरंच असळें पाहिजे. तिला आपल्या वतनाचा खास पश्चात्ताप झाला यांत शंका नाहीं. ” तो दाराकडे वळन म्हणाला, “ जा भठेंया, तझ्या अनुतापाच्या विचारांना कृताचें स्वरूप मिळो आणि तूं प्रतिज्ञा केल्या प्रमाणे परमेश्वरस्वरूपी हो ! भुळेंया ! माशी माझें मन तुला आपल्या मातेच्या जवळ नेऊन बसविण्यास कचरल. पण हां. आतां वाटतं कीं, तुं त्या उपमेला योग्य आहेस. जा, परमेश्वर करो आणि माझी ही. सुखमय कल्पना खोटी न ठरो! ” हे शब्द त्याचे मखावाटें निघतांच त्याचें मन फार-फार प्रस्न झालं. भाविष्यक्राळांताळ मल्याच्या उज्वळ (पवरूपाची तर त्यास प्रतिक्ाति अंतःचक्षुपढ दिसली नाहीं ! कोणीं सांगावं ?
राणाजी पन?इकड तिकड फिरू लागला. तो विचार करूं लागला, “आतां या विवाहाला मी आपला विवाह आणि त्या विघवा नववधला मी आपली पत्नी झणूं शकतो काय! हझटल्यात माझ्याबरोबर त्या शब्दांचीही विटंबना | | २९ ही त
लांच्छित चंद्रमा
होणार नाहीं काय! नको-झाली एवढी माझी च विटंबना बस्स झाली. ” असें झणन तो थांबला, पनः त्यास कांहीं कल्पना सुचली तो ह्मणाला * नाहीं पण-संगळ्यांची परीक्षा घेतली, त्याप्रमाणे एकवार माझ्या पत्नीचीही परीक्षा मला घेतली पाहिजे,न जाणो माझा प्राण घेण्याकारेतां मालदेवानें आपल्या कन्येचा हिरकणीप्रमाणें उपथोग .केला असला तरी कदाचित् ती आपल्या सद्रवतनानें मळा भषणभत हाइल. कोणीं सांगावे? तेव्हा आजचा भेटीचा प्रसंग घडल्यास तो नाकारू नथे हंच बरं. ” पन तो थांबला. नंतर तो दाराकडे वळन आश्चर्यानं हृणाळा, “ पण मला बोवा आश्रय वाटते, अद्यापपयत इकड काोणींच कसं आलनाीं ? कां सर्व मंडळी भठेंया आपल्या कार्यात विजयी होत आहे कीं कसं याजी चाट पाहात असली पाहिजेत. ह्य: वडर्यानां !(-” इतक्यांत दारांत बन वीर दिसला. त्यानें आश्चवयानं विचारलं, “ काय, अद्याप तुझी इथच ? राणाजी मनांतल्या मनांत हसन ह्मणाळा, “ गड्या, मळेंय़ानं तहा सवाना फसविले. ” नंतर तो उघड ज्लॅणाला, तर मग मीं कोठें जावयाचे? जामाताला देवतल्य मानावे असा शात्राथ आहे. अथात् देवांना ज्या प्रमाणें पाहिजेल तसं वागवावे. त जसे पेजला भाळन आपल्य़ा भक्तास पाहिजे ते करूं देतात त्याचप्रमाणें श्वरशरगहीं आमची स्थिति. तर्री कराल तेशी पूजा मान्य कराबयाची, ठेवाल तेथें बसून राहावयाचे आणि आणाल तो नेवेद्य ग्रहण करावयाचा-” राणाजी हे सर्व हंसत हंसत ह्मणाला; पण त्या हसण्याचे आड क्रोध व तिरस्कार लपन बसले होत बनवीराला ते समजलं कां नाहीं कोण जाणें! तो तिकडे दलक्ष्य करून हणाला, “ झाप्ची वेळ झाला असल्यास शेजगह तयार आहे ” असं हणन बनवीर "टॅ झाला.
_ अगदीं गाढ निद्रा लागावी अशी व्यवस्था केली आहेना?” राणाजी त्याचे मागून जात हणाला. यावर मात्र बनवीर दचकला. तो वळून तोक्ष्ण दृष्टीने राणाजीकडे पाहात ह्मणाला, .“* हणजे याचा मतलब? ” राणाजी ह्मणाला, “ कांहीं नाही, आपली सहज थड्डाहो-”
लांच्छित चंद्रमा.
दोघेही मठंयाच्या महालांतून बाहेर पडले, रागाजी बारीक नज- रेन सारखा इकडे तिकडे पाहात होता.. आपली रक्षणकतती आपल्यास हरप्रयत्न करून तलवार आणून देईल अशी त्यास पूर्ण खात्री होती. पण बागेच्या फाटकापर्यंत त्यास. कोणीही आढळळें नाहीं. पण फाटकाबाहिर पडतांच रस्त्यावर हरदेव उभा असलेला दिसला. त्यास आनंद झाला बनवीर पटं हाऊन त्याने त्या दोघांत एकांत दिला, राणाजीने विचा- परळ, “ तठवार? ” । ': महालांत पाचवेठा, ” महालांत पांचविली ? आतां मला ती कसची मिळते ? ” "“। हृणज याचा मतलब ? ” हरदेवानं साशक हाऊन विचारिले. ' राणाजी हलकंच किंचित् हंसून ह्ॅणला, “ याचा मतंलबे' 'एव- ढाच कां केळवाड्याचें पाणी माळदेवाला व त्याच्या साथीदारांना दाख- विण्याचा प्रसंग ठोकरच येणार आहे. माझ्या महालाच्या आसपास असा. एक शिटी एकं आली कीं, तुमच्या तलवारी नाग्प्रा करा. बस्स, यापेक्षां जाप्त कांहीं नाहीं. ” ___ ह्रदेवाठा असंच कांहीं पाहिजे होतें. त्याचा च्हरा खुला तो तेथून निघन गेला. राणाजी बनवीराजवळ आला व दोघेही पन चाळूं लागले ___ मध्यंतरी कोणीं कांही बोलल नाहीं. दोषही राणाजीकरित] मुद्दाम तयार केलेल्या शेजगहाजवळ येऊन पचिठे, राणाजी आंत शिरला. मन मुग्ध होइल अशा प्रकारची सर्व शंगार्रक सामुग्री तेथे तयार होती. बनवीर हसन त्याचे चहऱ्याकड पहात हणाला, “ पहा कांही कमा नाहीं ना? ” राणाजीही हसला, तो ह्मणाला'-। एक कमी दितत. माझ्या नोकराने माझी समशेर इकडे पॉचविल्याचे सांगितठे आहे. ती कोठे पदुसत नाहीं, ” | 2 ! निदान आजचा रात्र तरी आपला सवत. आपल्प्रा पति जवळ असावी, हें आमच्या ताईला आवडणार नाहीं. ”
:3*
छांच्छित चंद्रमा.
रजपूत नववधला आपल्य़ा पतीची तलवार सवत वाटावी कां? आश्चर्यच ह्मणावयारचे. मी तर आजपर्यंत असे समजत होतों की ज्या रजपूताला समशेर जास्त आवडते, त्यावर त्याची पत्नी जास्त प्रे करिते. ”
ह्यावर बनवीर कांहीं बोलला नाहीं. तो. मुकाट्याने तेथन गेला. तो गेला अशी खात्री होतांच राणाजीनें महाल तपासण्यास सुरवात केली. महालांत येण्याजाण्याळा दारं किती आहेत ? तक्त पोशी पाकळ आहे कीं काय ? पलंगामध्यें कांही यांत्रिक रचना आहे कीं काय? दारे मजबूत आहेत कीं कर्पे ? हे सव त्याने नीट लक्षपूर्वक पाहिळे. महालांत प्रवेश करण्यास फक्त एकच किवाड होतें. दारे चंदनी लांकडाचीं व नाजुक होतीं. आणि तीं बाहेरून लावून घेण्याची होतीं. त्यांच्यावर टिचक्या मारीत राणाजी ह्यमणाला, “ गरीब बिचाऱ्या दागनां ' माझ्या लाथा खाण्याचा प्रसंग तुह्यालळा येणार काय ? हर ! हर !! नववधची प्रथम भेट हणजे आयुष्यांतील केवटा एक महत्वाचा व अत्यानंदाच। प्रसंग ! दारानां, माझी ही चाळलेली विटंबना पाहून तुझाला माझी कींव येत असेल नाहीं ? प्रथम भटीक रितां झणन शेजगहांत शिरणाऱ्या तरुणाचे कसे विचार आणि माझी ही साशंक स्थिति कशी ? हंसावे कां रडावे हेंच समजत नाहीं. बर असा, आतां फक्त राणीसाहेबांची परीक्षा आटपटी कीं, आपला हा मंडराचा अवतार टाकून देऊन-” तांच त्यास कोणाची तरी चाहूल लागली ह्मणन ता महालांत आला. ता पलंगाजवळ गेला आणि पुटपुटला, “ बत्स, असेंच कराव. झोपचे सोंग घेऊन पडाबें. राणीसाहेब आल्यावर काय करतात तें पाहेल॑ पाहिजे. हा मंगल ! तूं कदाचित् रत्न असशीठ; पण आज तझ्या घातकी पित्याएळं तझ्या विषयींडी माझं मन ताशेक झालं आढे ! ते विधवा असशील पण खरी रजपुताणी असशील तर मी तुझें आनंदाने ग्रहण कर्रान. $श्वर करो आणि तू एक अमूल्य रत्न आहेस, बाप्पारावळचा वंश वाढाविण्यास योग्य आहेस असें ठरो ! असें झाल्यात माझ्या समशरीप्रमाणे तूही आवडती होेशीठ-! ” असें हणून तो पठंगावर निजणार तोंच त्यास पून: कांहीं
श्रे
लांच्छित चंद्रमा.
शेका आठी. “ पलंगावरील बिछाना विषारी तर नसेल? ” त्यार्ने बिछान्याचा वास घेतला. अत्तराचा वास येत होता. त्यानें सव बिछाना पासला. तो हंसला व ह्मणाठा, “ हमीर ! तं दुर्देवी खराच ! आज तुझें मन किती साशंक '! खऱ्या रजपताला हे कधी तरी शोभेल काय? भिञ्या माणसाचे मक साशंक असते, असें माझी माता मला. नेहमीं सांगत असे. मी खरोखरच मित्रा झालां काय ? जोंधळ्याच्या ताटानें बळाठ्य रानडुकराठा चीं ची. करावयाला लावणाऱ्या एका शूर श्लीच्या पोटीं असा भित्रा पत्र मी निपजलां अ ? ऑरे-तसं नव्हे. अधमाशीं अधमच झालं पाहिजे. ” असं हणत तो पढंगावर पडला व त्यार्मे तोंडावरून शेला धेऊन झोपेचे सांग घेतलं, थोडावेळ झाळा नाहीं तोच अवगुंठनयुक्त अलंकारभांषेता मंगला हातांत एक पुष्पमाला घेऊन महालांत आला. राणाजी शेल्याआठ्ठून तिची हालचाल पाहूं लागला. आपली पत्नी सुशीला आहे कों दुःशीला हं कळण्याविषयीं राणाजी यावेळीं किती उत्सुक होता ! मनुष्याच्या आयुष्यांत ही एक पाठी नाजुक स्थिति आहे. आपल्या. प्रियमनुष्याच्या अत्यवरस्थस्थितींत आपल्या मनाची होणारी स्थित अथवा युद्धाचे वेळीं जयापजयाविषयीं चिंतातर असलेल्या सेनापतीची मनःस्थिति ह्या दोनी गाष्टी, खतःच्या पत्नीच्या वतनाविषयीं साशंक झालेल्या मनःस्थितीपेक्षां फार बऱ्या
मंगला आंत आली व तिनें हळुंच दार लावून घेतलं. नंतर ती पलंगाजवळ आली. बराच वेळ ती झोपेचे मिष करून पडलेल्या राण्याकडे पाहात उभी राहिली. काय चमत्कार आहे ! मंगलेच्या तांडा- वरही यावेळीं बरखा कां असावा ! पण ली तरी काय करणार ! रज- पतांत अशी चाल आहे कीं, प्रथम भेटीचे दिवशीं वधूने तांड झांकूनच यावयाचे व नंतर पतीनं कांहीं सुवण देऊन आपल्या पत्नीला मुखद्शन देण्याविषयी प्रमयाचना करावयाची ! आणि त्याच पद्धतीठा अनस- रून मंगला आली होती; पण राणातर निजलेडा ! मंगठचा श्वास जोरा-. जोरानें प्रथमपासूनच चालला होता. राणा निजलेला पाहून तिनें एक दीधनिश्वास सोडला ! या निश्वासाचा काय बरं अथ ? निराशा कां
दुःख ? मंगळेनं खाकरून आपलें अस्तित्व जाहीर केलं ! बिचारी
ळांच्छित चंद्रमा.
"७ ०) ७
मंगला ! झायी गेलेलं मनष्य जाग॑ होईल, पण झोपेचे सांग धतललें कसे जागें होणार ! पनः ती स्तब्व उभी गाहिली ! नववध अगदीं प्रथमदिवशांच आपल्पा पतीला स्पश करण्यास कशी धजल ? गाण्याला तिची ती स्थित पाहून काव आली. त. आपलं सोंग टाकून देण्याचे विचारांत हाता, तांच दारावर कोणी तरी कांही खणच्या टिचक्या वाजवात असावं असा भास झाला. त्यान कान दऊन एकळ ताखरच ' अथातच त्यास आपला पहिला विचार रह करावा ळागला. मंगलला त्या टिचक्या एकं येतांच ती देचकळा . तिन कान दिळा ! त्सकतन दाराजवळ गेळी व तिने दार उवडळें, राणाजीळा संव इिसत टातं अधवट उघलल्या दारांतन एक नागवी तळवार घतळळा हात. यांत आलला दिसला ! तं पाहतांच राणाजी दचकला ! इतका वळ दवळला त्याचा कराव एकदम उत्षतमित झाला ' ता दाते रंगडीत ह्मणाला, " अ चांडाळगी ! आज त आपल्या पतीचा वव करणार अ? अर पण ते मळा पति कन समजत असशील हा ! ' अपल्या पतिकास्ता प्राणत्याग करणाऱ्या साध्या रजपुत रमणीना ' यावळीं तुक्या आपळ डाळे गच्च झांकून घ्या ' रजपुत कुमारकाना ' या वळी तुझांत आपल्या मातेच्या उबदार कशींत गाढ निद्रा लांगळठी असुं या! याच यांच चितोरावर जोहार करून स्वर्गात भठेल्या अबलांनां ! काणत्याही कार- णामळ तमचे निष्कलंक आत्म या महालांत आठे असतील तर पढील भयंकर प्रकार पाहण्याकारतां तह्मा यथ थांब नका ! हा प्रकार तमच्या
११
दृष्टास पडला तर संगीतही तह्यास सुख लागणार नाहीं. ' अर्स कांही मनांतळ मनांत हणून त। पुनः मंगलच्या हालळचाठीकड पाहूं लागला. मंगला व तलवार देणारी व्याक्ति कांही कुजबुजत होत्या. राण्याला तं स्पष्ट ऐक आलं नाहीं, पण मंगला दार लावून घेत असतां ' तुकड) हा शब्द मात्र त्याने स्पष्ट ऐकिळा ! “ एक घाव कां दोत्र तकडे ' असंच ना ! हो असंच.” मंगला पठंगाजवळ आली. ती पुनः राण्याकडे पाहूं ढागला, तिचें शरार कांपत होते. तिने तलवारोचा हात किंचित बर उचढल्याचा राणार्जीस भास झाला ! एखाद्या चवताळलेल्या वाघाप्रमाणं
लांच्छत चंद्रमा.
राणा उठला. त्यार्ने पळंगाखाळीं उडी टाकली व ता दांत र्गडीत ह्मणाला, “ चांडाळणी ' आज तं आपल्या पतीचा खन करणार जट भर जॅ€ जॅ जॅ 3 त भर्यकर शब्क, एकतांच मंगळा निष्प्रम होऊन मार्ग सरी ! राणा आरढून ह्ाणाळा, “ जा ' त॑ किता झालीस तरी एक नाच खरी | आतां लतस्वार उगा तझा आपचे असला पाहठेज तव्हा त्याचा अगाद्र सूड ऊन नतर तुझ्याकडे पाहीन " अर्स हणन ता दाराजवळ ळा. पहातो नां वाटहुन काणी तर दार अगदीं घट्ट आवळन दाबळें हाते. राणाजी 1 करून हागाला, “ असं काय ? " ता. ओरडून हणाला, रावाठर काण आहे त्याने मकाऱ्यानं दार उघडावे. ” असं हणन ऱ्यान किवितू वोट पाहिळी. बाठरन काणणीस हटळ. ळ आटप !” ' अर विश्वासधातक्या --” राणाजी किंचित मार्ग सरून दर- वाज्यावर ळाय मारन ओरडळा, “ कळवाड्याच्या सिंहाशी चेष्टा करणं हण ज प्रत्यक्ष यमाच्या दाटेत जाऊत्त लीला करण्यासारवं आह समज- ळस ? “ अर्स हणन त्यान आणखी दान लाथा जोरान मारतांच कडाडादशी दारे माटडन पटळी ! दाराबाहर मालळदेव आणि रणभार सशश्र अस उभ हाते. राण्याने माळदेवावर झडप घाळन त्यास आपल्या दाव्य़ा हातानं कांखंत आवळन धरलं ! त्यानं त्यास तलवार उगारण्यास वेळच दिला नाही.तं पाहतांच रणवीर त्याचा मेहणा त्याचवर तटन पडला! पण रण्याळा हा प्रसंग पहिलाच नव्हता ! त्याने माळदेवासकट चपळाई करून रणभीराच्या पाठीकडे उडी मारिली व ता तांड वळविणार तांच त्याचे मानगट उजव्या हातानें पकडलं. डाव्या हातानें माळदवार्चे नरडं आवळीत आणि उजव्या हाताने रणभीराचं मानगट चेपीत तो दांत रगडीत ओर- डला, “ कुज्यानां ! टाका-टाका तलवारी हातातून,” असे हणुन त्यान एकदां मालदेवास आणि एकदां रणमीरास असे हिसडे दिले. त्या आव- ळण्यानं आणि त्यानंतरच्या हिसड्यानं त्या दोघांही पितापत्रांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. पण तेवढ्याने ते एकणार नव्हते. ते तल- वारी सोडीत नाहींत हे पाहतांच राणाजीनं आपले हस्तरूपी फास जास्त
लाॉरिछत चंद्रमा.
आवळले, त्याबरोबर “ बँ ' असा स्वर काढून रणभीरानें तळवार टाकली राणाजी त्या तलवारीवर पाय देत व रणभीरास दर भिरकावन देत माल देवास ह्मणाला, “ हं, मामासाहेब-सांडा आतां ता तलवार.” अर्स हणन त्यानं मालदेवाचे हातून ती तलवार हिसक!वन घंतली व नंतर त्यासही त्यानं एक गुद्दा लगावून दुर ढकललं ! एक सोडून दोन तलवारी राणा जीच्या हातीं आल्या ! त्या तलवारी घेऊन राणाजी तिरस्काराने त्यांचे अंगावर खँकासून ह्मणाला, “ जा ! माकडांना ! आतां आगडा-ओरडा करून पाहिजे तितकीं माणसं बोलावून माझ्यावर चाळ करा ! ” असें हणून त्यानं तलवार खाकेंते मारीत तोंडांत बोटें घाळन शिटी फंकिठी ! शिटीचा आवाज विलयमान होतो तोंच ' एकलिंगजी की जय ! ही गर्जना ऐके आली ! ब्रह्मचयांचे तज किती विळक्षेण आहे ! माठदव- रणभारासारखे आणखी दहा-पांच जण आळे असते तरी वारणत्न हमीर डगमगला नसता !
- इकडे मंगला हा प्रकार प्रान अगदीं तरस्य झाळी ! माळदेव व रंणभीर हे अगदी गभगळीत होऊन गळे. किती वेळ तरी म्यालेल्या दृष्टीने तें दोघे हमीराकडे पाहात होत. हमीर माळदेवास बजावे लागळा “ मालदेव ! बोल, विश्वासघाताचं देहान्त प्रायश्चित भोगण्याची इच्छा आहे कौं, चितरगड मकाट्यानं स्वाधांन करतोस ? तं असा भिऊं नकास विश्वासघाताने, शत्र निःशस्र असतां त्यावर तलवारी चालविणारा मी नव्हे. लटाइची इच्छा असल्यास तसे सांग. मी लटाईस तयार आहें.” इत-
यांत कांहीं शिपायांसह बनबीर तेथें आठा !
“ ही काय गडबड आहे ? ” त्यानं आश्वयाने विचारले.
“ आपला शत्र जागृत झाला ! ” मालदेव आरडला. “ आतां त्यास वठणीस आणणे खठोण ! ”
“ हुं कधींच शक्य नाहीं ? ” बनबोरानें आपली तलवार नारवी करीत हटलं, “ केळवाड्याचा सिंह चितोरगड़च्या सिंहापरें जर्जर झालाच पाहिजे.” असं हणन त्यान राणाजीवर चाळ कली. त्याबरांबर रॅणभीर व-मालदेव यांसही उत्तेजन आल व.त्यांनीं शिपाय़ांचे हातांतन
लांच्छत चंद्रमा.
तलवारी घेतल्या. त्यांच्याही तलवारी म्यानांतून बाहेर पडल्या व त्या महालाला रणभमीचे स्वरूप प्राप्त होणार असें स्पष्ट दिसूं लागलं! त्याबरो- बर मंगळा पढें धांवळी व न डगमगता ती हमीर आणि आपले पिता-बंधु मध्ये जाऊन उभी गहिली, तिघांनीही चवताळून हटलं, “ मंगल, बाजला हो---”
“ नाहीं बाबा-हे युद्ध अधर्मी होय ! आपलं त्यांचें नातं काय!” तोंच राणाजीनं विळा बाजुला ढकलले व त्यानें मालदेवावर वार केला ! त्याबरोबर रणभीर व बनबीर चिडल्यासारखे झाले. त्यांनीं शिपायांसहा आपल्या मदतीला बोलाविले ! एकीकडे आठजण आणि एकीकडे एकटा राणा हमीर ' राणा हमीर दोन्ही हातांनी पट्टा करून प्रतिपक्षाकडून ग्रेणारे वार चकरवीत होता व त्यांचेवर वार करण्याची संधि पाहात हाता. इतक्यांत रणभीराने ठब्वेंगिरीनं खोटेच हटले, “ अर, हरदेव गण्याच्या मदतीला आला ! हाणा, पाहतां काय ! तव्हड्यांत राणाजीर्चे चित्त विवालेत झाळें व बनबीराची तलवार राण्याच्या कणखर दुंडावर येऊन आढळली ! ” जय एकलिंग॒जी को ! ” राण्यानं गर्जना केली आणि त्याने जास्त जोरानं तलवार फिरवीत त्या आठजणांच्या कोटांतून तो बाहेर पडला! तो मंदानांत जाऊं इच्छित होता. इतक्यांत कांही लोकां सह हरदेव तर्थ आला ! त्याबरोबर ही आठ मंडळी भिऊन मार्गच दबली ! हरदेव तलवार हलवीत ह्मणाला, “ महाराज ! मोठी भयंकर स्थिति आह. मख्य दरवाज्यावर आमचेच लोक आहेत. दरवाजा बंद झाल्यास आपल्यास मदत मिळाण्यास जड जाईल.”
राणाजा तलवार फिरवीत ह्मणाला, “मग चला, बाहेर पडा तर-” असं ह्मणून राणाजी आपल्या मंडळीसह तेथून निघून गेला. कर वर्णन केलेला प्रकार घडण्यास अवधी अर्धी घटका लागली असेल नसेल. राणाजी आपल्या लोकांसह दरवाज्यावर येऊन पोचला ! किल्यावरीठ लोक दरवाजा लावण्याचा प्रयत्न करीत होते आणि राणाजीची सेना त्यांना प्रतिकार करीत होती. राणाजीला पाहतांच तिनं त्याचे नांवचा गजर
लांच्छित चंद्रमा.
कुला, राणार्जांनें हरदेवास हटले, “ हरदेव, एका दाराला मी पाठ देतो आणि एकाला तं दे. दरवाजा कसा बंद होता ता पाह. ” असं हणन तो पढं घसला. दरवाजाच्या अवाढव्य दारांना खाठपासन वग्पर्येत अण कचीदार असे मोठमोठे खिळ लावलं हांत. राणाजीने किंचित विचार केला व तां हरदेवास हागाला, “ हरदेव. दयामाया न पाहतां हं असं करावयारचे.? असें ह्मणून त्यानं किलयावर्रीळ एक शिपाई दाराच खिळ्याकडे तोंड करून बसविला व त्याचे पा्ठीळा पाठ देऊन त्याचे अधवट लागलेले त॑ दार मागे रेटळं. खिळ्यावेर चेंचळा जाणारा शिपा
खाने आरढं लागला. राणाजांनं तिकडे लक्ष न दता. आपळी तळवार सुरू ठेविली व तो आपल्या ळोकांस उदयन हणाला. “ गड्यानां, उता पटायट बाहेर पडा, झालेल्या अपमानाचा बदला धण्याकारितां पून आपणांस ढांकरच यावयाच आह”
इकडे दसऱ्या दाराशी हरदेवानेही आपल्या मालकाचे अनकग्ण केलं होते. दरवाजा सताड उघडा झाळा, इतक्यांत माळदव आपल्या दोन्ही प्त्नांसह तथे येऊन पोंचळा ' राणांजी व हरदेव यांचं शाय पाहन सवे चकित झालं
राणाजीनें आपठेबरोबर पांचशे निवडक लोक आणिल होत. त्यांपैकी सुमारें पंचवीस ठोक झटापतीत पडळे व दहा, पंवग घायाळ झाल हात घायाळ झालेल्यांना उचळून नण्यांत आळ. बाकीच्यांना नाईलाजानं तेथेंच टाकन सव बाहेर पडल, आपल सव लोक बाहेर पडळळ प्राठेतांच राणाजी व हरदेव हेही सपाट्यानें निघन गळे. मालदेव पाठलाग करूं शकतच नव्हता. अशा प्रकार राणाजीची सुटका झाली
ह क क्री
री च कट. र <
2० 2 (च
लाँंच्छित चंद्रमा. अ जट 3 3 जेट 03 3
पुष्कळ कार्यकर्ती मनष्ये-मग तीं कोणत्याही वयाची, कोणत्याही स्थितिचा व कोणत्याही जातीची असोत संदसद्विवेकबद्धा च्या दाबल्यामळं आपल्या अंगीं असलेल्या बोश्धिक किंवा शारीरिक बलाचा दुरुपयोग करितात आणि आपल्यास जगाकडून दष्ट, नीच, निष्टर अशीं विशेषर्ण लावून घतात. अंगांत उसळत असलेल्या इश्वरी तेजाचा कसा उपयोग करावा ह त्यांना वेळेवर न समज, अथवा त्यांस त्या वेळीं काणी सन्मा न दाखविळा तर त्याचं तं तज जगांतील सुंद्र सुंदर वस्तंवरून दगडी रुळा प्रमाणे किरत जाऊन त्यांचा नाश करणारच. ' तु 'पक्षां कू'कड मानवी मनाची धांव अगादर असते असं ह्मणतात. एकपरी ही उक्ती खरी असेल पण हं तज बाहर पडं लागणार त्या वळीं इतरांनी, अथात् त्यांच्या हित- चितकांनीं, काळजा धतल्यास त्या तेजास कू? ची बाधा होणे शक्य नाहीं त्या तजस्वी माणसाचे सुंदव जागत असलं तर ही गोष्ट सहज घडतं- दश्व प्रहार दत असल तर तं दष्कत्यांचें बीज परण्यास मदत करते आपल्या तजख्ितेचा दुरुपयांग करणार्या मनष्यामध्येही दोन वम करतां यंतील. एक श्रेष्ठ आणि दसरा कानष्ट ! आपल्या द'्कत्यांचा प्रवाह आंतशय जोराने चाळत असतांही एखाद्या उपदेशकाच्या अमतवाणीनें शाद्धीवर यऊन आपल्या आयष्यास एकदम निराळं वळण देणारीं मनष्य श्रेष्ट वगात जातील. आणि सुदेवानें अशा प्रकारचा उपदेश मिळनही आपला दृष्ट मार्ग न सोडणारो कनिष्ठ वर्गात जातीळ. पण हं होणंसद्धां पश्चा सापाच्या तीव्रतेवर अवलंबन आहे. दप्कुत्य करतांना अपयश आलं किंवा दुसऱ्या एकाद्या दष्टाचा नाश होतांना पाहिळा, किंवा एकाद्या अधिकारा मनष्याने उपदेश दिला तर निढोवलेल्या दृष्ट मनालाही पश्चा त्ताप होत असतो. पण कालांतराने या पश्चात्तापाची आंच कमी कमी होत जाते व पनः 'न्येर माझ्या मागल्या.” भलंयाची स्थािते कशी काय हाता ती॑' आपण पाहू
राणा्जीस मालदेवाविषयीं सावध राहण्यास बजावून ती तंथून बाहेर पडठी, दाराबाहेर पडतांच आपण आतां कोठं जावं बरं ? असाच
-
ला।च्छत चंद्रमा,
तेढा वेचार पडलेला दिसळा, तिळा एकत्रम एक विचार सुचळा व तडक ता आपल्या देवघराकड वळली. भळया इतर स्त्रियांप्रमाणंच दूववम करणारी होती. आपल्या सुधामयी बांसरीने जगास तन्मय करणारा
बॅशांधर ' तिचे पूज्य देवत. हिरवी संगमरवराची एक सरख मति एका लहानशा खांढांत बसवून त्यास जाळीदार दारे लावन तंच देवघर कर- ण्यात आढ हाते, भुल्या तेथच आठी. [तेन आंतून श्रार टकठून लावलं आणि ती आपल्या म्तीपुढें जाऊन बसळी. काय असेल ते असो, त्या मताकड पाहतांच भुळयाला एकदूम रट्ट कोसठळं ! ती. घळघळा अश्च ढाळू लागला. या अश्रूंचा अथ काय बरं ? मालदेवाच्या सहडासाने शुद्ध आणि सात्वक़ प्रेमाचे बनलेलं बफ राणाजीच्या भाषणाने पाणी पार्ण होऊन उचंबळलें तर नव्हतें !
भल्याच्या ' बंशाधरा 'ची मति वीतभर उंचीचा हाती, माते घड' विणारानं आपलं सर्व कसब त्यांत दर्शविले होते. घोटीव काम केल्यामळें तिचे सर्वांग कोठूनही व कसलाही प्रकाश आला तरी तळतळं लाग भलेंयाने त्यास बाळठेणेंही केलें होतें. पार्यांत सोन्याच्या साखळ्या, वाळे कम्रस घागऱ्याचा करगोटा, हातांत कडी-तोढ, बाज़बंद, गळ्यांत गोफ हातांतील बांसरी रत्नजडीत ! वर मयरापैसांचा रत्नं जडविळळा असा सुवण मुकट हाता ! मूतीची मद्रा हांसरी दिसत होती. दान भेवयांमध्यें 'एक तेजस्वी हिरा बसविण्यांत आला होता. पिवळा पीतांबर आणि एक शेला ही वश्लेंही होतीं. एकदुरींत मूर्ति मोठी संदर होती. प्रमळ भक्तांचे मन तह्लांन करण्यास मृतिकारांचे तें दगडी कसब खरोखरीच समर्थ होतं आतांपर्यंत तरी भलेंयानें केवळ होसेनें आपल्या बंशीधराचें कोड कोतक कुठ हाते, खऱ्या भक्ताचा, इश्वरांवषयक खऱ्या प्रेमाचा त्यांत गंधही
नव्हता, असा.
बराच वेळ भुेंयाने अश्रु ढाळळे व नंतर तिला थश्रोडें बरें वाटलें जणू काय पश्चात्तापाच्या अश्रूंनी तिने॑ आपला मानसिक कलंक धवन काढला, अशा प्रकारे शुद्ध झाल्यावर तिनं बंशीधराच्या मूर्तिकडे पाहिले ही. झगाली, “ राणाजी ! प्री दुर्गुणी नसतं तर मी तुझाला आपल्या
लांच्छित चंद्रमा:
आईप्रमाणेन्च आवडलं असतें नाहीं? होय राणाजी, अर्ते सहज झालें असते; पण प्री पापी-माझ्या पोटीं तमच्याप्तारखें रत्न कठलं निर्माण व्हायळा ? संसारसखाची थोडीशी झुळूक अंगाला लागून जाते न जाते तोंच दुर्देवाने येऊन माझं कपाळ फोडलंन ! माझ्या मेत्रिणींपैकी किती जणांनी तरी सती जायला सांगितलं; पण मला कठं तितकं धेय होतं ? ह्या चांडाळाला देह विकून नरकांत जायचे होतं ना? तारुण्याच्या मस्ती पढं मळा घरदार दिसलं नाहीं. देवाधर्माची आठवण झाली नाहीं. पति- प्रेमाची आठवण झाली न!हीं.-अरेरे, पतीच्या प्रेतावर पडून, छाती पिठून रडणारी मी थोड्याशा काळांत या चांडाळाच्या प्रेमपाशांत येऊन पडळें त्या वेळीं त्या स्वर्गस्थ आत्म्याला काय बरें वाटत असेल ! नको- आतां ती आठवणही व्हायळा नको ! हाय ! हाय ! ! बंशाधरजी ! या पाविणीचा उद्धार तमच्या हातन होईल का ? हा ! वेडी मठेया ! केवळ असं क्षणभर रडल्यानें किंवा एक क्षणभर देवाच्या नांवाने टाहो फोड ल्याजं कां कठं तुझा उद्धार होईल ? तपंच्या तपे तुळा आपला देह झिज विला पाहिजे ! याकरितां आतां या गडावर राहणं योग्य नव्हे, चला तर बेशधरजी, चळ, आपण दूर कठं तरी, जिथं मनष्याचे वारही नसेळ अशा ठिकाणीं, जाऊन बसं आणि मी आपलं भजन गाईन, पूजन कर्रीन, आपण त॑ मान्य कग आणि मळा सदवद्धि यया! राणाजीच्या मातेच्या तोडीचं आपण व्हावं अशी माझी प्रतिज्ञा आहे. लालजी, आपणतती नाहीं कां पूण करणार ? कराल-मला आश्या आहे.” असें ह्मणून ती मूर्तीकडे टक लावून बसली.
काय चमत्कार आहे ! राणाजीच्या त्या एका वाक्याचा केवढा हा पारीणाम ! तें वाक्य “ भठेंया तं माझी माता असतीस तर ! ? वाचकांना एका निष्कलंक, निष्पाप, वीयंशाली प्रुषाचं त॑ मधर वाक्य ! राणाजी अद्याप अतिशय पवित्र होता ! त्याच्या हृदयांत कोणाही तरुणीचे प्रेम- चित्र उमटलं नव्हबं- त्यास माहीत ह्मणजे फक्त त्याची माता ! आपल्या मातेवॅरूनच त्याने ख्रीजातीविषयीं अटकळ बांधली होती. भलेंयाचें रम्य स्वरूप पाहून त्यास खरोखरच आनेद् वाटला व त्याच्या निष्पाप मनास मातृप्रेमाचे स्मरण झाळें ! तो गद्गदठेल्या स्वरानेंच हणाला होता,
9१
लाँच्छित चंद्रमा.
त॑ तिचे शांत उत्तर ऐकन मालदेव चकित झाला. त्याला तिच्या त्या बोलण्याचा कांहीही उलगडा पडला नाहीं. ता पाय आपटून ह्मणाठा-“ चांडाळणी, तं माझा विश्वासवात केलास ता कळास आणि पुनः वर ही थट्टा ! ” तरीही भळेंयाची मुद्रा शांत. ता. पूर्वीप्रमाणेच झ्ांत खरांत हणाली, “ माठदेव, आपण चकतां आहा. माझ्या मनाला ही गोष्ट पटत नाही. '' मालदव गांघधळळा. भळयाला वडतर नाहीं लागलं ! आज किती दिवसांपासून तरी ती. मालदेवाच्या कृष्णकारस्था नांत त्यास सहाय्य करीत होती. कधा अपयश आलं तर ता त्याचं शांतवन करीत होती. आजच तिला काय झालं ? मालदेवानं विचारलं, “ भुळेंया, तुला वेड तर नाहीं लागलं ? ”
भळेंयाची तीच शांत मुद्रा आणि तोच झांत स्वर. ती उत्तरली, हाय--मालदेव, राणामींनीं मला वेड लावलं खरं ? ”
मालदेव दचकला. ता ह्मणाला, “ काय ! कुणाचं वेड ? "
“ हुं पहा यांचं ! ” मुठंयाने आपल्या डाव्याहातावरील मळका! व फाटका पद्र बाजूला करीत आपला बंशीधर दाखवीत हटरं, * यांचे वेड लागलं आह. ” असें हणन ती जाऊं लागली, मालदेव आश्रय चकित झाला, तो तिचा हात धरु लागतांच ती हणाली, *' हे-लांबन काय तं बोला, ” मालदेव दचकून मार्ग सरा, तां पुनः कद्ध मद्र! करून हणाला, “ भलंया, हा काय चावटपणा आह? तू॑ चाललीस कोठें, तुझा काय विचार आहे? ”
भठेंया हंसली आणि उत्तरली, “ मालदेव, तही भाग्यवान कां अभागी ! तुहझाला जांवई किती उत्तम मिळाला! त्यार्नच मला हा चावट 'पणा शिकविला, आणि हा चावटपणा पूणपणे शिकण्याकरितां मी दूर कुठंतरी जात आहे. ”
आपला सर्व बेत फसला, राणाजी हातचा निसटछा, एवढेंच नव्हे 'तर जातांना त्यानें आपल्या शोर्यानें आपणास निष्प्रभ केले ही गोष्ट माल दैबाचे मनास अगोदरच टोंचून राहिली होती. त्यांत त्यास कळलं, भुल -यानें आपलं सर्व कारस्थान त्यास सांगितलें, झालं ! माठदेवाचा कोधाग्री
लांच्छित चंद्रमा.
भडकला वे तो मठेंयाकडे आला. तेथे गेल्यावर भठेंया आपल्यास भीढ ती आपली क्षमा मागेल, अर्से मालदेवास वाटले; पण येथे पाहावें तो भलताच प्रकार ! माळदेवाला काय कराव हेच सचेना. तो दांत खात हणाला, “ समजलो. भळंया, समजलॉ-इतके दिवस तं मला मिठ्या मारीत होतीस, आतां ,गणाजी--?
£ घर तुझ्या तोंडावर ! " असं ज्ृणन भल्या तेथन निसटली व पळे ळागळो., माळदेव तिच्यामागे ळागळा. माळदेव वाटेन सारखा * तिला पकडा, त्या असें ओरडत होता. पण ती रात्रीची वेळ असल्यामळे आणि किल्यावर नुक्ताच गोंधळ उडून गेल्यामुळें त्यावेळी काणीही लक्ष दिलं नादी. आणि जरी कोणाचे टक्ष गेठं असतें तरी भळंया सांपडणें शक्य नव्हतं. हरिणीप्रमाणें ताड ताड उड्या मारीत ती पुढें पुटं जात होती. दुसरी एखादी वेळ असती तर माठदेवानें भलें यास पकडण्याचा इतका अट्टाहास केला नसता. पण मनष्य क्रोधांत असळा हणजे त्यास बिषयाचें महत्व कळेनासं होतं. त्याचप्रमार्ण माल देवाची स्थिति होती. सगळ्या अपयशाचे उद्े भळेंयावर कारावें अशी त्याचा इच्छा हाती ब ती तर हातांतून निसट्ं पाहात होतो. माठदेवा- सारख्या वृकस्वमावी माणसास हं कुठून खपणार ?
भळेया वागेच्या फाटकापर्यंत आली व तिनें मार्गे पाहिलं तों माठ- दव पाठीवर होताच. ती पुनः पळुं लागली. मालदेव ओरडून ह्मणाला, :: झभळंया, उगीच पक्के नका बरें ! किल्यांतन तं कठं जाणार? ” पण या त्याच्या आरडण्याकडे तिर्चे मळींच लक्ष्य गेढं नाही. ती आतां पवे दिशेला तांड करून खांचखळग्यांतत आणि गवता- झुडपांतत पळ लागली. माठठेवही धापा टाकीत पळत होता ! तो मनांत हणत असावा, “ काय मजा आहे पहा! जी भळेंय्रा मला मिठ्या मारीत होंबी तिलाच माझा इतका तिटकारा वाटावा आणि मीं तिला' शासन देण्याकरितां तिच्याभागे लागावं. ”
भठेंया तटाजवळ येऊन धडकली व तिची गाते खुंटली ! ते पाहून मालदेव आनंदाने ओरडूं लागला, “ आतां-आतां कुठं पळाळ! ” ५3
तरीही भलेयाचें तिकडे लक्ष्य नव्हते. ती तटावर हात ठेऊन कड्या. खालीं पाहूं लागली, चंद्र कलल्यामळें तथ छाया आली हाती. अंधारात तिठा खालचे कांहींही दिसठं नाहीं. मालदेव धापा टाकीत जवळ आला ब ह्मणाठा, “ खालीं उडी टाकण्याचा विचार आहे होय? द्य: ह्य: द्यः!" तरीही मठेया स्वतःस एकटीच समजत हाती. ती तटावर चटन उभी राहिली. आपल्या बंशीधराला तिनॅ पाटाशीं धरलें. माळदवाळा ती उटी टाकळ अर्स मुळांच वाटळ नाहा व ह्षणनच त्यान तिळा परकडण्याच रहीत केळे. तो तिरस्काराने हसन टवाळकी करीत ह्षणाढा. “ यया घोंड्याला उराशीं धेऊन स्वगात जाण्याचा विचार आहे वाटतें ' " भट यान लाळ डोळे करून माठदवाकडे पाह आगे नंमर आपलटं अंग सावरून ' जय गोविदलालळजीकां ' हणत तटाखाली उडी घतढी '" कट कड धय ? असें कांहींसं ऐके आढ. माळदेव अगदी खळा झाळा. त्यास जी गोष्ट अशक्य वाटत हाती तीच त्याचे डोळ्यासमार घटी '
भर्लेग्राने मालदेवास चांगढाच भूल दिलो
लांच्छित चंद्रमा: मा > > जर र 1.3 > शर
सर्यादयाची वेळ येतांच सटिमध्ये ज्याप्रमाणे हळूं हळूं चेतना येऊं लागळी, त्याचप्रमाणे, प्रभातकाठीन शीतल वायुलहरींनीं भलेंयाची सूप्तावस्था दूर हाऊ ळागून तिच्यांत चेतना येऊं लागळी. ती जेथें पडली होती तथून प्रव क्षितिज स्पष्ट दिसत होतं. ज्यावेळी तिने आपले नेत्र उघडळ त्यावळीं तूयीचा दत" अरुण क्षितिजाजवळ असलेल्या मेवखंडावर खेळत हता. जवळच्या वक्षावर पक्षी किलबिल करीत होते. बाह्यवस्तचें पूर्ण ज्ञान हाण्याइतकी झुद्धि अग्राप तला आली नव्हती. अथात् पूर्वे- कडीळ तो. अरुणप्रभामय भाग पाहून आगे पक्ष्यांचे कूजन ऐकून तिला मोठें कार पडळें. तिनें एकवार सगळीकड पाहन आपळ नत्र मिटले, ती पुटपूटळी, “ सगळीकडे इतका चकचकाट कसला बरं ? ” ती पडल्या पडल्याच विचार करू ळणाडी, “ हे पक्षा कुठून बोलताहेत, मी कुठं आहे ? आणि तां इतका तांबडा, पिवळा उजेड कसला पण? ” पुन तिनें आपल नत्र उघडळ, आतां सूयाचे आरक्त बिंब क्षितेजावर आलं होते व त्याचीं कोमळ सोनेरी किरणें सनेत्र पसरळीं होती. तिनें उठ- ण्याचा प्रयत्न कळा. डावा हात जड लागत होता. तो एखाद्या जड वस्तुखालीं चेपला असावा असंही तिला वाटलं, तिनें पडल्या पहल्याच त्याकडे पाहिळें. ळुगड्याचा फाटका पद्र त्यावर पसरला होता. तिनें तो दूर केला. पाहते तों बंशीधराची मूर्ति खालीं तांड करून हातावर पडली होती ! त्या मूर्तीकडे पाहतांच मळंया ताडकन उठून बसली. तिने उजव्या हाताने मूतींला उचललं. डावा हात मंग्या येऊन अगदीं जड झाला होता तो झाडीत ती त्या मूर्तीकडे पाहात प्रेमळपगानें हणाली, “ आ ! मेरे लालजी ! ” पुनः ती इकडे तिकडे पाहूं लागलां. भावतालच्या झुडपा- वर्राल लहान लहान पांखरं या झुडुपावरून त्या झुडुपावर उठून चिंव चिंव करीत होतीं. . भुलेंयाला पाहून त्यांना आश्चर्य वाटत असावेस दिसलं. हळूं हळू भुढयाला एकक गोष्ट आठवली, आणि आपण तटावरून अप- रात्री बेलाशक उद्दी ठाकून दिली असतां आपणास मृत्यु कता आला
१8.
लांच्छिंत चंद्रमा
नाहीं, याचें तिला आश्चर्य वाटलें. तिने वर पाहिळें ता चार पुरुष उच असा कडा वर गेठेला दिसत होता. त्या भयंकर कट्यावरून उटी टाकूनही ती कशी बचावली बरें !
आश्चर्य तर खरेच, पण भुळेंया बांची खास. वांचळी एवटॅच नळे तर तिठा क्षुठक खरचटण्याखेरीज कांहींही इजा झौली नाहीं.
मुठेंयाला गडावरील प्रत्येक वस्तूचा तिटकारा होता. अर्थात् माल- देवाचे हातीं ढागून पुनः विटंबनंत पडण्याएवजीं कड्यावरून कोसळून खालीं पडून तुकडे होऊन मरणेंच फार बरं असं तिच्या मनाने घतले. कड्याखाठीं पडल्यावर आपण वांचणें शक्य नाहीं हं तिला पुरतं समजलं असूनही तिळा आपल्या जीवाची भीति वाटली नाहीं कीं मोह उत्पन्न झाला नाहीं. उठट मरण यावं हीच तिची इच्छा, पण मानवी इच्छेच्या नेहमीं विरुद्ध जात असणारी देवी इच्छा तिच्या इच्छेच्या आढ आली. तिनें उडी टाकतांच तिची उडी कड्यापासन निघालल्या एका झुडपावर ! येथेंच भुठेंया भीतीने बुद्ध झाली. त्या झुडुपाला तिचा तो भार फार वेळ सहन झाला नाहीं. तथून ती निसटली व त्याच्याखाली असलेल्या एका जाळींत अडकली ! या झुडुपासून जमान समारं पुरुषभर खालीं होती व तेथें जवळच्या खेड्यांतील लोकांनीं हॉंगरावर्रीळ गवत कापून त्याचा एक मोठा ढीग करून ठेविला होता. दसऱ्या झुडुपांतून भुलंया नेसटतांच ती या गवताच्या दिगावर येऊत आदळली. अर्थात् तिला कांही ढागले नाहीं. आतां ती येथेंच होती.
सामान्य जनाच्या हृष्टीला हा चमत्कार कांहीं विशेष वाटणारा नव्हता, पण ईश्वराकडे जिचे मन नुकतेच लागू लागलें होतें, जिला आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप झाला होता व जिला स्वतःच्या शरीराचा विहक्षेंण तिटकारा आला होता, त्या भूलेंयाळा माञ हा चमत्कार सहज वाटळा नाहीं. चार पुरुषांवरून अंधारांत रात्रीचे वेळीं उडी टाकिठी अशतांही आपण एखाद्या फुलाप्रमाणे जमिनीवर येऊन ' पडला याचें कारण बंशीधराची मूर्ति आप्रणाजवळ होती हेंच होय, असं तिच्या फ्थातोप्रनें शुद्ध हाळेल्या भोळषा. अंतःकरणास काटळें व - देवाच्या या
लांच्छित चंत्रसा.
फपचडरळे तिचें हृद्य अगदीं गदगदून गेळें. तिच्या शरीरावर हर्षरोमांच उभ राहिले व साश्र नयनांनी ती आपल्या बंशीधराकडे पाहूं लागली, ह्यापूर्वी तिन कांहीं कुचेशेने, कांहीं मोजेने व कांहीं उत्सुकतेने देवभक्तांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकिल्या होत्या. त्या गोष्टींचे रहस्य तिला आतां. उलग- ढे. ती हणाली, “ट्रेवाठा आह्मी निष्ठ्र हणाव तरी कसं? आज इतके दिवस प्री क्ली वागलं, देवाला माझी करुणा यण्याचे कांहीं कांहीं कारण नाहीं!आज त्यानं मला फुलासारखं झेलून माझे प्राण वांचविळे. तोच देव मला आपल्या पोटांत कां बरं घैणार नाहीं ? यापूर्वी मीं त्याचें भजन केलं होतं कां पूजन केलं होतं, का मला त्याची आठवण होती ! पण आयत्या वेळीं बैशीलालाजी तुझी धावून आलठांत अं ? आतां-आतां मी नाहीं तुझाळा सोडायची, ” असें ह्मणून तिनें त्या मूर्तीस आपल्या हृदयाशी ध्रढें. सुमारें चोवीस तासांपूर्वी जी भुळेंया मालदेवाशीं राणार्जीला कसा नाहींसा करावा याचे खलबत करीत होती, तीच या वेळीं मूर्ताळा पोटाशी धरून देवाचे अगाध प्रेमांत तन्मय झाली होती. केवट हा जमीन अस्मानाचा फरक ! गी
इश्वरविषयक विचार उत्पन्न होण्यास, त्यांचेकडे लक्ष लागण्यास प्रातः
कालची वेळच मुळीं योग्य ! त्यांत जर पश्चात्तापाने दग्ध झालेलें आणि ईश्वरसामर्थ्याविषयीं ओळख पटलेढें अंतःकरण असेल तर ! मुठेया तन्प्रय झाली ! उगवता सूर्य नारायण-परमेश्वराचा नेत्र तिला स्वर्गीय संदेश सांगत होता. वायुची लहर, पक्ष्यांचे कूजन, वुक्षलताचें ढोलन, प्रत्यक वस्तु ईश्वरमय असावी असं तिला वाटूं लागे, ती कांही्से पुटपुदू लागठी-
हारे का नाम, हारे का नाम बान में समाना,
पालिया ठिकाना, परमानंद ।
आपत्ता आपना निराला रंग--
एंगाना वेगाना जावेगा संग ।
श्रीमथुरेश जो है जाना पहियाना,
आनंद मनमाना, पाया अमन, पाया अमन,
थन घन । मगत मगन लागि है लगन
लांच्छित चंतरमा,
त्यागि हे जतन हरिके चरत ]शरन जा हरिका नाम ॥ इत्यादि ॥
भठेंयाचे तोंडातून जसजसे शब्द बाहर पडत गेल. तसतते त्यांचं एक सुंद्र पदच बनत गेढें, मात्र आपण जे कांहीं ह्मण" आहोंत, त्याच; कविता बनत चालली आहे याचे तिला भान नव्हते. प्रथम ती पुटपुटत होती, पुढें गणगुण लागली व त्यापुढें तर ती खड्या सुरांत गाऊं लागठी,
अशा प्रकार आपल्या बैशीधराला पुढ्यांत घेऊन त्याकडे पाहात ३ दोन्ही हातांनी तालिका नाद करीत ती किती वळ तरा गात हाती. त्या भजनांत ती इतकी मह्न झाली की, बाद्य सृष्टीचे तिला कांहीं एड ज्ञान नव्हतं; आणि मर्ध्येंच जर कांहीं व्यत्यय आला नसता तर ती आणखी किती वेळ तेश्रंच गात बसली असती हे त्या बंशीधरालाच ठाऊक, पण मध्यंतरी एक व्यत्यम़ आला. दिवस थोडासा वर यता न यतो तांच गवत कापणारे त्या बाजूळा आले व त्यांनी तिला पाहिलें. तिचा ता वेष पाहून व प्रेमळ भजन ऐकून त्यांना तिचे मोर्ठ कोतुक वाटले. त सर्व तिच्यामांवती जमून तिच्याकड पाहात आणि कुजबुजृत उभ होत. भुंढेंयाला त्यांचं बराच वेळ भान नव्हतें. भजन गातां गातां मध्यंच तिनें थांबावे वे आपल्या बंशीधराच हनुबटीला हात लावून ठडिवाळपणें विचा- रावे, “ कहो लालाजी, क्या मेरी पुकार सुनते हो ! अजी तुप कहां के सुननेवाले ! बिचारा भुब जंगळ जंगल घूम रहा था, ओर आपको पुकार रहा था तो भी आपने उपे दर्शन नहीं दिया ! भला तब् आप मुले कहां से निळेंगे । न मिठे-ठालठजी न मिढो-मैं तो आपका नाम ही बानी भे ( तोंडांत ) समा ठुंगी-क्या फिर भी मुकले आनंद नहीं मिलेगा ? अहाहा ! हरि का नाम हरि का नाभ-” पुनः तिने गाऊं ठागावें.
इतक्यांत तिनं सहज बर पाहिठें तों हाक्षांत मोडयोठे बिळे व दोर घेऊन उभे असलेले दहा बारा इसम तिचे मजरेक्ष पडहे, त्याबरोबर ती ताडकन उडून उभी राहिली. तिनें त्यांच्याकडे कांही चमत्कारिक मुद्रेने पाहिळें. ती ओरढठी, “ यबदूत, बमदूत | ” मोहून हें हणून तिनें त्या मू्तीस पदुराताठीं वीढ झांकून देऊन तेडून एकाअ्रन हई । गवत काप-
लॉच्छित चंदना,
णारे चकित होऊन तिच्याकडे पाहूं ठलागठे तों एखाद्या हरिणीप्रमाणे टाण टाण उड्या मारीत ती जात होती. एक वेळही तिनें मार्ग परतून पाहिळें नाहीं. थोड्याच वेळांत ती नजरेआड झाली. कांही वेळान ती पायथ्याशी येऊन पोंचळी व एका वाटेला लागली. नंतर तिनं आत्र मार्ग वळून पाहिळें, कोणी नाहीं असें पाहतांच तिला फार संतोष झाला. ती कांहीं ब्रिचार करीत वाट चालूं लागली. ती मनांत ह्मणाळी, “ घुवबाळ, हरीला हुडकण्याकरितांच आपले घर टाकून आईला सोडून अरण्यांत आला होता. त्याला जसा तो जगनाथ लौकरच भेटळा तता मलाही भेटेळ कां? छे छे, भुलेंया, तूं [किती पापी ! धुव बाळ कोणीकडे आणि तूं कोणीकडे ? घुवाचं अंतःकरण किती कोंबळं, किती शद्ध ! आणि मी-नरकसुद्धां आपल्या पोटांत मठा जागा देण्यास धज- णार नाहीं-हाय ! हाय ! ! बंशीलालजी ( पदराखालून मूर्ति काढून त्याकडे पाहात ) जन्मभर मी काय अशीच भटकत राहूं ? तुझी कुठं राहतां याची बरोबर वाट सांगणारा मठा कोणीच कां नाहीं आढळणार? हे लालजी, पहा बरं-जर आपण लोकर भेट नाहीं विली तर--” याच वेळीं कोणीसें गात असलेळे तिच्या कानावर आढेः-- “ राम कहने का-गोविद कहने का- मजा जितको जबां पें आ यया । " | ढेंया कान देऊन ऐकूं लागली. गाणारी 5पक्ति भक्तिभावाने गात होती. | लुटा मजा प्रल्हाव ने उख नाम के पर ताप से, नरसिंग हो दरदान व्या, वैलोक मॅ जशा छा गया-- राम कहने का-गोविद कहने का-मजा-' ते भजन ऐकून भुठेंया तन्मय झ्ञाढी, ती मोठ्यांदा हणाली, * अहाहा ! क्या ही मीठा भजन ! राष्र ! राम ! ! गोविदे-गोविद प्रल्हादजीनें इसी नामका मजा लुटा, और फिर कया भगवान को नर- सिंगरूप ठेनाही पढा, मैं भी गाऊंगी. हां हां, में भी भगवान का नाम ठेकर उसको बुलाउंगी-ठाढजी, आप की प्रतिज्ञा में किर एकदुफे तोड दुंगा-फेर गाता है. सुनो--”
७८%.
नाम शवरी जात भिला प्रेम से सुमरन किया परमात्मा घर आ गये उसके हाथ का फल पालिया--
“राम कहने का-गावद कहने का मजा जिसकी जबां पं आ गया-'
भुळेंया मोठ्यांदा हणाली, “ हे गानवाळे, टम कितन पुण्यवान हो ! क्या ही अच्छा भजन? शबरीने रामचंद्रजीका ध्यान किया तो उनको उसके झुंठे ( उष्टं) फलही खान पड ता क्या आप मर घर न पघारेंगे ( ” असे बडबडत ती पुढें चालली. ज्या दिशेकडून गायन ऐकं येत होतें तिकडेच ती चालली.
तेथून सुमारें पन्नास पावलांवर वाटेच्या आड बाजळा एका झाटा. खालीं एक गोरखपंथी साध बसला होता. त्याच्याजवळ एक एकतारर! असून ती वाजवीत डोळे मिटून तो ह्ॅणत हात
“ राम कहने का-गोविद कहने का-मजा जिसका जबांप आ गया-
साधूच्या एकंद्र हावभावावळून त्यास बाह्य जगताचे फार थाटं ज्ञान असाव, असं भळयास वाटलं. ती त्याचेसमार जाऊन उभी राहिली. ती खाकरली तरी साधु आपल्याच बह्मानेदांत. ते पाहून भळंयला आनंद झाला. तिनें त्यास नमस्कार करीत हटलं, “ हरीचा पत्ता ह सांगतील
1
लांच्छित चंद्रमा
गर्क 13 ड्यू डर 13 3
आपल्या वेवाहिक नाटकाचा शेबटचा प्रवेश युद्धांत करून राणाजी हभीर चितोरगडावरून गेड्यास आज जरोबर पंधरा दियस लोटडे, माल- देवाने या कळवाड्याच्या सिंहास सुक्तिप्रयुक्नानें आपल्या गुहुंत आणून, त्यांचे दांत व नर्खे काढून घेण्याची महळत योजिली खरी, पण त्याचा परिणाम उळटाच झाळा, गणाजी त्यांचे तावडीत येण्याएंवजीं सावध मात्र झाला, आणि आतां ता झाळेऱ्या अपमानाचा जदळा घेतल्पाखेरीज गहणार नाही हेंडी माळडवास बाळेवाळ समजन च ठे. पण आतांत्यास फक्त राण[जीविषयींच काळजी नव्हती. त्याचे घरांतीलच एक मनष्य शवळा शितर होण्याचा संभव होता. तं मनष्य ह्मणजे मळेया !
त्या गाती भळयांने उडी टाकल्यावर किती बेळ तरी मालदेव त्या जागी उभा राहून तटाखाली अंधेरांत डाळे फाडफादन पाहात राहिला घेग त्यास त्याविळीं कांहीही दिसळं नाही, नंतर तो विषर्ण्णांवत्तानेच आपल्या महालांत गेला. भळंयेच्या मत्यविषर्यी विचार करण्यास त्याचे मनास सयडच नव्डती, दुसरा एखादा प्रसंग असता तर त्यानें त्या रात्रीं दिवस्या धेऊन तटाखालीं जाऊन भठयेची काय वत्थिति झाली हं पाहिले असते; पण हमार त्याचे हातांतून निसटल्यामळं त्यांस दुसरा विषय सचर्ण शक्य नव्हतं
दुसरा द्विवस उजाडला ! प्रहर दिवसानंतर त्यास भुठेयेची आठ- वण झाली, तिचा मुडदाच कोठे तरी एखाद्या खांचखळायांत सांपडावयाचा अशी त्याची हट कल्पना. ह्मणून तो स्वतः न जातां त्यानं आपल्या एक दोन खाजगी नोकरांसच पाठवून दिलें. तोपर्यंत इकडे भुठेंग्रा कोणी कडचे कोणीकडे निघूनही गेली होती, मात्र शोधाथ गेलेल्या नोकरांस गवत कापणारांकडून भुळेंया जिवंत असल्याची बातमी लागली, नोकर गडावर आले व त्यांनीं मालदेवास ती चमत्कारिकि हकोगत सांगितली त्याबरोबर त्याची चिंता दुणावली
शि > कळ
खांख्छित चंद्रमा.
जोपर्यंत मनुष्याने कार्याला हात घातलेला नसतं. तॉपर्यैत त्यास यशापयशाची फारशी भाते वाटत नाहीं. असें असें ह'त गल्यावर अर्से असे होत जाणार अशी तो अटकळ बांधीत असता; पण कायाला हात घातल्यानंतर प्रथम कांहीं वेळ त्यानें कल्पना केल्याप्रमाणे यश येत जाऊन नेतर एकदम अपयशास सुरुवात झाली असतां त्याची मन:र्थिति माठी चमत्कारिक होते. आतां आढे आहे एवढ्याच अपयशानं आपले दुदव थांबणार कीं, आपण दुसऱ्याकारतां तयार केलल्या जाळ्यांत आपणच सांपडून त्यांत आपला नाश होईपर्यंत हें अपथश वाढत जाणार अशी कुशंका त्याचे मनास डवचं लागून त्याचें मन हताश हाते. राणाहमी- राचा-चितोरगडच्या खर्या वारसाचा-नायनाट करण्याकरितां मालदेवाचें किती आटोकाट धोरण ! प्रथम त्याप्रमाणें स्व होत गेले. आणि त्या सर्वांचा केवट जर हमीराचा नाश होण्यांत झाला असता तर? पण दुदैंवाला मध्यंतरीच मालदेवाची आठवण झाली. त्याची लाडकी भुलंया- जिंनें हमीरास ठार करण्याचा अगदीं बिडा उचलला होता-तिनेंच कां शन वेळेवर सर्व हेतु ढासळून पाढावा ! बरें, मागून तरी हर्माराचा नाश व्हावा कां नाहीं? तोही हातांतून निसटला. इकडे भुलेंया तर त्याचे रूपार्ने आदीं वेढी झाली. (ही मालदेवाची कल्पना ) त्याचेकडे जाण्या- करितां तिनें तयार व्हावे, तटावरून उद्दी टाकिली असतांही तिनें जिवंत राहाबें याचा काय अर्थ ! आतां ती हमीराकडे जाणार यांत शंका नाही. तिढा गडावरील सर्व गोष्टी माहीत आहेत. त्या हमीरास कळल्या तर ? हा-हां झणतां तो आपल्यास पालथा घालील ! असेच निराशेचे विचार माळदेवाचे मनांत आले आणि तो अगदीं बावरून गेला. इतक्यांत त्याची कन्या मंगला त्याचेकडे आली. मनुष्य गंधळून गेला हणजे त्यास भापले विचार-आपला अपयशाचा पाढा-दुसऱ्यास वाचन दाखवा- वासा वाटती. मंगळेढा पाहतांच माठदेव झणाढा, “ पोरी मंगले, सर्वस्वी घात झाला, भुळेंया भेली नाहो. तटावरून उडी ठाकूनही ती वांचढी. आक्षा ती हुर्माराकंढे जाणार --
* आगि मग ? ” म्रंमडेने प्रश्न हेढा. ती तेथे आठी त्यावेळीं तिच्री मुद्रा फार खिन्न दिसत होती, पण मुळेंका जिवंत राहिल्याचे ऐकतांच
लांच्छित चंद्रमा.
तिची खिन्नता पार कोणीकडे नाहींशी झाली. तिला फार आश्चर्य वाटलें व तिनें वरील प्रश्न केला; पण तिच्या मुद्रेवरून तिला त्या प्रश्नाचें उत्तर पाहिजेच होतें असें दिसे नाहीं. ती कांहीं तरी विचारांत होती, माल- दैवास मात्र तिचा तो भाव समजला नाहीं. तो ह्मणाला, “ आतां काय होणार माहीत आहे काय? ती राक्षसीण राण्याकडे जाणार आणि त्यास गडावरील सर्व बातमी सांगणार-” मंगळेचें त्याच्या सांगण्याकडे लक्ष्य होतं कीं नाही. कोण जाणें ? मात्र तिनें मध्येंच हटलं, “ मंग बाबा, मी जातें भुळेंयेच्या पाठलागावर. मी तिचे सर्व बेत हाणून पाडीन. मी पुरुषवेषानें जाईन तेव्हां मला कोण ओळखीळ ? ” मालदेवानें थोडा वेळ आपल्या कन्येकडे पाहिढें आगि हटले, “ हँ जा-मी आणखीही कांहीं तजवीज करतां. ” आपल्या पित्यास आपली कल्पना एकदम पसंत पडलेली पाहून मंगलेस आनंद झाला. तिचें व तिच्या पित्याचे आणखीही कांहीं बोलणें झाळें व नंतर ती आपल्या प्रवासाच्या तया- रीस लागली.
मंगलेनें येऊन केवढे तरी कार्य केलें. मालदेवाच्या निराशेच्या . क्रिचारास तिनें एकदम निराळें वळण दिले, मंगला जातांच माठदेव उदून इकडे तिकढे फिरत विचार करूं लागला, “ अस्सें-आता. पुनः असा घाट जुळवून या स्वारीला पाल्थें घातलें पाहिजे. मंगठेला भुळेंया सांपडणार यांत शंका नाहीं. हमटल्याप्रमाणें ती तिचे सर्व बेत ढासळून पाडीढ, आतां तोपर्यत आपण रणभीराला द्यावा दिल्ठीकडे पाठवून आनि बादुशाहाकडून मागवावी फोजेची मदत. इकडे बनवीराला राण्याच्या वासावर ठेवावा. प्रथम त्या स्वारीकडून कोणींना कोणी वकील खास येइल. त्यावेळीं चितोरगढ स्वाधीन करण्याचें सोंग करून आंतूत आमच्या फोजेनें आणि बाहेरून बादशाहाच्या फोजेनें द्यावा दह्या ! दोन्ही बाजूला पेटलेल्या लांकडांतील ढिढ्याप्रमाणें हा केळवाढ्याचा सिंह जेथल्या तेथें तडफडून मेला पाहिजे. ”
नवीन योजना-नवीन मसलत ! माठदेबानें योजल्याप्रमारण केलें. मंगला मुढेंयेच्या शोधार्थ गेठी, रणर्भार दिष्ठीळा गेठा आणि बनवीर
छांच्छित चंद्रमा,
केळवाड्यास दाखढ झाला. आतां या नवीन जाळ्यांत आपले सावज कसें काय अडकते याची मालदेव वाट पाहुं लागला,
मनुष्य विचार करतेवेळी, आशा. करतेवेळी, योजना करतेवळीं आपल्या मनास शकक््याशक्यतेच्या बाहर ठेवीत असतो. मालळदेव या निय- मास अपवाद नवहता. राणाजी सावव झाला आह तोही. आपल्या. कडून कांहीं योजना योजीत असळाचप्राहिजे ही गोष्ट तो विसरला. असा.
चार दिविस-आठ दिवस-करतां करतां रावरा शिवसांवर काळ ठोटेला. तरी कोणीही परत आलें नाहीं की कोणाची कांही खवर कळळी नाही. राण्याकडून तर कांहींच गटवड झाळी नाही. जणे काय कार घडठच नाही, हे पाहून मात्र माळदवाचे मन पुन: आशानराधच्या तट क्यांत सांपडल, आपल्या मलांपरकी प्रत्येकास त्यानं आपापल्या कामाच काय झाल त गडावर ताबिडताबे कळावण्याविर्षया भअजावन सागितले होते. असें असतां अद्रांपे कोणाकडून कांहीही खवर ये नये याच, अर्थ काय? समजा, बनवीरास काणी आळखलं असल्यास ता डॉोवच्य केदेंत पडला असेल. मंगळनें तरी परत यावं को नाही? समजा ताही स्री मनष्य हणन कठं चकली असळ किंबा कांही संकटांत असळ. ग्ण- भीर हावेळपर्येत यायला पाहिजेच होता ' बादशाहान त्यास ठऊन घतलं ह्मॅणींव तर मार्झ पत्र अतिशय तांतडांचे हात. तव्हा काय घाटाळा आहे कांहीं समजत नाहीं, ” हुं वाक्य तो आगदी त्रासन ह्मॅणता आह तांच ऐंकां नोकराने येऊन बाहेर एक घोडेस्वार आल्याचे सांगितळं. तं ऐक तांच माठदेव धावतच बाहेर देवडीवर आला. पण त्या स्वाराकड पाह- तांच त्याची निराशा झाली, तो त्या स्वारास कांही टाकन बोलणार तांच त्यानं पटे येऊन लावन मजरा केला व एक लखोटा त्यावे हातांत टाकला. मालदेवानें चडफडतच तो लोटा फोडला, त्यांत ठराविक मायन्यानंतर असा मजकूर होता-
__ “ भेर लोकांनीं पुनः बेडावा सुरू केला आहे. आणि सध्याची त्यांची तयारी चांगली दिसते. कदाचित् या- वेळीं त्यांना केळवाड्याचा ठाकूर हमीर याजकडून आंतून
ध्द
लांच्छित यंत्रमा:
मदत असावी. कसंही असो. आहे या फोजेने त्यांच्याशी तोंड देणे कठोण आहे. करितां शकय तितकी ठोकर भर- पर मदत पाठवावी. ”
पत्र वाचन संपतांच मालदेवाची मद्रा मोठी पाहण्यासारखी होती त्यान अतिशय तिरस्काडाने त्या स्वागकडे पाहिलं आणि तो कांहीं न बाळता एकदम आपल्या महाळांत निघन गेला, गरीब बिचारा घाडेस्वार! आपण अजञुभवाता धऊन जात आहांत हं त्यास काय माहीत ? आणि जरी मार्ह(त असलं तरी त्याच्याकडे काय दोष ?! पण याचा विचार चिडलेल्या माळदवास कसा सुचणार ?
माळदेव एकाद्या उचळळेल्या सर्पांप्रमाणेंच ठीस ठीस करीत आपल्या लांन आला ' त्यानं पुन: एकवार ते पत्र वाचे. जणं काय, त्यास पाच्या बाडनान त्याचा काढा उलळलााडाच पडला नव्हता.तां दात खातव आंठ चावीत जोरजोराने इकडून तिकडे यरझार करूं लागला. डोळ्यांनी ता कोणाळा तरी दटावीत हाता. अगदीं संतापाने एका अहशय व्यक्तीशी तो बालळत असावा असे स्पष्ट दिसलं. हळं हळं त्याचा तो क्रोध तोंडावाटे बाहर पट्ट लायळा.ता बणेळागळा-'या गाठवाला ह्याच वेळी हे पत्र पाठवार्वस वाटावे अं ? हमार मर ळाकांना भदत करणार आणि ह्मणनच त्यांनी पन: गेटावा केळा. अस्से- ठीक-ठीक. करा ह्मणारवे बंड-जाव! मदत बीदत कचे नही मिलेगी ! बदमाश ! एका य:ःकश्चित् लक्ष्या लांकांच्या पुंडाव्यालळा भिऊन पत्र पाठविता ( वेडावून ) लोकर मदत पाठवा ह्मणे ! तझ्या बापाने इथे ठेविली आहे. फॉज ! राण्याला चिरडल्या- खरीज मी कोणाकडेही लक्ष देणार नाही. पण तो तरी काय हिकमती पहा. या पंधरा दिवसांत मळा वाटत होतं, आज तो चालून येईल, उद्यां ता आपला वकील पाठवील-पण चोरानें हें सव टाकून मेर लोकांना चिथवलंन होय? बरें आहे पाहून येइन.” असं ह्मणून त्यान पुन: एक- वार त्यी पत्राकडे पाहिले. तो दचकला. त्याला कांहीं शंका आली, तो त्या पत्राकडे पाहात ओरडळा, “सांपडले-अरे बदमाष, सांपडलास ! तरी हटलें महिन्या दोन महिन्यांपूर्वी मेर बंडखोरांचा पुरता पसभव करून त्यांचा
५१७
झांख्छित चंद्रमा.
अगदीं बीमोड करून मी आलों अन् पुनः त्यांनीं उचल खाली कशी? अज्ञी खोटीं माटी पत्रें पाठवून मला भेडावणार होय ! ह्यः मालदेवास तूं इतका का भोळा समजतोस? ” असें हणून तो मोठ्यांदा हंसला. इत- क््यांत दाराबाहेर कोणीस खाकरलें, मालदेवानें मार्ग वळून पाहिले तो त्याचा नोकर. मालदेवास या वेळीं कोणीं नको होतें. त्यानें खॅकसून विचारले, “ काय आहे ? ” आपल्या मालकाचा रंग पाहून तो बिचारा घाबरला. तो हळूंच ह्मणाला, '' तो स्वार कांहीं उत्त, मागतो आहे.” मालळदेव उसळून हणाला, “ तो उत्तर माँगतोय ? जाव, त्याला एकदम पकडून केंद्रेंत टाका. शत्रकडील तो हेर आहे हेर ! जा-जा-तोंडाकडे पाहात उभा राहे नकोस. त्याच्याजवळ कोणी आहे कां नाहीं? नसेल ना-काय मूख लोक तुझी-जा अगोद्र जा ! तो पळून जाण्याचा प्रयत्न करील-जा-जा त्यास एकदम पकडून ठेवा, मागुन त्याचा विचार करूं.” आपल्या मालकाचा तो हुकृम ऐकतांच ता अगदी स्तंभित झाला, तो आश्चर्य करीतच तेथून निघन गला. तो गेल्यावर मालदेवाने आंतून - दाराला कडी लावून घेतली. तो एका कोचावर जाऊन पडला. पुन्हा एकवार त्याने तें पत्र पाहिले.अगदीं निरखून पाहिले.त्याबराबर त्यास कांहीं [वचार पडलासा दिसलं. तो हणाला, “ खरं कीं खोटें ? समजा, हें पत्र राण्या नेच मला भेडावण्याकॉरतां हणन पाठविलं असेल; पण यापासून त्यास फायदा काय ? काहीं नाहीं. त्या स्वारासच सर्व हकीकत विचारली पाहिजे.” अस हणन तो उठला, पनः त्यानें एकवार त्या पत्राकडे पाहिलें. तो थबकला व पुनः विचार करू लागला, थाडयाच वळांत त्याचा कांहीं निश्चय ठरळा ! तो दाराजवळ गेला. त्यानें कडी काढून दार उघडल तो पुढें बनबीर उभा ! मालदेव त्याची किती उत्सुकतेने वाट पाहात होता, पण त्यास तशा वेळीं एकदम पाहतांच मालदेवास आश्चर्य बाटे ब एकपरी त्याचें तें येणें अवेळीं व, अशुभदार्यक असें वाटलें. तसें कां वाटलें हें कांहीं बरोबर सांगतां येणार नाहीं; पण, त्यास बमधीराच्या त्या एकाएकीं येण्याने आनंद खास शाला नाहीं. त्यानं शकदम प्रश्न केला-' कोण बनबीर, तं केव्हां आलास ! ” ह्यावर बन-
ष्ट
बीराची मुद्रा प्रफुठ्ठित व्हावयास पाहिजे होती. पण तसें कांहीं झाले
- 4
नाहीं. तो हळेंच झणाला, “ आंत-आंत चला सर्व सांगता.”
: हा दुसरा अपशकून ” मालदेव ह्मणाला व ते दोघेही आंत आले. बनबीराने दार लावून घेतलें. तो दार लावून वळतो तोंच मालदेव कांही तिरस्काराने, कांही क्रोधाने हणाला, “ बोल, अपयश घेऊनच परत आलास ना? ”
बनबीरास आपल्या पित्याचें ते वर्तन अगदी आवडले नाहीं. तो कठोर स्वरांत उत्तरला, “ कुमार्गीनें चढवठेठी प्रयत्नाची हंडी यशाचे शिंक्यावर कोठून ठिकणार ? ”
माळदेवानें दचकून घोगऱ्या स्वरांत विचारिठे, “ हणजे ? ”
५ हणजे काय? " न अगदीं शांत स्वराने बोलूं ठागठा, ५ प्री हमीराचा वकील आहे.”
परु
ला€छत चंद्रमा.
ग ज्म रय
जे कॅ हमीरान आपल्य़ा घोड्याचे नांव ठेविळं होते. ' चितार. ' त्यानी . खिजमत करण्याकरितां एखादा नाकर ठविण्याइतकषा राणासीची व्थिति होती, पण हें काम तो सखवतःच करी. हरदेवाळा आपल्या धन्याचा | साधेपणा अगदीं आवडत नसे. ता हण, “ किती झाळे तर आपणा राज कुलतिलक., बाप्पारावळच वंशज. आपण आपल्या इतमामाप्रमार्ण वागलं पाहिजे.” राणाजी यावर त्यांचे समाधान करी-' हरदवा, तझ हणण रास्त आहे. पण ती स्थिति मला प्राप्त हाऊ दे. जांपयंत मळा माह्या पूर्वजांचे वेभव परत मिळालेलं नाहीं तोंपर्यंत वापदाद्यांच्या नांवावर फुकाचा मानमरातब मठा नका आहे. माझ पूर्वज मोठे हात. माझें कुळ उच्च प्रतीचे आहे. अगदीं आमचा अंश थेट शररामचन्द्रापासनचा असल पण त्याचा आतां कांहीं उपयोग आह काथ ? माझे पूर्वन चितोर्गटावर राहात होते; पण आज मला तर केळाझ्यासारख्या सड्यांत गहूवं लागत आहे ना ? माझ पूवज चिताराडावरीळ महाळांत नांदत हात, आज माझ्या कपाळीं केळवाड्यांतीळ एक झोंपडीच आली आहेना? माझे पूर्वज सुग्रास अन्न खात हाते, पण आज माझ्या वाट्यास सातचाच तुकडा आला आहे ना ? मग परोस्थितींत जर बदूल झाला नाहीं तर मानमरातबाच्या बाषतींत तरी मळा चन पाहिजे कशाला ? हरदवा सोख्यलालसा हो मनुष्याला स्वाभाविक आहे. ' तु सुख भोग ' असं त्यास दुसऱ्यान सांगण्याची जरूर नाही. तो आपण हाऊन आपल्याला सोख्य व्हावें हणन धडपड करीत असतो. एवंच नव्हं तर दसऱ्याल दुःख झाल तरी पत्करले, पण मला सुख लागलें पाहिजे ही दुष्ट भावनाही त्यास स्वाभाविक आहे. पण ज्याचें मन सुसंस्कृत झालं आहे, ज्याला चांगले-वाईट, न्यायान्याय, धर्माधम कळूं लागलीं आहेत, त्यास फुकाच्या मानमरातबाचा अगदीं तिटकारा असतो. निदान मला तरसी खास आहे. आणि झ्षणनच मी अशा तर्हेनें वागतो. ज्या दिवशी मी चितोढचा अधिपति होईन, राजत्यानांतील सर्व राजेरजवाढे मठा आपला सम्राट
१ 8”
लांच्छित चंटमा.
समजतीळ, ऱ्या दिवशीं मी आपोआपच सम्राटासारखा मानानें वागेन; पण मध्याऱ्या स्थितींत मी सखखतःस तुझ्यासारखा एक साधा रजपूत सम- जता. राणाजीच्या या भाषणाने हरदेव गप्प असे. मात्र त्यास राणा- जीच्या त्या स्थितीबद्रळ वाइट वाटे यांत शंका नाहीं, असो.
दान प्रहरची वळ*होती, राणा हमीर एका ओढठ्याचे कांठीं आपल्य! चितोरास धत व घाशीत होता. या वेळीं त्याचे आसपास कोणीं नव्हते. आसपासच नव्ह, आसमंतांत दूरपर्यंत कोणी नव्हतें झटळं तरी चालेल, केळवाड्यापासून सुमार पाव कोसावर असलल्या एका डोंगराच्या खबड- डीत हे स्थान होतें. राण्याळा ज्या वेळीं एकान्त वास हवासा वाटे त्या वेळीं तो आपल्या घोड्याला घऊन: येथें येड व तासांचे तास आपले पुढील बेत जळवीत बसे. येथें आल्यावर तो सव वेळां घोड्याला धूत घाशीत असे असे नाहीं. कर्धी त्यास चरण्यास दूर सोडून देई, कधी एखाद्या झाडाला बांधून घाली अथवा कधीं त्यावर बसून या झाडाखालून त्या झाडाखाली फिरत असे. पण सहसा त्यास विशेष गोंडी ह्मणजे चितोरळा दूर कोठें तरी चरण्यास सोडून आपण एखाद्या झाडाखाली पुष्कळसे धोंडे जमवून असावें आणि मग त्या धोंड्यांचे दोन भाग करून एक शात्रुसैन्य आणि स्वतःचे सैन्य अशी भावना धरून लढाई खेळत बसावें. ह्या पोरंखेळांत तो इतका दुंग होई कीं, त्यास पुष्कळ वेळा आजुबाजूर्चे ध्यान राहात नसे, हरदेवास त्याचा हा पोरकटपणा पाहून मोठें नवल वाटे व पुष्कळ वेळा तो याबद्दल मालकाचा उपहास करी. असो,
आज हमीरानें प्रथम थोडा वेळ घोड्याची सेवा केळी आणि नंतर त्यास उन्हांत चरण्यास सोहून देऊन तो आपल्या नेहमींच्या वुक्षाखालीं गेला. येर्थे त्याचे निर्जीव ' मेतर ? इतस्ततः पडले होते. त्यांचेकडे पाहात तो किंचित् हंसून हणाला, “ माझ्या पाषाण मित्रानो, इतके दिसव मी तुमचे बदुतीनें युद्धशास्र शिकला. आजपासून बरोबर पंधरा दिवसौचे आंत. चितोरवर माझ्या पूर्वजांचे निशाण फडकावें अशी मार्झी इच्छा आहे व प्रतिज्ञा आहे, त्या वेळीं तुमच्यापासून घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग होईल काय ! द्ोणाचार्य आपले गुरु होत नाहींत. हणून एक-
दर
ळब्यानें त्यांचा पुतळा स्थापून त्यास आपलें गुरु मानिळें आणि धन- बिया आपलीशी केठी. माझ्याजवळ असलेल्या सेन्यानं ज्या वेळीं माझी लटक्या लढाईची कल्पना फेटाळून लाविली त्या वेळीं मला आपली दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. ह्मणून ह्मणतो, गड्यानो, एक- 'लव्याप्रमाणे मलाही तुमच्यापासून घेतलेली य॒ुद्धविद्या फलदायक होईल ना ? आपल्यापेक्षा बलिष्ठ शत्र चिरडावयाचा असला हणजे पुष्कळ चार करकरून त्या कामास हात घालावा, संधि येईपर्यंत आपण निर्जीवांसारखें पडावे अश्ञी भाझी समजूत आहे आणि ह्मणुनच मी इतके दिवस स्वस्थ बसलो. मला आतां वाटते माझी संधि आली आहे. या संधींत येथें एकांतांत येऊन केलेल्या तपस्य्रेचा कांहीं उपयोग झाळा पाहिजे. षाषाणखंडानो. तुझी आपला आशीर्वाद या कामीं द्या वरे? जड आणि चेतन या दोन्हींमध्ये भेद नाहीं, इश्वर सर्वत्र आहे. जगांतीळ सवे वस्तु इश्वरांश आहेत असें मीं गुरुजींच्या तोंडून पुष्कळ वेळां ऐकिले आहे. तें खरं असेळ तर तुमच्यामध्येही इश्वरांश नाहीं असें मी कर्स हणू !? कदाचित्-कदाचित् तुझी चितोराकरितां प्राण देणारे रजपूत वीर तर नसाल ! माझ्याजवळ असलेले वीर अविचारी आहेत असें समजून मला युद्धविद्रा शिकविण्याकरितां तुझी आपली स्वर्गातील जागा सोडून साषाणरूपार्नेच येथे तर आला नसाल ? कोगीं सांगावें-झणून हणता पाषाणखंडांनां, मी आतां प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करणार, याकरितां
तुमचा मठा आशीर्वाद पाहिजे--” अशा प्रकार तो बोलत उभा होता
च त्याचा घोडा ख्विंकाळू लागला हणून त्यानं दचकून त्या दिशेला पाहिलें, तो हरदेव आपल्या घोड्यावर बसून त्याचेकडे येत होता. राणाजी. त्याच्याकडे पाहून हंसला व ह्मणाला, “ हे वेहोंबा आले माझा उपहास करायला. माझ्या सर्व मित्रांना, हितचिंतकांना, सेन्याला एकदम लढाई पाहिजे, वेड्यांना असें कळत नाहीं कीं हं काम धिमेपणाचें आहे.” इतकें तो पुटपुटळा तोंच हरदेव तेथें आठा. तो घोळ्यावरून खाली उडी ठाकीत झणाढा, “ अयापिही तेच एकांतांतीढ विचार, तीच दागहांची ढवकी बह्वाई-महाराज, आलां हा पोरखेळ केव्हा. संपणार कर! ”
१!
लांच्छित चंद्रमा,
राणाजी त्यास एकदम हणाला, “ अवघ्या पंधरा दिवसांत चितो- डावर माझें निशाण फडफडलें पाहिजे. ” “ प्रत्यक्ष कृति न करितां! ?
|णाजी हंसत हंसत त्याचे मुद्रेकडे पाहूं लागला, हरदेव पुढे हणाला, “ आतां आपल्या पिमेपणापुर्े हात टेकण्याची वेळ आठी मालदेवान अपमान करून आज पंधरा दिवस होऊन गेले. अग्रापिही राणाजाला 'कर्स करू, काय करू” हा मंत्र सुटत नाहीं हृणावयाचा ? ”
तरीही राणाजीने कांहीं उत्तर दिलं नाहीं. हरदेव पुढें बोलूं लागला “ अशीच स्थिति आणखी कांहीं दिवस राहिल्यास आपल्या फोजेचा आपल्या शायांवरील विश्वास कायमचा उडण्याचा संभव नाहीं काय! ?
राणाजीने शांतपणे विचारले, “ आपलं एकंद्र सैन्य किती आहे, हरदेव ? ”
हरदेव एकदम हणाला, “ समजलां या प्रश्नाचा मतलत. अद्यापिही आपल्यास स्वतःच्या सेन्परबलाविषयीं शंका वाटते अपेंच ना ? पण महाराज, आपल्या पांच हजार सेन्यापुढें शत्रच पत्नास हजार सेन्यही तुच्छ आहे.”
“ कशावरून ? ”
हरदेव त्याच्या या प्रश्नाकडे दुलक्ष करून हणाला, “ शिवाय राज- स्थानांतील ठाकरांनीं मदत देण्याची वचनें दिलीं आहेत तीं निराळींच-/”
“ यसंगीं ते लोक उपयोगी पडतीलच. हें खर॑ कशावरून? ” राण्यानें पन; विचारलं
तो प्रश्न ऐकून हरदेव गोंधळला. तो हणाला, “ मग आपला विचार तरी काय ! खतःच्या सेन्यबठलाविषयीं शेका, हितचिंतकांनी दिढिल्या वचनाविषर्या अविश्वास, प्रत्यक्ष कुतीला मुळींच सुरुवात नाही. राणाजी मग काय या दगडांच्या ठटाया करूनय चितोर आपल्या हातीं येईढ अश्व वाटत! ”
राणाजी त्याचा हात घरून ह्मणालां, “ हरदेव, ये, त्या घोड्याढ़ा सोड चरायला, आज मठा आपली जीभ स्वैर सोडिली पाहिजे, ?
द्र
छारिछत चंद्रमा.
_ राण्यांचे ते अखेरचे वाक्य ऐकतांच हरदेव आश्चर्यचकित होऊन त्यांचेकडे पाहूं लागला. त्यानें आपला घोडा सोडून दिळा आणि ते दोघेही झाडाखालीं जाऊन बसले, बसल्यानंतर बराच वेळ राणा हर- देवाच्या चरत असलेल्या घोड्याकडे पहात होता. नंतर तो ह्मणाला, “: मालदेवाने केलेल्या अपमानाचा बदला मी अद्यापपर्यंत कां घेतला नाहीं याचें तुझाला आश्वथ वाटत अतळ; पण माझ्या स्थितींत अस: लेल्या विचारी माणसाने माझ्यासारखेच कलं असतें. हरदेवा, आपल्या सेन्यचलाचा योग्य आभेमान असणें कन्हांही चांगळें, पण दुरभिमानी असणे मात्र परिणामी हितकर होणार नाहीं. माझी पांचे हजार फाज निवडक आहे खरी, पण तिला अद्राप लटण्याचा प्रसंग कोठंही आला नाहीं. तिची पररक्षा अग्राप व्हावयाची आ6. असं असतां प्रथमपासूनच ती शत्रूच्या पन्नासहजार लोकांना भारी आह, असं कसे समजावयाचे " कदाचित् आपली ही कल्पना, आपला हा अभिमान फोल होण्याचा संभव नाहीं काय ? दुसरी गोष्ट, आप्तष्टांच्या मदतीची. आप्रष्टांनीं मदत देण्याची इच्छा प्रदर्शित कल्यास अथवा कांहींनीं वचनंही दिल्यास त्याबद्दल त्यांचे आभार मानावे व * सवडीप्रमाणे तुमची मदत घऊं तोंपर्यंत तुमचा प्रेमाशीवादच आह्याळा द्या ' हे हृणणेंच योग्य. त्यांच्या वचनावर भिस्त ठेवून संकटांत उडी घालणं शहाणपणाचे होणार नाही. न जाणां प्रसंगीं त्यांना आपलें वचन पाळतां येणार नाहीं. अज्ञा वेळी प्रथमपासून त्यांच्यावर अवलंबून राहून वेळेवर त्यांनीं मदत न कल्यास त्यांना दोष देण्यांत अथ तो कोणता ? “ आपला आपण? हा न्यायच मुळीं हितावह व श्रेष्ठप्रतीचा आह. सुखाचे वेळीं अगदीं अपरिचित माणसासही आपलासा करून त्यास आपल्या सुखाचा वाटेकरी कर्ण जितके थोरपणाचें आहे. तितकंच संकटप्रसंगीं प्रत्यक्ष भावाच्या मदतीची अपेक्षा न करतां किंवा त्यास तोशीस पट्टूं न देतां त्या संकटास स्वतः तोंड देणें थोरपणार्चे आहे. आपल्या यशापयशाचे आपले आपण मालक असतों. यश घेण्यास सवे तयार असतात. अपयशाची नेहमीं 'दालढकल होत असते. य गोष्टी मनांत आणूनच मी आतांपर्यंत वागडां व पुढेंही बागेन. ” राणाजी थोडा वेळ थांबला, .त्याने हरदेवाच्या
- हो.
लांच्छित चंता.
मद्रेकडे पाहिल, राण्याचे ते उदात्त विचार ऐकन हरदेव अगदीं «थक झाला, हरदेवाला खत:च्या ज्ञानाची मोठी घमेंड होती; पण राण्याचे ते दरदर्शीपणाचे विचार ऐकतांच त्यास स्वतःच्या कोत्या मनाची लाज बाट लागली. तो ओशाळलेल्या चेहऱ्याने पण आदरानें राण्याचे मुद्रेकडे पहात होता, राणा पटे बॉळं लागला, “ हरदेवा, नायक होण्यापेक्षा अनयायी होण फार चांगळं, तुला आश्व्थ वाठेळ; पण निदानमीर्जा जॉ विचार केळा किंवा करीत आहें त्यावरून मला तर असें वाटते
जगांत सवीवर आपला ताबा मिरविण्याकरितां चाललेली धडपड, नायक ण्याची मानवाची महत्वाकांक्षा चाळं आहे, याचें कारण काय ? गरीब बिचार अज्ञान प्राणी ! त्यांना नायक या शब्दाचा अर्थ, त्या पदावर चटल्यावर शिरावर थणारी जबाबदारी यांची बरोबर कल्पना नसते. पण खरी स्रयाते अशी आहे कीं, नायक हा सत्ताधारी व्यक्ति नसन आज्ञाधारी सेवक आहे. हरदेव हा फक्त राण्याचाच सेवक आहे. पण राणा हमार आज आपल्प्रा फो्जचा सवक आहे. हरदवा, कल्पना कर, चितोरगडावरून निसटन येण्यांत मठा अपयश आलं अतेतें
आपण संव नाश पावलां असतां तर माझ्या शिपायांच्या बायका
पोरांनी कोणाच्या नांवानें खडे फोडिळे असते बरं? आज तुही आपळे तनमन मला ज॑अपेण केलें आहे, त्यांची काळजी वाहणं मार्झ काम नाहीं. काय ? मालदेवानें माझा अपमान केला, तेव्डां तम्ञाला व्यकिशः त्याचे वाईट वाटण्याचं कारण नाहीं
पण तुझी आपल्या नायकाचा अपमान ती आपला अपमान समजून आपला जीव धोक्यांत घालणार ! अर्थात् तमच्या या औदार्याचा विचार मळा कराजयास नको काय? अलबत केला पाहिजे. कल्पना कर, चितोरगडावरून निघन आल्याबरोबर पनः आपण ससेन्य मालदेवावर चाल केठी असती, मालदेवास दिलीकडडून चांगली मदत आहे. तो या- बेळीं तिकडून मदत मागणारच, आपण जाऊन गडाला वेढा दिला असतां आगि मागन दिल्लीची फोज आपल्या पाठीवर आली असती हणजे आपण काय केळ असतें ? केवळ नाशच आपल्या वांट्यास आला असता ना? ते अपयशै कोणाकडे जाणार ? केवळ माझ्या सेवेप्रीत्यर्थ प्राण ष् द्य
देणारा तूं प्राण देण्यास तयार झाल्यास तुझ्या प्राणाची ळिंमत मला आपल्या प्राणापेक्षाही जास्त समजावयास नको काय? तरस जग्मीं नाहीं केठें तर भला अनुयायी तरी मिळतील काय ? ज्याप्रमाणें आपल्या हातांतील तलवार आपण वेळेवर तिने आपल्य़ा उपयोगी पटावे हृणन नेहमीं पाजळून जपून ठेवतां, त्याचप्रमाणे तुमची गोष्ट, तुमची निगा- दास्त ठेवणें, तुमची योग्यता जाणणे हं माझे पाहिल कतव्य आहे. त्या- बाबतींत जर मी हयगय केली, तुमचा पाहिजेल तसा व पाहिजल त्या कामाला उपयोग करण्याचें मनांत आणिले "तर दुवापट मा जाव काय द्यावयाचा ? ” पुनः राणाजी थांबला. हरदव त्याचें हं मापण एकून अगदीं मग्ध झाला. तो अत्यंत आदरपर्वफ हमणाळा, “ आही किती मख आहा ! आपले असे विचार असतील हं आमच्या स्व्पी ह| नव्हत
राणाजी एकद्रम हणाला, “ बाबार, तसें असळंच पाहिन, आपल्या नायकाविषयीं त्याच्या प्रत्येक अनयायास एक प्रकारचं कोड वाटल पाहिजे, इश्वराविषयीं आपण भीति बाळाता, त्याळा नमन करता याच कारण आपल्या मानवी बद्धीला त्याचें कोडं आहे हेच होय. प्रत्यक नायकाने आपडे खरे स्वरूप आपल्या अतिशय एकनिप्त सवकातरह
समजेल अशी खबरदारी घेतळी पाहिज. अगदी तसा प्रसंगच यऊन ठेपल्यास एखाद्यास तात्पुरतं आपलं स्वरूप दाखविण्यास हरकत नाही महाभारतांतील तो प्रसंग तुळा आठवता काय ? भगवान श्रीकूण्ण आपलं विश्वरूप अजनास दाखविल्यानंतर काय ह्मणतात, * मया प्रस्नेन तवा शे नेदे रूपं परं दर्शितमात्मयरोगात् । तजामयं विश्वमनंतमाद्य यन्मलवदन्यन न दृष्टपूर्व,*? पुरे ते हणतात “अतिशय उग्र तप कल्यानेंही माझं हं विश्वस्वरूप पहावयास मिळत नाहीं. श्रीकृष्णाच्या या वाणींत कांहींना कांही. अथ आहे. अजुन त्यांचा अगदीं जिवश्व कंठध्य स्नेही; पण त्यास सुद्धा त्यांनीं प्रसंग पडल्याखेरीज आपल रूप दाखविले नाहीं. भगवानांनी तरो अर्जैनाहा स्वस्बरूप दाखविण्याचा प्रसंग कसा साधला ? अर्जुनाच्या
राणा हमीर चांगला संस्कृतज्ञ आणि बिद्वानू ऐता असा ऐतिहासिक प्रकवा शेंडे
'ब्याकूळ स्थितींत प्रथम त्यास उपदेश केळा, नंतर आपलें सामर्थ्य किती आहे हे वर्णन करून सांगितलें व अशाप्रकारे आपल्यावरील अर्जनाचें प्रेम व भाक्ति अगदीं कळसाला पोंचविल्यावर आपले विराटस्वरूप त्यास दाखवून चकित केळे. देवाच्या या कृतीपापून नायक होऊं इच्छिणारानें क्षिती तरी बोध घेण्यासारखा आहे-” पुन: राणा थांबला, हरदेव सारखा त्याचे मुद्रेकडे पाहून त्याचें भाबण लक्ष्यपूवक ऐकत होता. त्यावे व्य तरी त्यास राणाजी प्रत्यक्ष श्रीकुष्ण वाटत होता कीं काय कोण |
| इतक्यांत दुरून त्यांचेकडे एक गुराखी येतांना दिसला. दोघांनाही आश्चर्थ वाटल, ते त्याकडे लक्ष्यपूजक पाहूं लागळे. गुराखी जवळ आला च त्यानें एक चिटोरं राणाजीचे हातीं दिठें. “ कोणी दिलं ! ” राण्यानें तं धत विचारलं, गुराखी हणाला, “ एक तोंड झांकलेला घोडेस्वार माझ्याजवळ यऊन ह्मणाला, “ अमक्या झाडाखाली असे असे दोवेजण बसले आहेत, त्यांपैकी अमक्या मनुष्यास हं नेऊन दे.” असं ह्मणून त्यानें मळा कांहीं बक्षीस दिलं व तो निघून गेला. ” | गुराख्याचें उत्तर ऐकून त्या दोघांनाही मोठं नवळ वाटलें. राणाजी त्या चिटोर्याकडे पाहात ह्मणाला, “ हे मलाच द्यावं हे खरे का? ” गराख्यानें होकाराथी मान हालाविली. राण्यानें त्यास जाण्यास सांगितलं. तो गेल्यावर त्यानें त॑ चिटोर॑ उलगडून वाचलं. त्यांत असा मजकूर होता- ट “५ मी एक तरुण अतिशय शूर असा रजपूत वीर आहे. मला आपलेजवळ सेवा करण्यास राहावयाचे आहे. पण आपला धनी आपल्यापेक्षांही शूर आहे कीं नाहीं हे मला पाहिढें पाहिजे. याकरितां आपल्याशीं तलवारीने दंद्रयुद्ध खेळण्याची माझी इच्छा आहे, मला आपण हरविठंत तर मी आपला जन्माचा दास होऊन राहीन, मीं आपणास हर- बिले तर मी मुकाट्याने आपल्या ठिकाणी चालता होईन. आपला' दास व्हावें ही माझी अत्युत्कट अच्छा असल्यामुळें
६.५9
हांश्हछित चंद्रमा.
- आज रात्रीं होणाऱ्या यद्धांत आपल्यालाच यक्ष मिळाव अशी मी देवाला प्रार्थना करितों. यद्धाची वेळ चंद्रोदय! नंतर आणि स्थळ आपण आतां बसला आहांत तन
राणाजी आश्चर्याने त्या चिटोऱ्याकडे पाहात उद्डारळा, “किती चमत्कारिक पत्र? ” र
अर्क 3 अर्क रॅ अा्> जै भः शॅ
£ ही हमीराचा वकील आहे ” हं बनवीराच तांटरचे वाक्य एक- तांच मालदेव अगदीं स्तंभित झाला ' किती वळ तरी ता. आश्विथचाकत मुद्रेने आपल्या पुत्राच्या तांडाकडे पाहात उभा होता. आपला पुत्र आणि तो आपल्या शत्रचा वकील हाऊन यता. किती आश्वयांचा गाट) यापेक्षां बनबीरानं जर असं सांगितलं का, बाहेर आकाशांत दान सय उगवल आहित, अथवा काल रात्री एकानें चंद्रावर वार केल्यामळ त्याची चार हाके झालीं आहेत, तर ह्या अद्भुत व अशक्य गाष्टासद्धां त्यास पटल्या असत्या व त्याबद्दल त्यास विशेष आश्वये वाटलं नसतं; कारण मय प्राशनानंतर मालदेवानें अशाप्रकारचे चमत्कार पाहिल्याचं त्याप्त स्मरत होते; पण त्या मद्यमदाच्या गंगींतही बनबीर हमीराचा वकील झाला ही गोष्ट त्यास पटली नसती. असं असून प्रत्यक्ष बनजीरच आपल्या तोंडानं सांगतो कीं, “ मी हमीराचा वकील आहे ” याचा अर्थ काय ? हणन ,तर तो आपल्या पुत्राकडढे टक लाऊन पाहूं लागला. बनबीरानं मद्यप्राशन केलें असून त्यांतच तो कांहीं बरळत असावा असें त्यास वाटलं कों काय कोण जाणे.
मालदेवाप्रमाणें बनजीरही त्याच्याकडे शांत चित्तानं पाहात उभा होता. बराच वेळ गेल्यानंतर मालदेवाने कोचावर अंग टाकीत विचारलं 4 बरुनबीर, एखादा मादक पदार्थ तर तं आज घेतला नाहींस ना? ”
“ हां. बर !. ? वनबीरानें उभ्याउभ्याच आठ्या घाठून प्रश्न केठा.
लांच्छित चंद्रमा
“ मंग आतां तूं जं कांहीं सांगितलंस, त॑ तूं अगदीं शुद्धींत असून बाळलास अर्स मी समजूं तर? ”
यांत काय संशय? ”
माठदेवानं ओप्देश केला व हाटे, “ ह्मण जें माझ्या पोटच्या पारांनींच माझ्या गळ्यावर विश्वासघाताची सरी ठेविळी ह्ॅणायची ?। 7”
पनपार काहा जालला नाहा, पण त्याच्या कपाळाबराल आम्याचा सरत्या वाढला
माळवे पुटं हणाला, “ मग तू आपलं काळं तोंड घेऊन येथें आलास कशाला? "
५ आपल्यास जाम करण्याला.”
तुटळल्या धनुष्याप्रमाणे मालदेव उसळला. त्यान क्रुद्ध होऊन विचा- रिल, “ मळा जागे करायला ? कां माझी विटंबना करायला ? ?--
बनबीर शांतपणे मध्येंच ह्षणाला, “ बाबा, औपण व्शर्थ संतापत आहां. मासे बोळणें आपण मुळींच एकून घेतलं नाही --”
“ हु-सांग-सांग तर-आपल्या पित्यशीं कसकसा विश्वासघात केलास तो तरी मला ऐकूं दे.” “ वारंवार माझ्याविषयी विश्वासधात हा शब्द आपण योज नये, मीं आपल्याशीं कसलाही विश्वासघात केला नाही -7?
“ अरे, प्रत्यक्ष श्रूचे वडीलपत्र घेऊन तू मजकडे आलास आणि पुन: ह्णतोस---”
“ बाबा, माझ्या बोलण्याचा आपण विपर्यास करितां आहा.” बन- बीर मध्येंच हणाला, “ ज्याप्रमाणे मी आपल्या कडूने' हमीराकडे पाळत ठेवण्यास गेलां होतों त्याचप्रमाणे त्याचेकडून कांहीं लाचलुचपत खाऊन आपणावर पाळत ठेवण्यास आलो आहे, असें जर आपणास वाटत असेल तर ती आपली समजूत अगदी चकीची आहे. राणाजीच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरिता मी गेढां खरा, पण त्यानें मडा ओळखले, बात्तविक
राणाजीच्या ठिकाणीं दुसरा कोणी असता तर त्यानें मला मारून टाकलें असतें. निदान कैदेंत तर खास टाकलें असतें. शजरूच्या गप्त हेरची अशीच संभावना होते. पण राणार्जीनें मळा आदराने आपल्याजवळ ठेऊन घेऊन सर्व सांगितलं. आपली तयारी कशी आहे, चितोर्वग चाळ करून
0) की
आल्यास चितोर सालसा करण्याप्त किती थोडा वेळ लागेल हें त्यानें सर्व
“ आणि तूं त॑ सर्व ऐकून घेतलंस-तुला तं सर्व खरं वाटलें असच ना ?” मालदेवानें तिरस्काराने पुटे हटलं. “ ह्यः. काय चमत्कार आहे ! माझ्यामार्ग चांगलं राज्य सांभाळाल.!'
बनबीरानं हटले, “ विश्वासघातानं घेतलेला चितार त्याच्या माल. कास परत देण्याइतकी सदबुद्धि देवानं आह्यांला दिली हणजे पुष्कळ आहे.”
विंचवाच्या डंखाप्रमाणं हें वाक्य मालदेवास लागलें. तो कांहीं बोल- णार तोंच बनबीर पुढें बोलूं लागला, “ बाबा, राण्याशी आपण कसा व्यवहार केलात तो लंक्षांत घ्या. मी त्याच्या हातांत सांपहूनही त्यानं मजबराबर किती उदारपणाचें वर्तन कलं. त्याच्या ह्मणण्याप्रमार्ण जर आपण चितोर त्याचे स्वाधीन कराल, तर तो तुझाला कधींही परके मान- णार नाहीं. मागील सर्व गोष्टी विसरून जाण्याइतका तो उदार आहे.”
:: चितोर मी त्यास परत देऊं?”
“ खुशीने न दिल्यास सक्तीने द्यावा लागेळ. असं क्रांधानें माझ्या-
[_ ] रः । ९४ ह च कडे पाहूं नका. हमीर आतां निबल नाहीं, सरळ मार्गानं तुझी न ऐक- ल्यास वाकड्या मार्गानं तो तुह्यास चितोर सोडण्यास भाग पाडील.”
५ प्री जिवंत असपर्यंत हें शक्य नाहीं.”
__ ५ ही दर्पोक्ती व्यर्थ आहे.” बनबीर हणाला. “ आपण नेहमी हक्क नसता चितोरगढावर मजा माराव्या आणि त्याच्या वारसाने नेहमीं केळवाड्याच्या झोंपढींत राहून व सातुया तुकडा खाऊन आपला काळ.
कहव अशी हश्वराची इच्छा असणे शक्य नाहीं.”
तांचिद्त चंदना,
ईश्वराची इच्छा नसेल, पण माझी इच्छा तशी आहे, समजलास, आणि ह्मणनच त्या पोराने त्या खेड्यांत राहून, मिळाल्यास तुकडा खाऊन व आपल्या झांपडीलाच वाडा समजून राहिळे पाहिजे. चितोर गड घेण्याची महत्वाकांक्षा त्यानं सोडून दिठी पाहिजे. बनबीर त्याच्या भाषणाला किंवा शोर्यांला भाळळा असेल. मालदेवास तसे वाटणे काल. त्रयीं शक्य नाहीं. ही गर्वाक्ती होत नसेल तर मी असें स्पष्ट हणू शकतो कीं, हमीराच्या भाग्याची सत्रे इश्वरापक्षां माझेच हातीं आहेत.”
बनबीर तुच्छतेनं हंसळा, त्यानं आपल्या सिशांतून एक लिपाफा मालदवापुटें टाकीत हटलं, “ त॑ पहान् मग आपला अभिमान किती पोकळ आहे तो पहा.”
बनवी राच तं हसणे, ठिपाफा देणें आणि नंतर वरीठ बोल्णॅ- पाळदुवास सवच चमत्कास्क वाटलें. त्यानं लिपाफा हातांत घेत हटलं, *। यांचा मतलब.”
£: पंतळव काय असायचाय,”' बनबीर एकेक शब्द बोलत हणाला, “: झुळेंया मर ळोकास जाऊन मिळाली असून तिनें आपल्याविरुद्ध बंड करण्याचा विचार केलेला दिप्ततो.”
कधीं कधीं शब्दही विद्यतपाताचं काम करीत असतात. ह्या ह्षण- ण्याचा अनभव घ्यावयाचा असेल तर या वेळीं मालदेवाकडे पाहावे, बनबीराचं ते अगदीं नवीन वतमान ऐकन तो जेथल्या तेथेच अगदीं थिजल्यासारखा झाला. बनबीर त्याच्या मनस्थितीकडे लक्ष्य न देतां पटे सांगूं लागला. “ किहय्याखाठी आलां असतां मठा एका मनुध्यानें लिपाफा दिला, मी त्या मनष्यास आपल्याबरोबर घेऊन आलों आहें आतां राण्यानं स्वतः जरी चाल केली नाहीं तरी तो मेर लोकांस मदत करणार आणि त्याच्याकडे आपण गंतलों असतां तो ती संधि फुकट जाऊं देणार नाहीं. तेव्हां आपण हमीराशीं सलोखा करावा हेंच बेरॅ.” शेवटचं वाक्य ऐकपर्यंत मालदेवारचे त्या बोलण्याकडे लक्ष्य होतें कीं नव्हतें कोण जाणें; पण अखेरचे वाक्य ऐकतांच तो ह्मॅणाला, “ पुनः असे शब्द् तोंडावाटेंसुद्धा काढू नकोस, त्या सापाला जो मीं. ढवचठ़ा
च
लार्त _ ह त चंद्रमा वी अळयाततककतिता तनय मदाज्यामासत्दाचा्ााकडल्करकरेन
आहे, त॑ स्वतःची शक्ति त्याला चिरडण्य इतकी आहे हणनच. तुमचा देश मला नको आहे. तमच्या हातन-<निद्रान तझ्या हातून तरी-वळेवर कांहीं होणार नाहीं हें स्पष्ट दिसते आहे. तो रणभीर काय करता आह तेंच पाहाणं आहे.” असं हणन त्यानं ठिपाफ्यास हात घातळा. बनवी मुकाट्याने तेथून जाऊं लागला. मालदव त्यास ह्मॅण]ुला, * तळा माझ्या नजरेखाली राहिले पाहिजे.” बनजीर तिरत्काराने नाक चटवन तेथन निघून गेला, तो गेल्यावर मालदेव बराच वळ त्या लिपाफ्याकर पाहत हाता ननबीरानें तो पूवीच फोडल! होता. त्यांतील पत्र काढीते माळदेव पट. पुटला, “ एकंदरींत मर लोकांनी बेट कळ ही गोष्ट खा एकण ) आणि ती ३ % ( भुलंया ) त्यांना जाऊन मिळाळी काय . टंक आह तडाक्यात सापडल्यावर ताकल-कातन कायपन विटका कान तरच खरा पण मग मंगलचं /--पत्र उलगडत त्याकट पाहन दचेकत अर हुंपत्र तर मंगलचं दिसतं हो, तिचंच अक्षर- अगदी उतावीळपणानं मालदेवान तं पत्र वाचण्यास सस्वात केठी. बाबा, आपली त्य़ा दिवशीची भटच अखेरची व्हावा ना?" पहिले वाकय वाचतांच मालदेव आश्चर्याने डाळे फाडून त्या पत्राकड पाहात ह्मणाला, “ ऐ ! यांचा काय मतलब ? ” पुन; तो वाचे लागला दुर्देव, दुसरे काय ! तुमच्या संकटांत तुझाला कांहींच मदत होऊं नये याबद्द फार वाईट वाटतें. ( आहे, हिला कांही. आहे बापाची चाड. ) “ पग बाजा, आपण च्याशां सठोखा करा ना ?> पत्रावर तिरस्कारानं बाटे मारून “ कारऱ्यांनी एकमत केळं आहे को काय ? ह्मणे सलोखा करा ना ” रागाने पत्र फाडीत “ जा ह्मणावं कारटे, मर जा कुठं असशील तेथे. बापाचा शाप धेऊन मर, अरे, पण पत्र सव वाचले पाहिजे.” फाडलेळें पत्र जळवून वाचतो. ) “ बाबा, मीं भुठेंयाठा शासन करण्यात गेले पण उलट तिच्या तड़ाक्यांतच सांपडलें, तिनें थापा देऊन
लॉच्छिंत चंत्रमॉ*
मर लोकांच्या कळपांत आणन सोडिल. येथे त्यांच्या मुख्याने मळा पकडून केदूत टाकल आहे आणे आपला सूड घेण्याकरिता हणून ते माझा-जाबा, आतां तुमची कुठली भेट!
ते वध कग्णार आहेत. तमची मदत येइपर्यंत मी जिवंत
राहीन कां नाहीं कोणाला ठाऊक. हँ पत्र तरी तुह्मांठा कसं मिळेळ ? मळा जेवण आणन देणार्या एका मोट- करणीनं ते आपणाकडे पांचत करण्याचें वचन दिलं आहे ती आपलं वचन पाळत कां नाहीं कांणास माहीत ?--?
6 अस्स, एकूण मंगळाबाई-मेर लोकांकडे आहेत, कदाचित् आतां ती मेळीही असल, जरे झालं. आपच्या जांवयांना ही बातमी पाठविली पाहिजे. ' असं हणन तो हसला. मंगलेच्य| पत्राचा त्याच्या मनावर कांहींही पारेिणाम झालेला दिसला नाहीं. त्याचे त॑ पत्र फाडून फोकून दळ. नेतर महालांत इकडे ।तिक्रडे किरत तो हणाला, “ आतां आपला हात प्रथम मर लोकांनाच दाखविला पाहिजे, पण राण्याचे काय कराव- याचे! ( विवार करून ) हां--सलोख्याचे बोलणें लावावयाचे. मेर लोकांचा नायनार होईपयंत राण्याठा सठोख्याच्या तकड्यावर घोळ- विळा पाहिजे, असंच. त्याशिवाय गत्यंतर नाही.” असं हणून त्यान आनंद्रानं हात चोळले. पुनः तो बोलूं लागला, “ आतां रणभीर तेवढा आला पाहि, त्याच्यावांचन बराचसा खोळंब्रा आह. बनबीराचे सम- जल. मंगलाबाईचेंही कळून चकलं. हे तिसरे दिवटे काय करतात ह पाहाणे आहे-” असें तो ह्मॅणतो न हणतो तोंच त्यान बाहेरच्या बाजस रणभीराचा आवाज ऐंकिला. '“ एं ! रणभीरही आलेला दिसतो.” अर्स हणत ह्यॅणत तो बाहेर आला. बाहेरच्या दालनांत रणभीर बनीराशीं कांहीं बाठत उभा होता. मालव दारांत येतो तोंच त्याचे कानावर हे वाक्य पडळ, आवाज रणभीराचा होता. “ दिललीकडून मदत-मुळींच मिळत नाही. ! ”
3३$.& २ ८. जे अ. >
0.3 0१3 03 3 जे 13
त्या चिटोऱ्यांत कांय मजकर आहे तं कळण्याविषयीं हरदेवास प्रथमपासूनच विलक्षण उत्सुकता होती. त्यांत राणाजीचे शेवटचं वाक्य ऐकून तर ती फार वाढली, आपली ही इच्छा राणाजी पूर्ण केल्याखेरीज राहणार नाहींत. कारण आज ते खुश्ींत आहेत. यापूर्वी कधीही न सांगितलेले विचार जर ते आज खुल्या दिळानं सांगत आहेत तर चिटोर््यांतील मजकूर सांगण्यास हरकत ती काणती ? असा विचार करून तो आतेशय उत्सुकतेनं आपल्या धन्याचे मद्रेकड पहात होता राणाजीनें त वाचल्यानंतर पुन: त्याची घडी कली व दुरवर शून्यदृष्टीने पहात स्वारी विचारांत गुंग झाली. हरदेव मज्र्या आशेनं, कधी त्या घडी केलेल्या चिटोऱ्याकडे व कधी आपल्या मालकाच्या मुद्रेकटे, पहात होता. इतक्यांत राणाजीचा कांहीं विचार ठग्ला. त्यानं मान हालवून हरदेवाकडे पाहून हटलं, “हं, तेव्हां तुला मी काय सांगत होतां बरं (-"
हरदेवाची माठी निराशा झाली ! राणाजी वर सांगितळलं वाक्य इतक्या कांहीं शांतवृत्तीनं बोलला कीं, जणं काय, त्यांच्या संभाषणांत त्यांस कसलाही व्यत्यय आला नव्हता. इतकंच काय पण हग्देव त्या चिटोर््याकडे अधाशीपणानं पहातो आहे, हं जाणनही त्यानं तं चिटोरं मकाऱ्यानें आपल्या सिश्ांत ठेविलं. तं ठेवतांना निदान “या च्टिो ऱ्यांतील मजकूर तुला सांगण्यासारखा नाहीं.' असं तरी त्यानं ह्मणा- बयाचें होते, पण तेवढं बोलण्याची तसदी त्यानं धतली नाहीं. आपल्या खिज्ञांतीठ नेहमीं असणारी एखादी वस्तु ज्याप्रमाणें आपण सहज कांहीं कामाला काढून पुनः खिशांत ठेवतो त्याचप्रमाणं राणार्जाने तं चिटोर॑ ख्रिज्ञांत ठेवतांना केलें. त्यामुळें हरदेवाचें मन बरंच अस्वस्थ झालें राणाजीचें लक्ष याकडे होतें कीं नाहीं कोण जाणे. तौ बोलूं लागला “तेव्हां समजलेंना मी असा कां वागतो तो. आतां तं ह्ृणशील कीं, पढे आपला काय विचार आहे ? माझें पढचें सर्व धोरण ठरून गेलें असल्या- मुळें व त्याप्रमाणें सर्व घडत जाणार अशी पक्की खात्री वाटत असल्या-
.।
मुळें तें तुझ्याजवळ बोलून दाखविण्यास हरकत नाहीं. तुझी नको ह्मणत असतांही मी चितोरगडावर गेलो. त्यामुळें माझें इतर कांही नकसान झालें असलें तरी प्रसंगीं आपण मालदेवास खात्रीनें पराजीत करूं एवढें मळा कळून चकळें. हा फायद! कांहीं लहान नाहीं. आतां एवढी खात्री पटूनही, मी माळदेवावर एकद्रम चाल कां केली नाहीं? बाबारे, ही राजनीति आहे. आपल्या शत्रूचे शत्रु ते आपले मित्र मानावे असा नियम आहे. त्याप्रमाणें यावेळीं माळदेवाचा एखादा शत्र जागत होइल तर किती बहार होंडेळ असें मळा वाटं लागलें व त्याप्रमाणें मी कांही प्रयत्नांत होता. तांच मेर लोकांनीं पुन: बंड केलें. बोल, आतां अज्ञा स्थितींत माळदेव लोकर वठणीवर येईल कीं, यापूर्वी आपण एकदम जाऊन त्याच्यावर धाड घातळी असती तर तो नरम येता ? पुनः यावर तू अशी शंका धशीळ कीं, मेर लोकांनीं बंड करून बरेच दिवस लोटळे असूनही अद्याप चितोरागडाकडे चाल करून जाण्याची. प्राझी तय्नारी कां नाही? यालाही माझें असं उत्तर आहे कीं, माल- देवाकडून काणींना कोणी हेर आपल्या पाळतीवर येण्याचा सेपव आह असं मळा वाटत होतं व त्याप्रमा्ण--”
“ बनबीर प्रकडळा गला --'" हरदेव मध्येंच हणाला. राजनीतीचे हं बिकट कोडे राणाजीचे तोंडून सटत असतांना ऐकन तो चिटोऱ्याची बाब क्षणभर विसरला हृणण्यास हरकत नाहीं, तो पुढ हणाला, “ पण. महाराज, आपण त्यास सोडायचे नव्हतं. आपल्या पुत्राला सोड विण्या- करितां माळदेवानं आपल्या अटी कबुल केल्या असत्या--”
यावर राणाजी हसला. तो ह्मणाला, “ विश्वासबातकी मालदेव अशाने नरम येईल असें तुळा बाटतें काय ? असें असेल, मालदेवाविषयीं तुळा बरोबर कत्पूना झाली नाहीं. मालदेवाच्या गळ्यांत बरोबर अडकेलं अस/ फांस .टाकावयाचा ह्मणजे त्याच्या पुत्राला पुनः त्याचेकडे. पाठविर्णे हाच होय-?
“ह कसे काय ? ” हरदेवानें आश्चर्याने विचारिठे. 1
८1102 128. !- 1:11
हरद्व, तूं स्वतःला अनुभवी समजतोस, पण राजनींतिमध्यं ते अद्याप बराच कच्चा आहेस अस ह्मणावं लागते. बनबीराळा सोंटर्णच कां इष्ट त ऐक,मालदेव माझा नाश करूं इच्छितो, पण ता उघडपणे नाहीं. हळू हळू न कळतां त्यानं माझ्या गळ्याला तात लावण्याचा विचार केळा आहे अथात् ह त्यास फार दूरवर विचार करून करावे लागत आहे.ता आपल्यासा थूत समजून मला भोळा समजत आहे, हं त्यांतल्यात्यांत विडष आहे त्याचा पहिला डाव हुकल्यावर तो अगदी निराश झाटा असला पाहिजे. पणु पुन: त्यान आपलं जाळं विणण्यास सुरवात केळी, बन बीराल! त्याने मजकडे पाठाविळें, गप्तपणे तो कांही बातर्मः आणा अज्ञा त्यास मोठी आशा असली पाहिज, पण इकडे बनवीरास मी. अळाविल. ता“ आतां आपलं काय हाते आणि काय नाहीं ' या शिवानत आआदी घाघरून गेला, पण मीं त्यास उदारपगानं वागविळे, ता. जी गप्त जानमा ह्मणून काढावयास आल! हात ती त्यास मीं हाऊन दिला, त्याचा परि. णाम असा झाला कीं, बनबीर माझ्या उदाप्पणांचा गळाम झाळा, आतां तो बापाकडे पांचल्यावर माझ्या तर्फनंच वकिळी करणार यल मळींच शंका नाही, त्या वळीं-प्रत्यक्ष आपला पुत्रव शत्रची स्तृति करता हं एकन- मालद्वाची काय व्थिति हाईल? त्यामळं त्यास अशीही डंका येणार नाही काय कां, प्रत्यक्ष बनबीर तर शत्रूला नाहींना मिळणार ? ही शंक त्याचे मनांत आली कीं, पितापुत्र परस्परांविषयीं साशंक झाळेच पाहि जेत. बस्स् ! स्वजनाविषयी कुशंका मनांत येणं ह्मणजे त्या कुलाचा नाश जवळ येत चालला ह्मणून समजावं. बनबीराळा मीं परत पॉठविला तर माठदेवानें मजला उडवून देण्याकरितां तयार केलेल्या दारूच्या तळ घरावर मीं हा विश््तवच ठेविला आहे अस समज. त्यामुळें जो धडाका उसळणार त्यांत मालद्वारचाच आहात पडणार ! कां, माझी ही कल्पना बरोबर आहे कां नाहीं? ” हरदेवाला मान डोठवणें भाग होते. राणा जीच्या राजनीतिकुशलतेपुढं आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, दुरदर्शित्वाचा कांहीं पाड नाहीं ह त्यास तेव्हांच समजन चळ. “ मा आतां माठ- देवाशी ठठडण्याचा प्रसंग येणार नाहीं असं समजावयाचें काय ! ” हर. खेधानें प्रश्न केला, या प्रश्नांत थोही व्याजोक्तीची छटा होती. राणाजीनें
श्र
लांच्छित चंद्रमा.
ती तेव्हांड ताडली. तों ह्मणाला, “ त्याच काहीं नक्री सांगतां येणार नाही, पण आतां पढें माझी कल्पना अशी आहे कीं, माठदेव प्रथम मेर ळोकांना दडपण्याचा प्रयत्न करीलव त्या कार्यास वेळ सांपडण्याकरितां तो माझ्याशी तहाची वाटाघाट पुरू करील.”
ती आपण फंटाळून लावणार. होय ना ? ” हरदेवानें प्रश्न केला. आपण राण्यांचे मनांतीळ भाव अगदीं बरोबर ताडला असे त्यास वाटलें. पग राणाजीच्या हसण्याने त्याचा विरस झाळा. राणाजी ह्मणाला--?
“ नाहीं. त्याचे उळठ मीही तहाचे बोळणे लावणार---”
* तहांत चितोर्गड परत मिळेळ असं वाटतं काय ? ”
५: अरे, तहाच्या अटी जमविण्यापर्येत जातो कोण ? ”
:: झणज काय? ”
6 ह्षणजे काय काय । ” गणाजी हंसत हंसत ह्मणाठा-“ तह ळावण्याचं माळडेवाचे ज्याप्रमा्णं नुसतं सांग त्याचप्रमाणें माझेंही. माझ्या या बोळण्याचा तुळा सहज उळ्यडा पडणार नाहीं. आतां मालदेवाकडून वकील आला कीं, आपण ससेन्य चितोरगडाकडे खाना व्हावयाचे आणि तहाचे जाळणे अगदीं शांतपग॑ सुरू करायचे. “' पण तहाच्या बोळण्याकरितां ससेन्य जाणे माळदेवास शंकास्पद वाटणार नाहीं काय?”
“ छु:, उलट त्यास आनंद होईळ. दिलीकडील सैन्य आपल्या पाठी- वर आणण्याचा तो विचार कर्रीलळ. तोपयत आपण मेर लोकांवर माठ देवाने कोणास पाठविलं, किती सेन्यांसह पाठविळं याचा तपास कराव- यांचा, बनबीराविषर्यी तो साशंक असल्यामळे मेर लोकांव( तो रणभी- रास पाठवील, बनबीर गडावर राहिला तरी तोही बापाच्या वतनामुळें चिडल्या कारणानें युद्धांतत अलग सहील, तेव्हा राहिला फक्त एकटा मालदेव; त्यास मेर लोकांचा बेदोबस्त झाल्याेरीज आणि दिल्लीकडीठ. मदत मिळाल्याखेरीज माझ्याशी यद्ध करण्याचे धाडस करवणार नाहीं अर्शी संधि ग्रेऊन ठेपली की, आपल्यास मदत देणाऱ्या ठाकरांना दिद्ीच्या फोजेच्या तोंडावर ठेऊन मालदेवाला चेपावयाचा ! त्या ठाक- रांची वचनें पोकळ आहेत कीं भरीव ह त्या वेळीं सहज.समजणारं आहे,
त्यांतून सगळ्यांनींच माघार घेतल्यास पाहतां येईल. तेवढी गोष्ट आपण देवावर सोंपवू-? किंवा दिद्लीकहून फोज न मिळेल अशी तजवीज करूं.”
& आपली राजनीति अपूव आहे ! ”
: ह्या दगडापासून मी शिकलां. आतां तरी समजलं ना मी एका- न्तांत येऊन काय करीत असतों ते?” राणाजी हंसत हंसत हणाला त ततो उठला. त्याने हर३वास जाण्यास सुचविठें. हरदेवही मुकाट्यानं आपल्या घोड्याकडे गेला. चिटोऱ्याची बाब तो अजिबात विसग्ला. तो घोड्यावर बसला व बराच दूर गेला. जातां जातां त्यानं चिटारं आणन दिलेल्या गुराख्यास पाहिळें व त्यास तो प्रकार आठवला. परत राणाजी कडे येऊन त्या चिटोऱ्यांत काय आहे त॑ विचारावं, असं एकवार त्याचे मनांत आलें व त्यानं आपला धोडा वळविला, पण पुनः त्यास वाटलं कदा- चित् राणार्जास हें आवडणार नाहीं. त्यानें कांहीं विचार केला व तों त्या गुराख्याजवळ गेला. त्यानें त्या गुराख्यास त्या चिटोऱ्यासंबंधीं व त देणारासंबंधीं कांहीं उलट सुलट प्रश्न विचारिले. पण त्याचा कांहीं उप- योग झाळा नाहीं, अखेरीस निराश होऊन तो केळवाड्याकडे वळला. त्या चिटोऱ्यांत कांहीं चमत्कारिक आडे, असे त्यास राण्याच्या त्या उद्गारा- सरून वाटलं; पण तें काय असावें याचा त्यास कांहीं उलगडा पडला नाहीं, मात्र त्यास राणाजीच्या शांत मनःस्थिर्ताचं कोतुक वाटलं. असो.
इकडे राणाजी हरदेव निघून गेल्यानंतर त्याचेकड पाहात उभा होता. त्यानें त्याची सव हालचाल पाहिली व त्याचें कारणही पण त्यास समजलं. तो हंसला व स्वगत हणाला, '। स्वारीला चिटोऱ्याविषयीं बरीच चटक लागलेली दिसते. पण हँ त्यास आजच कळतां उपयोगीं नाहीं. नाहीं तर तो रात्रीं मजबरोबर येण्याचा हट्ट घेतल्यावांचन राहणार नाहीं, एकदां आमचे हे भावी सेवक कोण ते कळूं द्या. मग पाहूं. ” असं ह्मणून त्यानें ते चिटोरें पुनः बाहेर काढळं व वाचलं. अगदीं ठक्ष्यपूर्वक वाचलं. जण काय, त्या पत्रावढून पत्र लिहिणारी व्यक्ति कशी ' असेल याचाच शो विचार करीत होता. विचार कारितां करितां त्यास कांहीं वाटलें, पुनः त्याने त्या फकामुर निरखून पाहिहँ, तो पुटपुटला, “ पत्नारचें अक्षर शोललतीचे वाटडे,? |
शज जेर ञेत्जॅ 3 ज्त्जॅ जर्जर अेत्ज
चंद्राच्या वेभवाळा उतरती कळा लागण्याचे दिवस सुरू असल्या- मुळें तो सृष्टीमुख पाहण्यास रोज थोडा तरी उशीर करी. त्यामुळें आज ( राण्याची संकेत रात्र ) चंद्रोदय मध्यान्हीचे पुढें होणार होता. त्यामुळे राणाजीला खरा करण्याचें कांहीं एक कारण नव्हतें. त्याचे सभ व्यवहार रोजच्याप्रमार्गेच सुरू होते. फरक इतकाच, आज त्पाचे मज मात्र तितके स्वस्थ नव्हते. याचे कारण त्या पत्राचे अक्षर त्यास ओळषीचें वाढूनही आवण तं पूर्वी कोठे, कसें आणि केव्हां पाहिळें, याचे त्यात मुळींच स्मरण होईना. वेळ सांपडतांच त्यानं पुनः पुन: त चिटोरें काढून त्याकडे लक्ष्यपूर्वक पाहावें व आपल्या स्मरणशक्तीस ताण द्यावा त्या पत्राविषयीं त्यास घोटाळा पडण्याचे आणखी एक कारण होर्त. राणाजी स्वतः जरी निष्क- पटी होता तरी त्यानं मालदेवासारख्याशीं राजनीतीचे फांसे टाकण्यास प्रारंम केल्यामुळें त्यास प्रत्येक गोष्टीविषयी शंका घेणे जरूर होत व त्याप्रमाणें तो अलीकडे या. पंधरा दिवसांत प्रत्येक गोष्ट जपून विचार- पूर्वक करीत असे. अशा स्थितींत तं दंद्रयुद्धांचें आव्हानपत्र येणें ह्मणजे त्यांत कांहीं कपटाचा अंश असणं उघड आहे. पण रागाजीचे मन मात्र त्या पत्राबिषयीं तशी शंका घेईना. उठट या पत्रापासून, या दृंदर्युद्धापासून आपला कांहीं तरी फायदा होणार आहे. या पत्रांत कपट असें कांहीं नाहीं, असेंच त्याच्या मनाने घेतलें व त्यामुळें त्याचें त्यालाच त्या गोष्टिचें नवल वाटूं लागून तो घोंटाळ्यांत पडला होता, ही त्याची मन:- स्थिति फक्त हरदेवाचे लक्ष्यांत आढी होती व याला कारग ते चिटोरें असलें पाहिजे हेंही तो जाणून होता, तोही आपल्य़ापरी- कहीं वित्रार करीब्र होता. ,
वाःच नो, ही पहा पूर्व दिशेला शूज छटा येऊं ढामडी. तेव्हा रागाजाचे अगोदर आपश संकेतस्थानी जाऊं, ही पदा क्रोणी एक घ्यक्ति क्र
व्याचछत चंद्रमा.
कोणाची तरी वाट पाहात उभी आहे, युद्धाचे संकेतस्थानीं येऊन तिला बराच वेळ झाला असावा, असें दिसत होत, कारण त्या वक्षाखाळीळ जागा अगदीं स्वच्छ केलेली दिसत होती. राणाजीचें युद्ध शास्त्र गुूना-पाषाण- खंढांला-दर नेऊन एके ठिकाणीं ठेविलं होत. हें काम त्या व्यक्तर्चेच वुक्षावाळून कळवाड्याकडील दिशेला जमीन उंच उंच हात जाऊन एका टेंकडीचें स्वरूप तिळा आलें होतें. या टेकडीच्या पळीकडेच केळ वाडा गांव बसलं होतें, टेंकडीवरून या वक्षापर्थत लहान लहान खर्ट्या झुडुपांखेरी ज कांहीं नसल्याभुळें टेकडीच्या * माथ्यापर्यंतचा सर्वे प्रदेश एकदम दृष्टाक्षेपांत येत होता, हळू हळ धुंद झालेल्या पुवे सितिजावर पिवळट क्षयी चंद्रबिंब दिसू लागळें ! या वेळीं त्याचा प्रकाश ह्मणण्या- सारख्या नसल्यामुळें आसमंतांतील प्रदेश खुलून दिसण्याएवजीं जात्तच भेस्र दसूं लागला. या वेळीं मध्यरात्र उलटून गेळी होती, जिकडे तिकर शांत हात. एखादे वेळीं कसला तरी आवाज होऊन ती शांतता भंग होत होती. आमची ती व्यक्ति टेकडीच्या माथ्याकडे लक्ष ळावून पाहात होती. चंद्रबिंब वर वर थेत चाललं होते तसतसं त्यास एक प्रकारचें तेज येत चाललं होतं. जणं काय, आपला क्षयी देह पाहन आपला उपहास करण्यास कोणी मानव जागत नाहीं असं पाहून चंद्रास आनंदच होत होता. हळू हळू टॅकडीच्या माथ्यावर कांहीं हालचाल दिसली. प्रथम शिरस्राणासारखें कांहीं, नंतर बाहुपर्यंतचा भाग, नंतर पोंटापर्यंतचा भाग नंतर घोड्याचा पृष्ठ भाग, असें होतां होतां, एक घोडेस्वार स्पष्ट दिसं लागला. तो घोडेस्वार मोठ्या झपाट्याने आपला घोडा पिटाळीत होता तें पाहतांच या व्यक्तीनं आपल्या घोड्यावरून खाली उडी मारिली व घोडा दूर एका झुडपाला बांधिला. या व्यक्तीने खालपासून वरपर्यंत य॒द्वाचे वेळचा पोषाख केला होता. चेहऱ्याचे रक्षण करण्य[कारितां नेत्रा- खेरीज सर्व तोंडभर लोखंडी जाळी धारण केली होती. अंगांत चिलखत होतें, एकंद्र शरीरयष्टीवरून तो किंचित् ठहान पण' बाणेदार. दिसतं होता. आपल्या घोड्याचे पाठीवर थाप देऊन तो स्वतःच तयार केलेल्या छोट्या रणांगणावर येऊत्न पोचतो न पोंचतो तोंच घोडा पिटाळीत ओेणारा.स्वार.तेश्वें येऊन . पांचळा, आतां चांदगें अगदी स्वच्छ पढळं
फर
लांच्छित चंद्रमा
होतें. त्यामळे प्रत्येक वस्तूच चांगले ज्ञान होण्यास हरकत नती. तो स्वार त्या बाणेदार व्यक्तीकडे पाहात घोड्यावरून खालीं उडी टाकणार तांच त्या व्यक्तीने एकदम पुर्टे होऊन विचारले, “ कोण, हरदेव ? आपण इथें कां? ” त्या व्यक्तीचा तो प्रश्न ऐकतांच हरदेव-तो स्वार हरदे होता-चपापला. “ तिक-राणाजींनीं- आपळी रवानगी केली काय? ” त्या व्यक्तीने पुनः प्रश्न केला. हरदेव प्रथम तर गोंधळलाच, पण पुढे त्यानं आपली मनःस्थिति सांवरळी. तो हणाला, “ मी हरदेव नवेसरागाजी हमीर ह्मणतात तोच मी.” ती बाणेदार व्यक्ति उपहासाने मो्यांदा हसली ! तं हंसणे ऐकून हरदेव जास्तच गांधळळा, आणि त्यास गाधळ- ण्यास, आश्वयेचकित होण्यास कारणें तरी किती होतीं ? प्रथम त्या व्यक्तीनं आपण युद्धाचे पोषाखांत आणि तोही राणाजीचा-असतां ओळ- खं कसें ? दुसरें त्या व्यक्तीचा आवाजही त्याला कसासाच वाटला. तिसरं, आपले नांवही हिला काय माहीत ? अशा प्रकारे ज्रिचार करीत करीतच त्यान घोड्याखालीं उटी टाकिली. ती व्यक्ति परं बोलं लागली, “ आपण त्याचा पोषाख करून आलां आहां. पण अशाने मी फसणार नाही, मला त्यांच्याबेरीज इतराशीं युद्ध कतव्य नाहीं.” राणाजींची तशी इच्छा असली तरी? ” “ हणजे, आपण राणाजी नव्हे हे खस ना? ” “ होय-तें आतां मी कशाला लपवू १--” “ मग हरदेव महाराज, सांगा पाहूं-आपण जे येथें आढांअहांते राणाजीचे सांगण्यावरूनच काय ? ” हरदेव गप बसला नाहीं ना ?!-हझणा नाहो. आपल्यावरील यद्ध दसऱ्यावर टाळण्या* इतके ते ह्मणजे राणाजी भित्रे खास नाहोंत. आपण माब आपली राज निष्ठा दाखविण्याचे मिषानें त्यांच्या कीतीला कलंक लागेल असें वर्तन केलंत--” त॑ कस काय ? ” हरद्वानें दचकून विचारिल॑ ते कसे काय? माझें पत्र राणाजींनीं आपणास दाखविलं होतें काय? मुळींच नाहीं, औषग तें त्यांच्या पश्चात् पाहिलेत, बरे, पाहिलेत तं पाहिळेत.
दु ।%ढ१
लांच्छित चंद्रमा.
आपण त्यांना स्पष्ट मी तमच्याबऐेवर येतो. असे विचारावयास पाहिजे होते, पग ते पहा-” ती व्याकति एकद्रमटेंकडीकडे बोट दाखवन हणाली € त् तथ काय दिसते आहे ? कोणी तर्री घोडेस्वार दिसता आहे ना? कोण असावे ? ”
£ राणाजी-” हरदेवान चाचरत हटलं.
६ मग हर२व-0” ती 5१क्ति हणाली, “ उटा तर घोड्यावर आणि एकदम येथन चालते व्हा. नाहीं तर राणाजीच्या आज्ञेविव्द्ध आपण येथ आलां आहां हं त्यास समजल्यास ते आपल्यास कांहीं तरी कडक शासन करतील.” हरदेवानं थोडासा कांहीं विचार केला. आणि त्याचे ठक्ष्यांत सव कांही आठ. तो मकाट्यानें पन: घोड्यावर सवार झाला व त्याने एका बाजच्या वाटन आपला घोडा पिटाळला. तो हाकेच्या टप्यां- तन गेढेला पाहतांच ती बाणेदार व्यक्ति मोठ्यांदा हंसठी. ती हणाली, “ हुरदेव मडाराज, थोड्या वळाप(त॑ आपणास महाराजाजवळन दर सारलव पाहिजे. हं एक बरं निमित्त झालं, ह्य: ह्य: ह्यः. देव अनकल असलं हणजे अर्से कांहीं तरी घडते.” हे तिचे बोलणं परे होतें न होतें तोंच तो दतरा स्वार तेथे येऊन पाचला. त्याने प्रथम कांहीं न बोठतां घोड्यावरून खालीं उडी टाकिळी व घोडा दूर एका झुडय़ास बांधून तो त्या व्यक्तीनवळ आला. तो जवळ येतांच या व्यक्तीने ठवन मजरा करीत हाटळें, “ राणाजीचा विजय असो ! ” आवाज ऐकतांच राणाजी ऱचयांपला, थोडा वेळ तो त्या युद्धाच्या परिधानाने भाषित अशा व्यक्ती- कडे पाहात उभा राहिला ! थोडा वेळ परस्पर परस्परांकडे पाहात उभे होते. नंतर रागाजीत आदरपूर्वक विचारिळे, “ वीरपुरुषा, मला येण्यास उशीर.तर नाहीं लागला?”
ती व्यक्ति हसली ब हगाली, “ माझं चिटोरं आपणाजवळ आत्ता आहे काय? ”
तो प्रश्न ऐकन राणाजीस आश्रय वाटले. त्याने आपज्या कमरपट्या- कडे हात नेत हटले, “असेल कदाचित-पण आतां त्याय कारग काय!”
“2
:: कुरण असे-” ती व्यक्ति हणाली, “ त्या पत्रांत मी आपल्यास एकट्यालाच बोलाविले होतें, कीं बरोबर कोणी आपला एकनिष्ठ सेवकही आणावा असें लिहिले होतें ? ”
: हणजे ? ह्या प्रश्नाचा मी मतलज नाहीं समजला.”
“ विशेष कांही लाही. आपला एक सेवक आत्ता येथे आढा होता-”
: काय हाटळेत ? माझा एक नोकर येथे आला होता ?-” राणाजी करोधयुक्त वाणीने हणाला. “ हें शक्यच नाहीं.”
“ कां बरें, इतक त्यांत अशक्य काय आहे? ”
“पण माझी आज्ञा तशी नव्हती.”
“: पण एखाद्या एकनिष्ठ सेवकाला आपण एकटे जाणं धोक्याचे वाटून-”
“* मी इकडे येणार आहे हं कोणालाही माहीत नाही-”रागाजीचा क्रोध वाढत चालला
त्या व्यक्तीनं त॑ जाण असावे. ती हणाली, “ आपल्याला क्रोथँ आलेला दिसतो. पण त्याचें इतकं लश््यांत आण नये. सवच वेळा नोकर आपली आज्ञा मानतातच अत नाही,”
* मी याचा मतलज नाहीं समजत, मठा तरी असले नोकर मुळींच आवडत नाहींत.माझी अवज्ञा करणारास मी नेहमीं कडक शासन करिती.”
“ पंग मला आश्चर्य वाटतें, तो येथें आठा कसा ? ”
“ पण तो कोण ? ” राणाजीस कांदरीं शंका येऊं ठागठी.
“: माझे चिटोरं आठेलं कोणास माहीत नव्हतें ना ? ” या प्रश्नांत नकार होता तरी त्याचा खर ' ह माझें चिटोर॑ कोणाला तरी माहीत ' असलंच पाहिजे ” असा होता
रागाजीरने 'थोडा वेळ विचार करून हटलं, “ होय-माझ्या एका नोकराला त॑ माही] होतं; पण त्यांत काय मजकर आहे ह त्यास माहीत नव्हते, आणि माहीत असलं तरी तो माझ्या आजेखेरीज इकडे कधीही यणार नाहीं, याची मठा पक्की खात्री आहे,”
८६
लाँब्र्छित चंद्रमा.
यावर ती व्यक्ति किंचित उपहासाने हसली. ती ह्मणाली-_-' पुष्कळ वेळां असं होतं, आपण एखांद्या मनुष्याविषयीं कल्पना करतो एक आणि त्या मनुष्याचं अंतरंग असतं वेगळंच,”
“ ह्मणजे काय ! हरदेव येथें आठा होता असं मी समज़ं काय?”
५ तं काय मठा माहीत हणा, पण मला यी वेळीं माझ्या एका मित्राच्या बहिणीची आठवण होते. असं झालं, त्या मुलीच्या नवऱ्यावर कांहीं आलं संकट, त्यांत आपल्या नवऱ्यास पहाय्य करावे अश्ञी अगदीं तिची मनापासून इच्छा, नवऱ्याला ती आवडत नव्हती हणा वा दुसर्या कांहीं कारणामुळें हणा-नवऱ्याला वाटलं आपल्या घाताठा हीच मदत करते आहे. झालं, तेव्हांपासून त्या नवऱ्याने तिला टाकळी आहे. अस आहे.” त्या व्यक्तींच्या या बोलण्याकडे राणाजीचें लक्ष होते कीं नव्हत कोण जाण ! त्यानं विचारलं, “ हा आपण कसला दृष्टान्त दिटांत !
“ ती व्यक्ति हंसून ह्मणाली, “ आपल्याला ता पटत नसल्यास माझें कांहीं हणणे नाहीं.”
र राणारजीने विचार करुन प्रश्न केला-“ आलेल्या नोकराने पोघास वगैरे कसा काय केला होता?”
“ मळा वाटते त्यानं आपलंच चिलघत-नव्हे सर्वच पोषाख- घातला होता ”
& मग तो हरदेवच तर. कांहीं कारणामुळें मींच त्यास आपला पोषाख दिला होता.” नंतर राणाजीनें प्रश्न केला; “पण काय हो, त्यान घातलेला पोषाख माझाच हाता हं कशावरून !”?
यावर ती व्यक्ति कांहीं बोलली. तिला उत्तर देप्णा्स पंचा्डत एटदी क्षी काय कोण जाणें.
थोडा वेळ राणाजी स्वस्थ बसला, नंतर तो हणाला, .“ वीर पुरुषा, तुझ्य़ा सांगण्यावर मला अविश्वास करवत नाहीं; पण त्याबरोबर हर- देबानें माझी आज्ञा मोडली असेल असेंही वाटत नाहीं. तेव्हां तुळा स्पष्ट
>*१)
लांच्छित चंद्रमा.
गर्ता कीं, जर तुझं हणणे अक्षरशः खरं असेल तर हरदेवाला मी शासन करीनच; पण तुझ्या सांगण्यामध्य़रें जर कांहीं लबाडी असेल तर त्याबद्दह तुळा कडक शासन भोगावे लागेल.” ती व्यक्ति लवून ह्मणाठी, “ आपली आज्ञा मान्य आहे.”
थोडा वेळ कोणीं कांहीं बोलले नाहीं. आतां चंद्रकांती पूर्वी पेक्षाही स्वच्छ आणि शान्तीदायक झाली होती. राणाजीनें एकवार चंद्राकडे पाहिल. नंतर त्यानं त्या व्यक्तीस विचारिलं, “' युद्धाला सुरुवात कराव- याची ना? ” नंतर तो खाठीं जमिनीकडे पाहून हणाला, “ अरेवा ! तुझं ही भमि मुद्दाम तयार केळेळी दिसते. असें हणून त्यानं आपली तरवार म्यानासह पटड्ट्यांतून काढून हातांत घेतली. त्या व्यक्तीने ही तसंच केलें. राणाजीने तलवार म्यानांतून काढून म्यान जवळच्या एका दृगडा- वर ठेविलं. त्याच्या प्रातिपक्ष्यानेही तेच केळं. नंतर दोवेही तयार केलेल्या भूमीच्या मध्यभागीं येऊन उभे राहिले. थोडा वेळ दोघेही परस्परांकडे पाहात उभे होते. राण्यानें विचारल, “ प्राणावर बेतली तरी युद्ध चाठू ठेवावयाचं काय? ”
नाहीं-हे यद्ध प्राण घेण्याचे हेतनें मळींच नाहीं. युद्धाचे आव्हान मजकटड्टन आहे. अथात् माझी खरी इच्छा हणजे आपली यद्धकला अजमावून पाहावी एवढीच, मळा दुमल्यास!रख वाटल्यास मी प्रांजलपण ती गोष्ट कबूल करीन.” या बोलण्यांत इतका कांहीं सरळपणा होता कॉ, राणाजी अगदीं मग्ध झाला.तो ह्मणाठा,“मग माही पण हार घाहयास ती गोष्ट करींन.? पनः थोडा वेळ दोघींही परस्परांकडे पाहात उभीं होतीं जणं काय दोघांनाही य॒द्धाला सरुवात करण्याची पंचाइत पडलेली दिसत होती. ती व्यक्ति ह्मणाठी,“मीं आपणाला युद्धाला बोलाविले खरें पण युद्धाला मन धजावत नाहीं. असं कां वावे बरं? ” त्या व्यक्तीचे ते बोलणे ऐकून राणजीला मोठें नवल वाटलं. कारण त्यालाही असंच कांहींसं वारत होतें. तो हणाला, “ मग खरें बोलायचं तर मलाही हं दंद्रयुद्ध करावेसे चाटत नाहीं, मी कांहीं. स्वभावतःच मित्रा नाहीं,” पुनः दोघींही परस्परां- | ठी
लांच्छित चंद्रमा.
कडे पाहूं लागलीं. काय आश्चर्ये आहे ? राणाजीला युद्धाचा प्रसंग ह्मणजे किती आनंददायक ! पण आज त्याचें मन यद्धाला हणे धजा- वत नव्हतं.
ती व्यक्ति हणाली, “ आपल्या सेवॅत राहावें व आपली योग्यता पाहण्यापेक्षा माझं यद्धकाशल्य आपणास दाखवावे याच हेतूनं मीं आप- णास चिटोर॑ लिहिलं. आयण माझी परीक्षा घेतल्याखेरीज कांही नोकरीस ठेवणार नाहीं. सध्यांचा प्रसंग तसाच जरा नाजुक आहे.”
राणाजीला त्याच्या बोलण्यापासून आश्चर्य वाटूं लागळें. ही व्यक्ति कोण, आपल्यासंबंधीं हिला इतकी माहिती कुठळी, आणि हिच्याशी युद्धप्रसंग करण्यांत आपणास शंका का वाटावी ? इत्यादे किती तरी विचार त्याचे मनांत येऊन त्यास घोटाळ्यांत घालं लागले. त्या तशा स्थितींत त्यास पंधरा दिवसांपूर्वी चितोरगडावरील भळेंयाच्या महालांतील घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली, पण त्या वेळीं त्याचें मन साशंक होते
बराच वेळ गेल्यावर राणाजी हणाला, “ आपण आपला सुठासे- वार पस्विय दिल्यास आपल्या योग्यतेप्रमाणे आह्याकडे आपणास स्थान मिळेल...
“ [तेथेंच तर सगळें अडते आहे. मी खतच्या नांवाखेरी ज आप- णास कांहीएक सांगणार नाहीं. एवढेंच काय, पण मी आपल्या सेन्यांत पाहिजेल तितक्रे दिवस राहीन अथवा मध्येंच चालतां होईन. मर्जी वाट- ल्यास पुनः येईन, मावर आपली इमाने इतबारे सेवा करण्याचा खात्रीने प्रयत्न करीन.”
राणाजी त्याचें बोलणें लक्ष्यपू्वक ऐकत होता; पण त्यावरून त्यास कांहीं बोध होण्याऐवजी उलटा जास्त घोंटाळा मात्र पडला. तो गोंधळून हणाला, “ मठा आपल्या बोलण्याचा कांहीं उलगडा पडत नाहीं.”
५ नाहींच पडायचा. आणि उलगडा पह नये.” ती व्यक्ति ठासून ह्मणाली, “ अशीच माझीही पण इच्छा आहे. विजयादशमीला आधली विजयपताका चितोरावर फढकली कीं, माझे किंवा सर्व गोष्टींचे कोडें आपणास सुटेल,” “ हणजे माझ्या मनांतील विचार-माझी प्रातित्ता-
2-1
लांच्छित चंद्रमा.
आपणास,कशी कळली ? ” राणाजीने एकदम विचारले. “ आपल्या हृदयांत मीं प्रवेश केळा-किंवा माझ्या हृदयांत आपण प्रवेश केला- असेल, पण आपली ती इच्छा मळा समजली खरी. आणि त्याप्रमाणें घडून येईल. राणाजी अगदीं भांबावून गेला. आपल्यासमोर असलेली व्यक्त पैश्ान्ञ तर नाहीं *?! अशीही त्यास शंका आली. ती व्यक्ति द्माणाढी, “ महाराज, आपण निदान एकदोन प्याचे हात तरी सेळं या तवड्यावरून परस्परांस परस्थरांच्या शायाची तरी ओळख होइल आणि एकदा तशा ओळख झाला ह्मणजे मग शकला जांगा राहणार नाही.” अस हणन तिनें आपल्या तलवारीची धार प्रसळी, राणाजीला अद्याप कशाचाही उलगडा पटला नव्हता. तरी त्यानं ते सव विचार बाजला सारून तो यद्धालळा तयार झाला दोघांच्याही तलवारी चंद्रप्रकाशांत चमकल्या, त्यांनीं परविञा केला युद्धास सुरुवात झाली. सुमारं अधा तास एक दसर््यास आपलं अति- चातुथ दाखव त होता ! त्या अपरिचित व्यक्तार्च य॒द्धकलानंपुण्य पाहून राणाजीा अगदां मुरव झाला. त्याने एकदम आपली तरवार आटोपती घऊन हटल, “' शाबास, असा वीर जर माझ्या पक्षाला मिळेल तर काय बहार हाइल “ मग-? ती व्यक्ति आपली तलवार राणाजीच्या पायागवळ टाकन ह्मणालां, ' आजपातून ही मीं आपली तलवार आपल्या सेवेला वाहिली.” आपलें नांव काय बरें ? ” राणाजीनें आदरपूर्वक बिचारिलं. ती व्यक्ति हंसली व उत्तरली, “ माझें नांव हमीरदास ! ” हर्मारदास-! ” राणाजी आश्रयाने हणाला, “ मला नाहीं हं खरं वाटत.” हम।रदास, शांतपणं हणाला, “' वीरांगाना किंवा वीर पुरुष खोटें बॉलत नसतात.”
८७
लांच्छित चंद्रमा.
3 003 म म 3 म
राणाजी हमीरदासाचें तं वाकय ऐकन किंचित् ओशाळला, वार कसा असावा अथवा वीर प्रुष कोणाला हणावे हें तो पर्णपणें जाणन होता, हमीरदास वीर आहे हें त्यान आताच त्झास प्रत्यक्ष दशविलं होतं. असें असतां तो खाटें नांव सांगीलळ हं शक्यच नव्हतं. पण कसंही असलं तरी राणाजीस तें नांव ऐकून त्यांत कांहीं रहस्य आहे असें वाटलें व ह्मणूनच त्यानें आपली शंका प्रदा्ीत कठी, पण हपीर्दासानं ती एका वाक्याने हाणन पाढडिली ! त्यावर राणाजी काय बोलणार ? तो मकाट्यानें त्याच्या जाळीने झांकलेल्या मद्रेकर पाहु. लागला चितोरगडावरही त्यार गोंधळल्यासारले झालं हात; पण त्यावेळीं क्रोध व तिरस्कार यांची त्यांत भर व आजच्या रहस्यामळें त्याचे मनांत कोतक प्रेम व आदर यांचा उद्भव झाला होता.
ह्मारदासानही थोडा वेळ विचार केला ब हाटे, “ अग माझी सेवा घेण्याचें मान्य आहे ना?” असं ह्मणत त्याने राणाजीचे पायाशी ठेवलेली आपली तलवार उचली. राणाजीला काय उत्तर दयावे हेंच सचेना, तेव्हां हमीरदासच बोळे लागळा, “ आपल्याला माझ्याविषयी बरेंच आश्रर्य वाटेल; कारण मळा आपल्याला कांहीं अटी सांगावयाच्या आहेत. सेवकाने धन्याला अटी घाठणं जरा चमत्कारिक तर सरंच, पण मला तसें केळंच पाहिजे. त्या अटी मान्य करण प्रथमदर्शनी आपणास शंकास्पद वाटेल; परंत त्या आपण मान्प केल्यास व मला सेवत घेत ल्यास माझी एकनिष्ठ सेवा पाहन आपणास मजपातून समाधानच होइल. ” हमीरदासाच्या बोलण्यांत असा कांहीं एकप्रकारचा सरळपणा आणि मोहकपणा होता कीं, राणाजीला त्याचं हणणे मान्य करावेसे वाटं लागल. त्यानें विचारिठे, “ आपल्या अशा कोणत्या अटी आहेत बरं?”
हर्मारदास सांगूं लागला, “ पहिली अट, मा केव्हांही उपणि कोण- त्याही स्थितींत सध्यां आपण पाहतां आहां याच वेशांत राहणार त्यामुळं माझी मुद्रा आपणास स्पष्ट तझेने केव्हांही दिसणार नाहीं. तेव्हां ती
लांच्छित चंद्रमा.
पाहण्याविष्रयीं आपण केव्हांही उत्कंठित होऊं नये. कारण त्यापासून आपणास कांहीही फायदा नाहीं. ” काय चमत्कारिक अट !
: मांझी दुसरी अट-माझी भोजनाची वगेरे व्यवस्था मी कोठेही करीन. त्याचीही आपण चोकशी करूं नये. त्याकारितां मी फक्त दोन तास आपगापासन गेररजर राहीन. माझी तिसरी अट, चितोरगडावर
आपले निशाण परिजरयादशमीला फडकळेच पाहिजे अशी माझी महत्वा- कांक्षा आहे. तेव्हां त्या खटपटींतडी मी असणार. पण मी काय काय़ प्रयत्न करणार हें आपणात 'कांहीं काळपर्यंत कळविणार नाहीं व तेवठ्या- करितां मी पाहिजेल त्यावेळीं आपल्या फोजेंतून निघून जाईन. तर तशी मळा पावानगी असावी. बस्स, एवत्याच पाशी अटी. त्या आपण विश्वास- पूर्वक पाळल्या पाहिजेत. मी आपल्याशी आपल्याच पायाची शपथ घेऊन सांगतों को, मनःपूर्वक एकनिष्ठ राहीन. पण माझ्या या ह्मणण्याची सत्यता चितोरगड हस्तगत झाल्याशिवाय कळणार नाहीं. ”
एणाजीला त्यास काथ उत्तर यावे हुंच समजेना, हमीरदासाविषयी त्यास इतका मोह उत्पन्न झाला की, त्यानें एकदम हटलं, “ आपल्या अटी मान्य आहेत
“ मग चठायचं तर आतां केळवाड्यास,” हमारदाप आनंदान हणाला, नेतर त्याने आपलं म्यान उचलून आपली तलवार त्यांत घालून पट्ट्यांत अडकवली. राणाजीनेही त्याचें अनकरण केलें. नंतर दोघेही घोडयावर बसल व केळवाड्यास चालते झाले. मागान कोणी कांहीं बोललं नाहीं. असो.
केळवाड्यास पांचतांच राणाजीने हर्मीरदासास एक. लहानगी खोली राहण्यास दिली व तो खत: आपल्या शयनस्थानाकडे वळला. तेथे गेल्यावर तो बिछान्यावर पडल! खरा, पग त्यास निद्रा येइना. हमीरदासाच्या चमत्कारिक अटी,त्यांचे मनांत घोळत होत्या व आपण त्या मान्य करून त्यास'ठेवून घेब्रठं हं बरं झालं काय, असंच त्याचे मनांत येत हातं. त्यान पुष्कळ पुष्कळ विचार केला, तो हणाला, “कांहीं असो, य माणसा- विषया. आपणास भरळ पडली आहक्ले खरी, अवघ्या पंधरा दिवसांची
लांच्छित चंद्रमा.
गोष्ट, आमचा हा अविचारीपणा आह्यास घातक न होवो ह्मणजे झाले.” असा अखेरचा विचार करून तो स्वस्थ॒ पडला व पहाटेची वेळ होत आल्यामुळें खिडकींतून येणाऱ्या गार वाऱ्याने त्याचे डोळ्यावर झांपड पडत चालली
सूयांदय झाल्यानंतर पुष्कळ वेळाने राणा हमीर जागा झाला. तो उठून वाहेर आला ता दाराचे तांडाशींच ह्मारदास व हरदेव पररपरं कडे तांड करून मकाट्यानं उभे होते. हरदेव साशंक नजरनें हमीर- दासाकडे पाहात होता. हरदेवाला पाहीपर्यंत राणाजी हर्देवानें आपटी अवज्ञा केली ही गोष्ट साफ विसरला होता. आणि हमीरदासाच्या गह स्यांत ती गोष्ट कोणाचे लक्ष्यांत राहणार ! पण हरढेवाळा पाहतांच त्यात गतरात्रींताठळ हमारदासाच्या पहिल्या भाबणप्रसंगाची आठवण झाली. तावडतोब त्यानें हरदेवाकडे कठोर नजरेन पाहात विचारलं 6 ह्रद्व, काल तूं मध्याह्वीच्या नंतर काठ होतास ? गरस्तीचं काम मीं तुझ्यावर सापावल होतं. ते बरोबर कलस काय ? ” यावर हरदूव उत्तर देण्यास कांहीं तरी गटमळेळ असें राणाजीस (कदाचित हमीर्दासासही) वाटलं; पण हरदेवानं एकदम हटल, “ कां बरं ? ” राणार्जीस आश्चर्य वाटल. त्यानं साशंक नजरेन एकवार हर्मारदासाकडे पाहून हर्देस हटले, “ मग काम चोख केलस? त्यांत कांहीं कसूर नाहींना झाली ?”
नाहा-मळांच नाही. ”
£ हणजे याचा काय मतलब ? ” राणाजी आळीपाळीने हरदेव आणि हर्मीरदास यांचेकडे पाहात हणाला,
“ मग खर काण बोलतं? ”
अखरचं वाक्य ऐकतांच हरदूव दचकला. हमारदासाच्या वत्तींत मुळांच फरक नव्हता. राणाजी त्याचकडे पाहून हणाला, “ काय हो हरदेव तर खरं बोलतो? ” |
“ हे खोटें बोलतात हं मीं आपणास कधीं सांगितलं होतं ? ” हमी (" दासानं उत्तर दलं.
लांच्छित चंद्रमा.
राणाजी चकित झाला. त्याला तें उपरोधिक बोलणे मळींच सम- जलें नाहीं. तो हणाला, “ त्यानं गस्तीचें काम केळं आहे. ”
हमीरदास निष्काळजीपणे ह्मणाळा, “ केलं असेल
राणाजी ओघ्ठदेश करून हणाला, “ वीर पुरुषा, तुझ्याविषयी मठा एकप्रकारची भुरळ पडली आहे हे खास. पण तं अशाप्रकारे चाळवण्या दाखवशील तर ध्यानांत असूं दे, माझ्याशीं गांठ आहे. ”
हमीरदास नम्र झाला. तो हणाला, “ महाराज, आपण विनाकारण मला दूषण देतां आहां. हरदेव खोटें बोलताय किंवा त्यांनीं कालगस्तीचें काम बरोबर केलं नाहीं, असें मीं आपणास केव्हां सांगितलें ? माझं हणणे एवर्ढेच कों, काळ रात्रीं ते आपल्या संकेतस्थानीं आले होते. ” हमीरदासाचं त शांत व सरळ उत्तर ऐकून राणाजीस आपठी चक पद्- रांत घेणें भाग पडलं. तो हरंदेवाकडे वळून हणाला, “ काय हरदेव, कोळ रात्री चंद्रोदयाचे सुमारास-तं कोठें होतास ? ”
हरदुवाची मुद्रा काळवंडली. तें पाहतांच राणाजी क्रोधाने ह्मणाला,
मग काय मी असे समजूं, हरदेवार्ने माझी अवज्ञा केठी ? ”
हरदेवाने लाजेनं मान खालीं घातली. तो वर न पाहतांच हणाला, “: महाराजांच्या संरक्षणाविषयीं साशंक होऊनच मीं तें चिंटोर॑ पाहण्याचे धाडस केठं-?
“ आणि माझी आज्ञा नसतां तूं तिकडे गेलास असंच ना! हरदेव, जा. एक महिनाभर तं माझ्या फा्जेंतून चालता हो. ” हरदेवाचे डोळे. पांढरे होण्याची वेळ आठी. त्याने क्षमायाचना करण्याचा प्रयत्न केला तोंच राणाजी त्यास हणाला, “ नाहीं. या अपराधाची मुळींच क्षमा होणार नाहीं. शिक्षा अमलांत आलीच पाहिजे, जाव-एक क्षणभरही तूं केळवाड्यास थांब नकोस. ”
£: मग मीं कोठें जावें बरें ? ” मला येथेच कैदेंत ठेवानात ? ” हरदेबानें गयावया करून हटलं
५ केदूत ठेवण्यासारवा अपराध असता तर मीं कैदेंत ठेविठें असतें. महिनाभर तूं माझ्य़ा नजरेसमोर नसावेंस अशी माझी इच्छा आहे. ” '
लांच्छित चंद्रमा.
४
“५ हरदेव मुकाट्याने उभा राहिला. त्याने विचारलं, ““« महिन्या- नेतर तरी मला पायाजवळ येण्याची आज्ञा आहेना? ”
राणाजीनें कांहीं विचार केला व हटले, “ हो-महिन्यानें तूं मला येऊन भेट, तोपर्यंत माझ्या नजरेस पडतां उपयोगी नाहीं. ”
हरदेवानें हटलं, “ आपली आज्ञा मान्य आहे. माझ्यावर एवढी अवकरपा होईल असें मळा वाटलं नव्हतें; पण त्याचें कारण मी सम- जला. ( यावेळीं त्यानें हर्मारदासाकडे पाहिलें. ) कांहीं हरकत नाहीं. झालेल्या अपराधाबद्दल ही कठोर शिक्षा मला भोगलीच पाहजे; पण महाराज, सावध असा बरं?” असं हणन तो तेथन जाऊं लागला. राणाजी त्यास थांबवून हणाला, “ या मनुष्याविषयीं तुला कांहीं संशय आला आहे हं मी जाणन आहें व याचेवर तहा थोडाबहत दांतही असावा, पण या महिन्यांत तूं याचेविषयी कांही मनांत आण नयेस. ”
“ ही अट आपण न घातलीत तर-बरें होईल. ”
“ नाहीं. ही अट अवश्य पाहिजे. ”
“ आपली मर्जी. ” असें हणून हरदेव मुकाट्याने निघन गेला.
राणाजीनं हरदेवाचे जागवर हर्मारदासाची योजना केली, ते काम देतांना त्यानें हमीरदासास बजावलं. “ आपल्या अटी मान्य करूनही आपणास मी महत्वाची जागा देत आह. ध्यानांत ठेवा, कपटाचा थोडासा डाव दिसला तर आपले हाल कत्राही खाणार नाहीं. ” हमीरदासानें एकनिष्ठपणाची पुनः शपथ वाहिली.
यानंतर कांहीं दिवस लोटले ! हरमारदास त्याच पोषाखांत आपल्या- बर सोंपाविलेली कामगिरी अगदीं यथायोग्य बजावीत होता. राणाजीनं त्याच्यावर अगदरों बारकाईनं पाळत ठेविली होती, पण त्यामुळें हर्मार- दासाविषयीं कसलाही संशय न वाटतां त्याचोविषयीं राणाजीचे मनांत उत्पन्न झालेला मोह मात्र वाढला.
९्र
7४.२, शी ७ तरत त” 2>3लछांच्छित चंद्रमा,
3 नॅर्जे मॅट जॅ गॅट ऱ्ह 3 मॅट मॅ न" मॅ
आतां आपण थोडा वेळ चितोरगडावर जाऊं.
“: दिलीकडून मदत मिळत नाहीं. ” ह रणभीराच्या तोंडचे वाक्य ऐकतांच मालदेव चकित झाला. आपण ऐकले ते अगदीं बरोबर ऐकले कीं, त्यांत कांहीं चक आहे याची त्यास भ्रांत पडली व हणून तो एक- दूम पढे होऊन ह्षणाठा, “ काय-काय ह्मणाळास ? दिल्लीकडून मदत मिळत नाहीं ? कां बरें ? ” रणभीर आपल्या पित्याकडे तोंड वळवन हणाला, “ बाबा, राणा हमीर आपण समजतो. तितका भोळा नाहीं त्याने तिकडेही आपलं राजसूत्र लाविले आहे. ”
मालदेवाला त्याच्या बोलण्याचा कांहीं उलाडा पडला नाहीं. तो आश्चर्याने त्याचे मुद्रेकडे पाहू. लागला. ते पाहून रणभीर ह्मणाला
वला आपण आंत चला, मी आपल्यास सवव सांगतां. ”
मालदेव पुनः महालांत येण्यास वळला. रणभीर त्याचे मागो- माग येऊं लागला. माठदेवाची बनबीरावर नजर होती. तो वळून हणाला, “ बनबीर, चाळू राजकारणांत तुडा घेणे धोक्याचे आहे. तूं आंत येऊं नकोस. ” बनबीर कपाळाला आंठ्या घाठून हणाला, “ मी स्वतःच आपल्या कपटकारस्थानांत पडूं इच्छित नाहीं. आपण निश्चित असावँ. ”
त्यांचा तो संवाद ऐकून रणभीर चकित झाला. तो एकवार आपल्या पित्याकडे व एकवार आपल्या भावाकडे वळून हणाला, “ ह्मणजे, याचा अर्थ काय? घरांतच दुफळी !-?
बनब्रीर तेथून जात हणाला, “ दुदुवानें बाबांना माझा भलताच संशय आला आहे. ” तो तेथून निघन गेला. रणभीराने आपल्या पित्यास विचारिले, “ बाबा, ही काय भानगड आहे? ”
मालदेवाने त्यास महालांत नेळ॑आणि बनबीराविषयीं घडलेली एकंदर हकीगत* सांगितली, रणभीरानें ती लक्ष्यपूवक ऐकून घेतठी व
र्ड
शांच्छित चंद्रमा.
झटले, “ बाबा, स्पष्ट बोलता. याची क्षमा असूं द्या; पण धनबीराला दुखविण्यांत आपण चकतां आहां. ” मालदेवाची स्थिति यावेळीं मोठी चमत्कारिक होती. कोणीकडूनही आपल्यास हितावह असे कांहीं घडत नाहीं हे पाहतांच तो अगदीं भांबावून गेळा होता व त्यास प्रत्येका- विषयीं संशय येऊं लागला होता, रणभीरही आपल्यास दोषदेतो हँ पाहून त्यास त्याचाही संशय आला. तो एकदम ओरडून ह्मणाला, “बाहेर च्यांनीं व घरच्यांनी दोघांनीही एकदम गळा कापण्यास सरुवात केली, हे ठीकच आहे. ” रणभीराठा आपल्या पित्याचा स्वमाव माहीत होता त्याने शांतपणे हटले, “ बावा, यावेळीं कोधांचा उपयोग नतून शांत विचाराचा आहे. आपण जर शांतपणे ऐकून घ्याल, विचार कराल तर आलेल्या प्रसंगांतून निभावून जाण्यासारखा कांहीं उपायही शोधतां येईल. केवळ आपसाआपसांत चडफडल्याने आणि त्रागा केल्यानें काम होणार नाहीं. आह्यी आपलीं मठ आहोत. आपल्या पित्याचे अहित चिंतण्या- इतके कतघ्न आह्ली आहात काय ? यापूर्वी आपल्यास आह्मी कोण त्याही कायीत मदत केळी नाहीं काय ? त्याकडे आपण लक्ष न देतां केवळ वर वर पाहून जर तुझी आह्यांठा निष्कारण दोष देऊ लागलां तर आपल्याला मदत करण्यास आह्यांस हुरूप कसा येईल !" रणर्भाराचं ह॑ शांत भाषण चांगले परिणामकारक झालें, त्यामुळे मालळदेव बराच शांत झाला. तो ह्मणाठा, “ रणभीर कांहीं हृण-पण यावेळीं माझ्या मनानें ठाव सोडल्य़ासारखे झालें आहे. वाटते चितोरगड आपल्या हातां- तून जाणार-”
£ ह्य: बाबा ! ” रगभार दुर्पाक्तीने हणाला, “ रणभीरा बनजीरा- सारखे दोन सिंहासारख पुत्र जिवंत असतां आपल्या मनांत ही कःपना? छी-छी-आपण ही कल्पना अगदीं टाकून द्या. ”
रणभीराचे हे उत्साहपूर्ण भाषण ऐकतांच मालरेव त्याच्या पाठीवर प्रेमाने थाप मारून हणाला, “ शाबास, तूं माझा पुत्र खरा !
रणभीर ह्मणाला, “ बनबीराला आपण वाकूनाडन केलं नसतेत तर त्यानेही आपणास असंच सांगितले असते. ” | ९४
मालटैव हणाला, “त जाऊंदे-तूं दिठीकडील काय झालें तें सांग.”
“ नाहीं-प्रथम बनबीराच्या वर्तनाचा मळा खलासा केला पाहिजे. कारण पुनः: त्याचे हातून श्षुछक चक झाली तरी आपण त्यांचेकडे वांकड्या नजरेनें पाहणार-” |
“नाहीं रे-मी सषजलॉ. मी माझीच चक समजतो. तूं दिद्लीकडील-”
6 दिह्लीकडचें कांही विशेष नाहीं. मी दिलीला पांचतांच प्रथम कांहीं दिवस बादशाहाने मा्ी भेटच धेतली नाही-”
£ मग त्यासंबेधी तूं इकडे कांहींच कळविठें नाहींस? ”
“ हणजे ! ” रणर्मारानें आश्चर्याने विचारिल, “ माझें पत्र आप- णाप्त पोंचळं नाही ? ”
“ नाही-हां, पण सम जेलॉ-हे त्या केळवाड्याचे पोराचे काम. ”
रणभीर विचार करीत ह्मॅणाळा, “ असें दिसतें. ते असो. बादू- शाहानें भेटीनंतर सांगितळें, सध्यां फोज पाठविता येत नाहीं. अंतस्थ मला असे कळलं कौ, राणा हमीरानें आंतून कांहीं जरब दिलेली दिसते.”
प्ाठदेव आश्चर्यानं उसळून हणाला, “ बादशाहास जरब! त्या . पोराने बादशाहास जरब दिल्ली ?”रणनीर गंभीरपर्णे हणाला, “राण्याची तयारी चांगली दिप्तते. आणि ह्मणूनच मी आपणास ह्मणतां की, क्रोधाने भलते सलते न करितां आपण विचार केला पाहिजे. ”
“ आतां विचार कसला बोडफ्याचा करावयाचा ! ” मालदेव त्रासून हणाला, “ मेर लोकांनीं पुनः बंड केळे, ती * * ( भुठेंया ) त्यांना जाऊन मिळाली, मंगला त्यांचे केर्दू्त पडढी. दिलीकडून मदत मिळत नाहीं. शत्र बळावत चालला, आतां कसला विचार करूं हणतोस! ”
“ मग त्रागा करून काय फायदा होणार ? संताप केल्यानें उपाय सांपडेल काय? ”
४: मग मी काय करूं झछणतोत ? बनबीराप्रमाणें तुमचेही ह्मण्ण आहे काय कीं, त्या कारऱ्याठा बोलावून त्याचे हातीं वितोरगड देऊ! ”
“: आप ग 'शांत व्हाळ तर सर्व कांहीं होईल. ”.
९षु
छारच्छत चंदमा.
“ मी झालों शांत-बोला काय तं? ”
__ ५ आतां यावेळीं कांहीं नाहीं. मेर लोकांच्या बंडाविषयीं लखोटा घेऊनं आलेल्या स्वारास ' मदत ठोकरच पाठवितो ' असे लिहून रवाना करा, मागन आपण पाहें काय करायचे तं. ” असे हणन रणभार तेथून एकदम निघून गेला ही
या गोष्टीला सुमारें आठ दिवस ठोटले. या आठ दिवसांत दोघा : वितापूत्रांचे-बनबीरं आपण होऊनच अलग शहुं लागला होता-सारखेंच खलबत चाललें होते. रणभीर आपल्या पित्याला हणाला, “ सध्यांचा प्रसंग नाजक तर खराच, पण आपल्या दोन शात्रंमध्य परस्पर आपण कलागत लावन दिल्यास आपलं काम होण्यासारवे॑ आहे. राणा हमार बोलण्यांत फार मिहा आहे. आपली छाप लोकावर कशी बसवावी,
तो चांगलं जाणतो आहे. तेव्हां बनमीराला दोष देण्यांत कांहीं अर्थ नाहीं. तो अग्राप लहान आठे, शत्रूचा हेर उघडकीला आला, कीं त्यास देहान्त प्रायश्चित द्यावयाचे एवरींच राजनीति तो जाणतो. त्यामुळें राणा हर्मार त्यास उदार वाटून तो त्याच्यापारखें बोलं लागला. त्यांत शंका घेण्याचे कारण नारी. दिहीकडील मदत आपगास मिळेठ, ही आशा व्यथे आहे एक तर पातशाहा आहे अजारी. त्यानें पूर्वी केलेल्या जुलुमाला लोक अतिशय त्रासळे आहेत. तेव्हां त्याच्या हुकुमाला कोण जुमानतो ? राण्यानें जें आतांच डोकं वर काढलें त्याचे कारण हच होय. त्याच्या दृष्टीनें त्यानें कयास बांधला आहे तो सर्व ठीक आहे, आपण मात्र एकजटीन राहिलां व किल्ल्यावर फितुर न झाला तर त्यास पालथा घालूं. आतां मेर ठोक हे आपले शात्र-निदान मख्य शत्र-नव्हेत असें समजन त्यांना हातीं धरून त्यांचा शह राणा हर्मीरास दिला कीं आपलें काम भागलं राणा हमीर व मेर एक आहेत, असें आपण धरूं यांच नको. असं आपण समज लागलों व त्याची वदंता बाहेर फटली कीं, ते एक नसल्यास एक होतीळ आणि आपल्यास जड जाईल. तेव्हां आतां मी मेर लोकांवर जाता आणि त्यांच्या मुख्याशीं तहाच बोलणं लावून त्यांना आपलेस॑ करण्याची खटपट' करतों. तेवड्यानें ते बघले तर ठीकच आहे. कदाचित् ते शेफार-
क
ण्याचाही "संभव आहे; पण मी त्यांना आणतो. वठणीवर. आपण बन- बीराच्या मदर्तीनें चितोंड सांभाळा ह्मणजे झाठें. आपण मेर लोकांवर जाल अशी राणाजीची समजत आहे, आपण येथें राहिल्यानं त्यास सह जच जरब बसेल.” अशा प्रकारचं त्यांचे आणखीही पृष्कळ खलबत झाल. दुसरे दिवशीं रणभीर मेर लोकांवर जाणार तोंच एक चमत्कार घडला ! त्या संध्याकाळीं एकाएकीं मंगळकमारी गडावर आली. तिच्या एकंदर स्थितीवरून ती बराच लांबचा प्रवास करून आहेली दिसली. तिठा थोडी विश्रांति मिळमांच मालदेवाने तिला तिची खरी हकीकत विचा. रिळी. रणभीर बनबीरही तेथे होतेच. मंगलकुमारी दुःखाने सांगूं लागली, ५ आपल्याला माझे पत्र पॉचलळं असेलच. पत्र लिहिते वेळीं कांहीं मला मी पनः चितोरगडावर येईन अज्ञी आशा नव्हती. मला जेवण आण- णाऱ्या मोलकरणीला मीं वश करण्याचा पष्कळ प्रयत्न केला, पण व्यथ. ती ह्मणाळी, “ मीं तुमचं पत्र पांचवलं; तुम्हाला सोडवणं माझ्या हातून कसं होणार ? तक्षी रोज माझ्यामागे उगीच कटकट लावं नका. कणी ऐकलं तर माझ्या पोटावर पाय येतील.” अखेरीस मीं मग कपटाचाच डाव खेळण्याचा निश्वय केरा, एके दिवशीं संधि साधन मी मोलकरणी* वर झडप घातली. तिच्या तांडांत बोळा कॉबून तिला बांधून घातली व तिचे कपडे करून मी तेथन निसटळ॑, आजचा पांचवा दिवस सटका हांऊन.”
“ शाबास-असं पाहिजे ” बनबीर ह्मणाला. .
“ आणि ती चाडाळीण कुठं आहे ? ” माठदेवानं प्रश्न केला.
“ कोग, भठेया का ? मेळी एकदांची. आहे मेराच्या नायकाजळ, केव्हां केवडा ती माझ्याकडे येऊन खिजवीत असे-?”
“ माझ्या हातांत येऊं दे-नाक कान कापीन * * * ” रणभीर तिरस्काराने हणाला.
*“ हणजे ?'मेर लोकांवर तूं का जाणार ? ” मंगलेनें रणभीरास प्रश्न कला. *
रणभीरानं आपली सर्व मसलत सांगितली. मंगळेची मद्रा विचारी सू लागली.
७ ते
“ काय, आमचा विचार तुठा पसंत नही !-”
£ असं कर्सं होईळ दादा?-" मंगला कांहीं विचार करीत ह्मणाली, ६पृंण मीं कांहीं दुसराच विचार केला होता."
“: तो काय़ बरें ! तो सोपा आणि हिताचा असल्पास त्से कढे-"
मैंगठेने एकवार इकडे तिकडे पाहिले. जणं काय तवढ्यानेंही तिचं समाधान झालं नाहीं. ती उठन बाहेर गळी, आणि दाराबाहेर-आसपास- कोणी नाहीं अशी पक्की खात्री करून घेतल्यांवर ती आंत आली. नेतर तिनें दार लावून धेतळे व ती आपल्या पूर्व जागीं येऊन बसळां व हळूच हटले, “ मेर ठोकांचें पढील सव धारण मला माहीत आह. कारण माझ्या केंदखान्यासमोरच त्यांच्या बेठकी होत.” असं हणत तिने बऱ्याच गोष्टी हळ हळ आपल्या बापाभावास सांगितल्या, त्या एकन सर्वासच मोठा बिचार पडला. तेव्हा मंगला हणाली, “ मला असे वाटतें बाबांनीं जावें मेर लोकांवर. कारण ते फार चढले आहेत. त्यांना वाटतें केळवाड्याकडे मालदेवजींचें लक्ष लागळे आहे. ते कसचे आपल्याकडे येतात ! रणभीरदादा जाईल तर त्यांना जास्तच आढ्यता येईल. तेव्हां बाबांनींच जाऊन त्यास चकित करावें व असे बोलणें लावावें कीं, भुलें येळा स्वाधीन करा ह्मणजे तह करुन तंटा करून मिटवून टाकं, प्रथम ते या गोष्टीस कबल होणार नाहींत. कदाचित भलंया कोण-क्राय- आह्मांला माहीत नाहीं असंही हणतील; पण त्या लोकांत खरा जोर फार थोडा आहे. तेव्हां बाबांनीं त्या नायकास “ एका बाईच्या नादीं लागन तही आपलं व आपल्या जातीचे विनाकारण नकसान करतां आहां.! असें सांगून पाठवून लढाईची तंबी दिल्यास ते लोक येतील बठ- णीवर, इकडे आपण मेर लोकांवर गेलां आहां हें बाहेर फोडावयाचे नाहीं. पंधरा दिवसांत मेरांकडील तेंटा उरकेल. तोपयत रणभीरदादा व भरी गड सांभाळता. बनर्बीरदादानें प्रयत्न करण्याकरितां हणून दिढीला ' एकवार जाऊन यावें. कदाचित् या वेळीं काम होण्याचा' संभव आहे.” असे हणून तिर्ने आणल्तीही बऱ्याच युक्त्या सुचविल्या. त्यांपेक्ी बऱ्याच सं्बनिमतं पंसंत पडल्या, माढदेव त्याच दिवशी दाही. फोज घेऊन
34)
' हांच्छिव चंद्रमा?
मेरांच्याकडे गेला. बनबीर दिल्लीला गेला. रणभीराने आपल्या राजनीति- कुशळ भागेनीच्या सहाय्याने चितोरचा बंदोबस्त केला व त्याच वेळीं सामोयचाराचे बोलणे ठावण्याकरितां राणाजीकडे वकीठही पाठविण्यांत आला. |
आय 'मकमणिन्याक आदे
3८. 36 3३. जे 3८. 396 ६.3 1.3 क॑. क क पुनः तंच संगीत ! पुनः तंच भक्तिरप्तपूर्ण गान ! ! राम कहने का-गोविद कहने का, मजा जिसकी जबान पं आगया ! भळेंय़ा कान देऊन, ऐकत होती. ती त्या द्शिला त्वरेने जात ह्मणाठी, “ गुरु महाराज, पुनः आपण सांपडलांत. आतां आज उपदेश घेतल्याखेरीज-घन:शाम कुठें राहतात याचा पत्ता विचारल्याषेरांज- नाहीं जाऊं देणार.” असें कांहीं पुटपुटून ती त्या दिशेला धावली, त्या दिवशीं त्या गोरखपंथी साधूला पाहिल्याबरोबर भठेंयेची त्याज- वर भक्ति जडली. आपण पाहतां आहांत हा साधु कोणी चांगला सत्पुरुष दिसतो. तेव्हां त्यांची सेवा करून आपल्या परमार्थाचा माग खुला करावा असा तिने निश्चय केळा व त्याप्रमाणे ती त्याचं भजनं संपेपर्यंत त्याच्या- पुढें उभी राहिली. कर्मधमेसंयोगांने भुळेयेला फार वेळ तिष्ठ'वे लागलें नाहीं. ठोकरच साधु महाराजांनीं आपले नेत्र उघडले. आपल्यापुढे एक सुंदर तरुणी हात जोडून उभी आहे, हं पाहतांच त्यांस आश्चर्य वाटलें. त्यांनीं शांत स्वरांत प्रश्न केला, “ क्या हें माई ! ” | आपल्यास “ माई ) हटलेळें पाहून भुलेयेला कसेसे वाटलें. बाकी साधु बेरागी सर्वच स्रियांना ' माई ? अर्से संबोधितात हे तिळा माहीत होतें. ती नम्रपणे हणाली, '“ गुरु महाराज ! मठा उपदेश पाहिजे,? हं. तिर्चे वाक्य संपतं न संपर्ते तांच त्या साधूळा विलक्षण हंतृ. आढ. तो खदखदा हंसून हणाला, “ मी तुला उपदेश देऊं ! ह्य: ह्य: हाः मुठेंया अगदीं बावरून'गेठी. आपण बोलण्यांत कांहीं चुकलो डी काय. याचाच
3
ग. जे >: के
शॉच्छित चंठमा.
तिळा भ्रम पडला. ती आणखी कांहीं बोलणार तों साधनें आपठी ओोळी खाकेंत अडकवून व एकतारी खांद्यावर टाकून तेथून गमन केलं. प्रथम त्याची चाढ सावकाश होती; पण भठेंया आपले मागन यत आहे हें पाहतांच त्यानं आपल्या पायास जास्त गाते दिली. भळेया त्याचे पाठो पाठ होतीच. तें पाहतांच त्यानें पळण्यास प्रारुप केळा व थोड्याच वेळांत त्याने भठेयेस चकविले. तो दिसेनासा झालेला पाहतांच भळया अगदीं निराश झाली. ते दिवशीं तिने सुंध्याकाळपर्यंत त्या साधचा तपास केला, तिनें शेतांत काम करणाऱ्या शेतकऱ्यांस विचारिठें, गर- ख्यांना विचारले, आसपासच्या खेटेगांवांत जाऊन तपास कला, पण व्यर्थ. जिकडे तिकडे एक नकार. कोणीही असा साध पाहिला नव्हता भुठेंयेस त्याबद्दल दुःख तर झालेच, पण आश्चर्यही वाटले, प्रत्यक्ष देव तर साधू वेषाने माझी कसोटी पाहण्याकरिता आळे नव्हते ना? असंच तिच्या मनाने घेतलें व त्या कसोटीला आपण उतरावयाचं असा तिन निश्चय केला
या गोष्टीला चार दिवस ठोटल भल्या सारखी त्या साधच्या शोधांत
भटकत होती. दोन वेळ अथवा कर्धा कधीं एक वेळ पाटाला अवश्यक अन्न मिळविण्याकारेतां तिने एखाद्या खेड्यांत जावें व तवढं काम आट पल कीं, आपल्या बंशीधराला उराशी घरून “ राम कहने का-गोविंद् कहने का-” हें गाणं ग्णगणत डोंगर, खोरी, माळ पाहात िंडावं, तिला या वेळीं कशाचेही भय घाटत नव्हतं. कशाचीही काळजी वाटत नव्हती फक्त अन्न मिळविण्याकरितांच ती लोकवस्तीजवळ जात असे. बाकी सवे वेळ ती निर्जन प्रदेशांतून हिंडण्यांत घाळबी. लोकांना तिची चांगली माहिती झाली होती. तच ते गाणें त्यांना फार फार आवडे. पण ते त्यांना कर्धी कर्धी ऐकावयास सांपडे. तरी ते तिला कसलाही त्रास देत नसत व कांहीं विचारत नसत. फक्त प्रत्येकाला आपल्या येथील अन्न तिन॑ सावे असें कटे. तिलाही पण सवीविषयीं मोठें प्रेम वाटे, तिचें सर्व लक्ष्यु त्या साधकडे लागल्यामुळें ती फार थोडा. वेळ शुद्धीवर असे, पण एखादे वेळीं ती शुद्धीवर येई व त्या वेळीं ती सर्वाशी गोड बोलत असे. कोणी आग्रह केल्यास ती आपले गाणेंही हणत असे. असो
ह2
एके रात्री मठेया आकाशांतील एका ठळक ताऱ्याकडे पहात त्या साधूची मूर्ति लक्षांत आणून आयले आवडते गाणें गुणगुणत बसली
होती, तोंच आपल्या सुरांतच कोणी तरी तेंच गाणे हणत असावं असे तिला वाटलं. ती कान देऊन ऐकं लागली तों खरंच, कोणी गात होते.
राम कहने का, गोविद कहने का मजा जिसकी जबां पे आगया ।
भलयेने त्या गाण्याचा खर बरोबर ओळखला. तिची गात्रे हपगद्रद झाळीं, ती ताडकन उडाली व त्या दिशेला वळली. तेथन थोड्या अंतरावरच तोच साधू आपल्या एकतारीवर गात बसला होता. भुलेया दबत दुवत त्यांचे जवळ गेळी व तिनें त्याचे पाय धरले ! तरी साधूला कांही भान नव्हतं. आपल्या गाण्यांतच तो गंग होता ! मात्र आजचं गाण भळयेळा फारच मोहक वाटल. तिने आपलं मस्तक त्याच्या पायां- वर ठेवळं, त्या गाण्यामुळे हाणा अथवा दुसऱ्या कांहीं कारणानं ह्मणा तिळा 8ळ हळ गंगी सत चालली. तिच्या कानांत मात्र त्या गाण्याचा स्वर घुमत होता. त्याच्या पायाशीं घातलेळा तिचा विळखा टिला पडला ब तिची चेतना नाहींशी झाली !
प्रात:झाळच्या गार वाऱ्याने भठंया शाद्धीवर आली. पाहाते तां काय ? ज्या ठिकाणीं साध बसला होता, त्या धांड्यावर बैशाधराची मति दिसत होती. साध नाहींसा झाळा होता. पुनः ते दिवशीं संध्याकाळ पर्येत मलयेनं आसपासचा बराच प्रदेश तुडविळा, पण तिला फळ मिळाळं नाहीं
अज्ञाप्रकारे महिना होत आला. पाहिजे त्यावेळीं त॑ गाणं तिला ऐकूं येई. त्या साधूची नजरभेठ होई व पुनः तो एकाएकीं नाहींसा होई अशा त्यांच्या चार पांच भेटी झाल्या. आजची त्याची सहावी भेट
प्रातःकाळची वेळ होती. या भागांत वक्षाची गर्दी नसल्यामुळें व पर्वत, शिखर दुर असल्यामुळें कोंवळ्या सूर्याकिरणांस प्रवेश होग्यास फारसा अडथळा नव्हता. भळेया गाण्याचे अनरोधानें एका वडाचे झाडा- खालीं जाऊन षोंचली. साध महाराज आपल्या एकतारीवर गात होते
१९१
छॉरिछत चंद्रमा.
भुठेंया त्यांचेपुढे जातांच त्यांनीं आपले नेत्र उघडले. हिला पाहतांच त्यांनीं आपलं भजन बंद केळे. थोडा वेळ तिच्याकडे पाहून त्यांनी हटले, कां बाइ? तं माझे पाठीमागे कां लागली आहेस? ”
माह्या मनांतळं आपल्यास कांहीं ठाऊक नाहीं काय ? ” भल- येनें प्रश्न केला
साधु हंसत ह्मणाला, “ उपदेश पाहिजे-ह्य: ह्य: ह्य: ”
भलेया कांहींशी कु द्ध होऊन हणाली, आज मठा आपण पार्ग दाखविला नाहीं तर मी आपल्या पायाशीं प्राण देईन. ”
: तें बघ-” साधु एका दिशेकडे बोट दाखवून हणाला, “ काय आहे? ”
भलेयेने तिकडे पाहिलं. एक हरिण उड्या मारीत चाललं हातं. ती वळून आश्रयाने त्याच्या मुद्रेकडे पाहूं लागलां. साध हणाला, “ तला उपदेश पाहिजेना ? जा तर त्या हरिणाठा पकडून आण. ”
:हरिणाचा आणि उपदेशाचा काय संत्रंध ?” ती आश्चर्याने हणाली “ पी तें कसें पकड शकेन ? ” “: मग बाई, हरिणापक्षाही चपळ अशा मनाला तं आपल्या ताब्यांत कुठून आणूं शकणार ? आणि जांपरयंत मन इकडे तिकडे भटकत आहे तोंपर्यंत देव तरी कसा दिसणार? ” भल येला चटकन् सर्व उलगडा पडला ! ती खालीं मान घालून कांहीं विचार करूं लागली. थोड्या वेळाने ती नम्रतेने हणाली, “ महाराज, मी अज्ञान. आपल्या सांकेतिक बोलण्याचा मला कसा उलगडा पडणार? आपण कुपा करून त्या योग्यतेळा मला पांचवा हणजे झालं. ” असं हणूनती त्याच्या पायाजवळ जाऊन बसली. साधनें तिच्या मस्तकावर हात ठेऊन हटले, “ वासनेच्या पेटलेल्या होळींत सद्सद्विवेकबुद्धि जळून तिचे कोळसे होतात; तेव्हां प्रथम त्या वासनेला नामशेष कर आणि नंतर नीट नेत्र उघडून त्रिभवनांत देव कुठें वसत नाहीं ते पहा. अस सुंथान-देवा- बांचून एखादी वस्तु अथवा एखादें स्थान-तुळा आढळले तर तूं पुन मजकडे ये! ह्मण राम! ”
"१२
लांच्छित चंद्रमा.
साधूने मस्तकावर हात ठेवतांच भठेंयेची मोठी चमत्कारिक अवस्था झाली ! तिचे नेत्र मिटले होते तरी तिच्यापढें कांहीं चमत्कारिक देखावा दिसत होता, साध बोळत असलेळे शब्द तिला ऐकं येत होते; पणते तिला दूर उंचावरून कोणी बोळत आहे असं वाटत होतें. साधूने ' ह्मण राम ? हाणतांच ती “ राम ) असं ह्मणाठी, तों तिच्या अंतःचश्षुपील देखाव्यांतीळ प्रत्येक *वस्त॒ राम राम? हणत होती. हळ हळ तिनें नेत्र उघडले ! प्रथम तिच्या नजरेस कसळा तरी शांतिदायक प्रकाश नजरेस पडळा व तो. विरळ होती. बाह्यःसष्टीचे ज्ञा तिला होऊं लागलें पुनः तो साध पुरुष नाहींसा झाला होता. पण आतां त्याबद्दळ तिला वाईट वाटळें नाहीं. कारण आतां तिचे चित्त एका अननुभूत आनंदानें व्यापृत झाल हाते.
1. कॅश जॅ सॅ 3 नः 13 3 भक नडे नत्र
वारतविक राणाजीला अळीकडे कसलीही काळजी नव्हती. माठ" देवापेक्षां आपण सवेतोपरी श्रेष्ठ आहोंत आणि उघडपणे युद्ध मुरू केल्यास त्यास आपण चात करूं अशी त्यास प्रण खात्री होती. शिवाय दिललीद्रबारची अंत:श्थाति कांहीं समाधानकारक नाहीं हें कळल्यापासन तर त्यास विलक्षण हुरूप आला होता तेव्हां मालदेवाकडीठ वकील येतांच त्यानं आपल्या निवडक फोजेसह चि रगडाम्डे कच केले व थोल्याच दिवसांत तो गडाच्या पायथ्याशी यऊन पोंचळा आणि वकिलीचे बोलणे सुरू झालं. मालदव मेर लोकांकडे गेल्याचें त्यास अंतस्थ रीतीने हमीर दाग्राकडून कळलं होतें.
सर्गे गोष्टा साहाजक रीतीने घडत चालल्या होत्या तरी फावल्या-
च ७७७७
वेळीं राणा ऐस एक गोष्ट सारखी डवचत होती. ती गोष्ट हणजे हमौर- १०१
खांत चंद्रमा.
दासाचें रहस्य ! हमीरदास हें राणाजीस एक सुंदर कोडं हातं..राणाजी त्यास वचन देऊन चकल्यामळ आपली उत्कंठा तृप्त करून घण्याकारतां प्रयत्न करण त्यास शक्य नव्हते. केवळ आपल्या मनाशींच ता निर निराळ्य़ाप्रकारें विचार करून ' ही व्याक्ति कोण असावी ?' यांचा विचार करीत होता. असो. | इकडे हर्मीरदास आपल्या अटीप्रमाणंच वागळां, कांहीं दिवस निष्ठा- पूर्वक राणाजीची सेवा करून मालदेवाचा वकील यण्यापूर्वीच तो राणाजी कडून निघून गेला. नंतर कांहीं दिवस त्यांचेकडून कांहींच कळळं नाहीं राणाजी गडाकडे येऊन पोचल्यावर त्याचें एक पत्र आढे. त्यांत लिहिलें होतें-'' दुगाष्टमीला मी निरप पाठवितां त्याप्रमाणं करवं. त्यापूर्वी गडाला वेढा देण्याचें करू नये. मनुष्यवध न होतां, गड हातांत येण्याचा संभव आहे. ” आज दुगाष्टमी ! परवा दिवशीं गडावर आपला झंडा लागलाच पाहिने ही राणा जींची प्रतिज्ञा! ता. माझ्या उत्सकतेनं हमारदासाच्या पत्राची वाट पाहात आपल्या तंबपटे हिंडत हाता. इतक्यांत एक मनष्य पत्र घेऊन आला. पत्र हमारदासाचे होतं. त्याच पत्रावराबर आणखी शक पत्र होतं. हमारदासाच्या पत्रांत पर्टांळ मजकूर हाता- “: सोबत पाठजिलेले पत्र एका हुझयार स्वाराजवळ देऊन गडावर पाठवावं. त्या स्वारांस आपण दिललीकडील आहांत अर्धे बतावण्यास शिकवार्व. नंतर उद्यां तिसर प्रहग्चे सुमारास एक हजार निवडक फीज आपल्या एखाद्या विश्वा सू मनुष्याबरोबर पाठवावी. या फोजेसही आपण दिल्टीकडील आहोत हं बतावण्यास शिकवावँ. या कामीं हरदेवजी असते तर बरं होते. असो, मठा आपली भेट घेऊन बरेच दिवस झाले. कृपा करून आज सायंकाळचे सुमारास गडाच्या पश्चिम बाजूस असलेल्या टेंकडीवर फिरण्याचे निमित्तानं यावें. तेथें झ्षापठी भेट होईल. ” ९९
४. लाँच्छित चंद्रमा.
लांचच्छ्त प
पत्र वाचन राणाजीस मोठें चमत्कारिक वाटलें, त्याने दुसरे पत्र पाहिलं. त्यांत फक्त दोनच ओळी होत्या. त्या अशा:--<
“बादशाहाची भेट घेतला. हजार फाज रवाना कर- ण्याचा हुकूम झाला आहे. अष्टमी नवमीपर्यंत येऊन पोचेल, मीही ठोकरच निघतो, ”?
-बनबीर
राणाजीस जरी या दसऱ्या पत्रावरून हर्मारदासाचा डाव कळला तरी हमीरदासाळा घचितोरगडावरील स्थ हालचाली कळल्या कशा याचें त्यास आश्चर्य वाटळं. कारण गडावर काय काय घडत आहे हँ कळल्याखेरी ज असा डाव टाकणें शक्य नाहीं, दुसरं, दसऱ्या पत्राचे अक्षरही मित्न हात. अथात् तं बनबीराचं तरी असलं पाहजे किंवा त्याच्या अक्षराची हुबेहुब नक्रळ तरी केळी असली पाहिजे. तिसरं, या- वळी अजनजीर गडावर नसन दिल्लीकडे असला पाहिजे. या इतक्या गोष्टी हभीरदरासाळा कशा कळल्या किंवा करता आल्या किंवा हमीरदास आणि बनबीर या दोन्ही व्याकरि एकच तर नसतील ! असे विचार त्याच्या मनांत आले, त्याने पत्र आणिलेल्परा मनष्यास ' बरं आहे हणन आपल्या धन्याला सांग ? असं सांगन लावन दिलं. नंतर तो आपल्य़ा तंबूत जाऊन बसला आणि बिचार करू लागला. त्यानें तीं पत्रं पनः पुन वाचळलीं, पण त्याचा त्यास कांहीही उलगडा पडला नाहीं व हमीरदासाचें सुंदूर कांडे पूर्वीप्रमाणेच गूट॒ राहिले. कसंही असो, हमारदास आज संध्याकाळीं भेटणार एवड्याने राण्यास पष्कळ आनंद झाला. त्यानं हमीर- दासपच्या पत्राप्रमागे दुसरं पत्र देऊन एक स्वार गडावर पाठवूनं दिठा. असो
तिसऱ्या प्रहरानंतर राणाजी एकटाच आपल्या चितोरवर स्वार हीऊन संकेतस्थानाकडे निवाला. प्रतिज्ञा पूर्ण करण्याची अवधी फक्त एका दिवसाची होती, तरी त्याबद्दल आतां त्यास विशेष फिकोर नव्हती. आपला विजय होऊन आपली विजयपताका विजयादशमीला गडावर फडकणार यांत मुळींच शंका नाहीं, अशी त्याची मनोदेवता त्यास
१०५
शारिष्ठत चंदना. सांगत होती. तो आनंदित चित्तानेंच गडाच्या तटाकडे पाहात उजव्या हातानें आपल्या कोवळ्या मिशीला पीळ देत चाठला होता व त्यावेळीं मनांत विचार करीत होता, “ परवाचे दिवशीं मी या गडाचा मालक होणार. हणजे आज किती वर्षीनीं तरी बापाजींची बाप्पागावळची गादी त्याच्या वंशाकडे येणार आहे, प्रभ एकलिंगजी, तझी लीळा विचित्र आहे. आज किती दिवस आह्ला वणवण करीत हिंडतो. आहांत, वळवर अन्न आहे आहे, नाहीं नहीं, अशी स्थरात भोगता आहात; पण आला- आमच्या सोभाग्याचा काळ जवळच आला आहे. परवांचे दिवशीं मी आपल्या पूवजांच्या इच्छा तप्त करणार ! माझ्या स्वगेस्थ मातेला माझ्या विजयापासन किती तरी आनंद होणार आहे! आणि मळा विजय कां नाहीं मिळणार? माझ्या मातेचा आशीवाद मळी तसा आह-” इत्यादि कांहीं खेदजनक व कांहीं उत्साहजनक विचार करीत कर्रीतच ता संकेते- स्थानावर जाऊन पोंचला. ही एक साधारणशी टेकडी असून ती उंच उंच होत होत गडाच्या पवतांत जाऊन मिळाठी होती. टंकडीच्या माथ्यावरून दोन दार पाय वाटा इकडे तिकडे गेढल्या दिसत होत्या त्यांपकीं एक गडाकडे वर गली होती. हिलाच टेकडीच्या पलीकडल्या बाजुस असलेल्या वाडीची वाट खालन वर वळणे घेत धत यऊन मिळा लेली होती. या दोन वाटा जेथे मिळाल्या होत्या त्थॅंच एका वक्षा- खालीं जाऊन राणाजी घोड्यावरून उतरला. त्यानं घोड्या चरण्यास सोडून दिळ. आणि स्वतः इकडे तिकडे फिरू ढागला. गडावरील कोणाची आपणावर नजर जाईल व आपल्यावर कांहीं संकट येईल याची त्यास मुळींच भीति नव्हती, अगदी नि:शकपणं टेकडीवरून दिसणाऱ्या खालच्या प्रदेशाची शोभा पाहात तो फिरत होता. सर्यास्ताला आतां थोडाच अवकाश होता. त्यामळे त्याची किरणे कोवळी होऊं लागलीं होतीं. खालच्या प्रदेज्ञांत थोड्या अंतरावर झाडामध्ये गरफटलेलीं शेत- करी लोकांचीं धर दिसत होतीं. त्याचे आजबाजस 'ठोकांची लाग्वड केलेलीं शेते पांढरक्या हिरया वणीची दिसत होतीं. गव्हाला लोंब्या येऊं लागल्या होत्या व त्यांचे चकचकीत पांढरे तुरे वाऱ्याने हालत हाते ब त्यामुळें पाण्यावरील लाटांचा भास होत होता, मधून मधून आप-
लॉस्छिंत थंद्रमा.
आपल्या घराकडे चाललेल्या गरांचा हेबरव ऐंकं येत होता व त्यांतच: ॥राख्यांचा गरांना देटावण्याचा कर्कश रव ऐकं येत होता. राणाजी हा प्रकार तटस्थपणे पाहात उभा होता तांच त्यास जवळच कोंकराचा ' बै े ) हा शब्द ऐक आला. त्यानें दचकून वळन पाहिलें तों गडावरून खालीं येणाऱ्या वाटेने,एक तरुणी एका कांकराला आपल्या वक्षस्थलाशी धरून हळ हळ येत होती. तिच्या डाव्या हातांत कोंवळें गवत होतेव उजव्या हातानें तिनें त्याची मान प्रेमाने धरून वर उचलली होती. ज्या- वेळीं ते कोंकरूं ' बे) असा स्वर काढी त्यावेळीं ती तरुणीही त्याच्या मद्रेकडे प्रेमाने पाहून ' बे ' असा स्वर काढी आणि त्याचें चंबन घेई हा प्रका( पाहून राणाजीला आश्चर्य व कोतुकही वाटलं. तो त्या तरुणीकडे टक लावून पाहं लागला
तरुणीचे वय अठरा वर्षाचे तरी असावें, तिर्ने शेतकरी वर्गाला शोभेल असा पोषाख केळा होता. तरी तिचे मूळ स्वरूप सुंदरच होत तारुण्याचा बहार सवे शरीरावर उसळलेला दिसित होता. एक जाड्या- भरड्या संताचा लेहंगा आणि वर तशाच कापडाची एक ओढणी. ओढ णीचे एक टॉक डाव्या हाताकडीळ बाजस खोंवळे असन डाव्या हाताच्या पलीकडून प्रदर घेऊन तो डोक्यावर चढविला होता. नेतर तो उजव्या हाताखालून घेऊन वक्षस्थळावरून आडवा नेऊन डाव्या हाताच्या बग- लेत दाबून घरला होता. तरुणीच्या अंगांत कांचळी दिसत नव्हती. त्या- मळे डाव्या देडांत घातलेले एक चांदीचे आंवळ वढे दृष्टोत्पत्तीस येत होतें. कांबळी नव्हती तरी इतर सवे भाग उत्तम तर्हेनें क्षांकण्यांत आला होता. अंगांत कांचळी नसणे व डाव्या दंडांत कडं अस्णें ही कोमयावस्थेची चिन्हे होत.
ती तरुणी जसजशी जवळ येऊं लागळी तसतसं राणाजीस तिच्या- विषयीं जास्तच कोतक वाटं लागळ आणि तो तिच्याकड जास्तच निर खन पाहं लागला. कोणत्याही वस्तकडे निरखन पाहिले ह्मणजे त्यांतील खांचाखोचाहा नजरेस येऊं लागतात आणि त्याकडे आपली कोतुक दृष्टीच अपेळ तर तिचे लोभांत हणजे ती वस्तु आपल्यास असावी या इच्छेंत-पर्यावसान होते. राणाजी जा जो तिच्याकडे निरखून:
१5
लाँच्छित चंद्रमा: माः याहू लागला तों तों दीन नेत्रांपेक्षा आणखी थोडे जास्त नत्र देवाने आप- ल्यातत दिले असते तर बरे होते, असें त्यास वाटं लागलं. त्या तरुणीचं राणार्जीकडे अद्यापीही लश्च्य गेळं नव्हते. तिचा आपला कम, त्या काक रास करळावावं आगि त्यानें ' ब) केल्यास आपणही “बं ' करून त्याचं वंबन घ्यावे, ती जवळ येऊनही अबग्राप तिची दृष्टि आपणाकडे जात नाहीं हे कसें काय ? राणाजी मद्दाम तिच्या वाटेवर जाऊन उभा राहिला. त्यास या वेळीं दसरं कांहीं दिसत नवहतं. आणि सचतही पण नव्हते. ती तरुणी अगदीं जवळ आली. तरीही तिनं राणार्जाकड पाहिलं नाहीं. ती मुकाट्याने बाजळा वळडी व त्यास वाळन पन: वाटेला लागली. रागाजी ह्मणजे एकाद झाड झुड्प आहे, असं तिला वाटलं कीं काय कोण जाणं ? ता प्रकार पाहून गणाजीला मात्र आशाळल्यासारखं झाळें. ता आपलं अस्तित्व जाहीर करण्याकारतां खाकरलाही. तरी त्या तरुणीनें मार्गे प हिळे नाहीं, मग मात्र आमच्या नायकास राहवना, त्यानं घांवत जाऊन तिची वाट आडवली आणि विचारिलं, “ ही वाट कुठें जाते १ ” आतां कुठें त्या तरुणाने वर पाहिले. पश त्या दृष्टीत कोण जहरी विष ? राण्याच्या हृदयास जाऊन तं भिनले. तरुणी पुन: सालीं पाहें लागळी. तिच्या आंठावर हाप्य दिसत होतं. आपल्या काकराकड पाहून ती मंदात्मित करूं लागला, राणाजींच्या प्रश्नाचे हंच उत्तर काय ! पण राणाजीलाही तंच उत्तर पटलं असावं. कारण ता तिच्याकडे अनि- मिष नेत्रांनी पाहात राहिळा. पुनः त्या तरुणीने राण्णाकडे पाहिळं. पुन: तंच मधर विष! राणाजीच्या सवीगांत तं भिनलं असावं. त्यानं वेड्यासारखं विचारलं, “ तमचे नांव काय!” रुणी हंसठी व तोंडाकडे हात नेऊन नकार दर्शवीत गणगणली ८६ ३ र...../) हह
कय? तरुणी मुकी ? राणाजीला गेहून टाकणारी सुंदरी मुकी तर “त्याच्या मनाला एकदम धक्का बसला. कां बरं ? एक अपरि'चित तरुणी जन्मापासून मकी असली काय किंवा बोलकी असली काथ ! राणाजीस -बाईट वाटण्याचे कारण ! पण त्यास वाइट वाटलं खरं. त्याने प्रश्न केला, “ आपल्याठा बोलतां येत नाहीं ! ” तरुणीनं नकार दृशविला.
भ८
लांच्शित चंद्रमा;
राणाजी पुनः कांहीं विचार करूं लागला. इतक्यांत त्या कोंकरानें बे. स्वर काटिला. त्याबरोबर तरुणीनंही ' ब॑ ' करून ' हू हे ? करीत तेथून त्वरेने गमन केळे. राणाजी फक्त पाहात राहिला.
> » > २ > > क ही > > » > » > > २
एखादें संद्रसं पांखरू आपल्या दृष्टीस पट्डून आपण माहीत होतो न होतां तोंच तं आपल्यापुढून चटकन उडून निघून जावें व त्यामुळें आपणास त्याविषयी उत्सुकता वाटूनही निराशा वाटावी, त्याच- प्रमाणे वरील प्रकार झाला. त्या संद्रीच्या पाहण्यानें राणाजीची चमत्का- रिक अवस्था झाली कां, ती पुढून निघून चालली असतांही तिळा अड- विण्याचें किंवा तिच्याशीं कांहीं बोलण्याचे त्यास भान राहिले नाहीं. ती गेल्यानंतर तिची छत्री दिसेनाशी होईपर्यंत तो त्या दिशेकडे पाहात होता. दूर गेल्यावर एकदाच काय ते त्या तरुणीन॑ वळून पाहिलें होतें. पण त्या वेळीं ती किती चमत्कारिक तर्हेनें हंसली ? त्या हंसण्याचें राणार्जाला मोठें नवळ वाटलें. त्या हंसण्यांत कांही तरी उपरोधिकपणा असावा अशीही त्यास शंका आली. पण तसा उपरोधिकपणा असण्याचे कारण काय ? राणाजीने तर यापूर्वी तिळा कधी पाहिलें नव्हतें; निदान त्यास तिला पाहिल्याचें आठवत तरी नव्हतें. असे असतां तिनें असें कांहीं अर्थपूर्ण कां हसावे ! तो तिच्याशी कोणत्याही प्रकारें असभ्पपणानें वागला नव्हता. असें असूनही तिचें असें चमत्कारिक वर्तन कां तवं ? हाच प्रश्न त्याचे मनास डवचं लाला. अखेरीस जेव्हां ती तरुणी अगदीं दिसिंनाशी झाठी त्या वेळीं त्यानें आपली दृष्टी वळविळी, त्यानें एक दीर्घ निश्वास सोडला व तो आपल्या घोड्याकडे गेला. आतां. सूर्यनारायण अस्ताचलाशीं अगदीं भिडला होता, राणाजी घोड्यावर बसंन आफ्ह्या
१०४.
स्ाांस्छित चंत्रमा: बंड
छावणीकड वळला. या वेळीं त्यास कसलंही भान नव्हते. हर्बीर दासा- विषयींचे कोडेही तो पार विसरून गेला. आपलं नांवर्ह त्यास आठवलं असतें कीं नाहीं कोणास माहीत ! एक विचार-ती रमणी ! त्याचे मन त्यास ह्मणं लागलं, ' तिचे नेब अस होते, तिचे गाल असे हात, आंठ असे होते, गळा असा होता, केशकलप असा होता, कपाळ असं हाते. एक कीं दोन ! प्रत्येक अवयवांचे वर्णन त्याचं मरन त्यास शिकवं लागलं त्याचप्रमाणे त्याची स्मति त्यास सांग लागळी, “ तिनं तड्याकड कं मजेनं पाहिले, ती कशी मजेनं हसली, तिचे बे किती मधुर ! ' इत्यादि चितोरला छावणीची वाट माहीत हाती ह्मणून बरं. ता आपला सरळ वाटेनं चालला होता, राणाजीच कांहीं वाटेकड लक्ष्य नवइतं. असो
छावणीच्या बाजूला तो टॅकडी अर्धी एक उतरला असल नसेल तांच त्याचा घोडा खिंकाळुं लागला. त्याबरोगर राणाजीने दचकून वर पाहिलें. तों थोड्या अंतरावर रणभीर धोड य्रावर बसन यस होता. त्याबरोबर आणखी दोन शिपाई कांही अंतरावर येत हाते. त्यांना पाहतांच राणा जीच्या चित्तसष्टींतन त्या तरुणीनं पलायन केलं. त्यानं सावध हांऊन तलवारीस हात घातला व घोड्याला प्रेमानं चचकारिलं. घोडा उत्साहानं पुढे चालूं लागला
रणभीराची आपल्यावर पूर्जीपासून नजर असावी, असं त्यास वाटलें कारण राणाजीने त्याचेकडे पाहतांच त्याने आपल्या स्वारास कांहीं खूण केली. त्याबरोबर ते दोन्ही स्वार झपाट्याने पुटं होऊन निघून गेले त्यांच्या जाण्यांत कांहीं डावपंच.आहे हें राणा जी समजून चकला. बहुतकरून आपल्यावर चोहोंकडून हला करण्याचा विचार आहे असें त्याने ताडळें इतक्यांत रणर्भार अगदीं जवळ आला. त्यार्ने नमस्कार करून कांहींस कुचटेने हटले, “ कां जिजाजी ! ( मेहुण्याला हणाला ) इकडे कोणी- कडे गेलां होतां ? ” न
तहाच्या अटी मान्य न झाल्यास हला कोणीकड्ून चढवावा हे पाहण्याकरिता आठों. होता.” राणाजीर्ने कांहीं तिरस्काराने व कांहीं आढ्यतेनें उत्तर दिढें, यावर रणभीर उपहासाने खदखदा इंसला. हेव्हां
लांच्छित चंदना. ना. राणाजी ह्मणाला, “ आतां हंसण्यासारवीच गोष्ट होणार आहे नाहीं तरी? ” रणभीराने डोळे मिचकावित विचारिळं, “ केव्हा बरं?
“ फूक्त उद्याचाच दिवस मध्ये, परवांचे दिवशीं गड आपल्यास खालीं करून दिला पाहिजे.”
“ मग मी परत जाऊन आपली बांधाबांध करू ह्मणतां ? ” रणभीर उपरोधिकपणें पुढें हणाला, “बरं झालं बोवा, तुमची भेट झाली ती. हो नाहीं तर तह्मां सणादिवर्शी येऊन घाइ केठी असतांत.” असे ह्मणून त्यानें घोडा वळविण्याचे सांग केलें. नंतर तो कावेबाज पुनः वळून हणाला, “ पण काय हो, तुझाळा आह्यी आपण होऊनच गडावर उत्त- मशी शांत जागा राहावयास दिली तर ? मग तुमच्या पाठीमागे कस- लीही भगभग नाहीं.” रणभीराचें बोलण्यांतील मम न समजण्याइतका राणाजी भोळा नव्हता. तो शांतपणे हणाला, “ रणभीर, हे शब्द मी रणनिमंत्रण समज काय ? ? रणभीर सर्वत्र बारकाईनं पाहात भोळे पणानं हणाला, “ मी आपल्या बोलण्याचा अथ "दी समजला.” मग मी त्याचा अध आदीं सोप्या भाबंत आणि सहज पटेल अश्रा उदाहरणाने समजाविता अं? सावध एस.” असं ह्मणून राणाजीनें तड- वार उपसली, रगभीराठाही तंच पाहिजे होते. ज्या ठिकाणी हँ वर्तमान घडत होतं, ती जागा कांहींशी सपाटच होती. दोघांनींही पवित्रा करून परस्परांवर घोडे घातल, त्यांचे एकदोन हात झाठले असतील नसतील तोंच त्यांना दुसऱ्या कांहीं घोड्यांच्या टापा ऐकूं आल्या. त्याबरोबर राणाजी हात आवरून हणाला, “ रणभार, थांब धर्मयद्ध व्हावयाचे असल्यास तुझ्या स्वारांनी मध्यें पडतां उपयोगीं नाहीं.” रणभीरानं आपडा हात आवरून हटलं, “ नाहीं, तसं होणार नाहीं. चाळू दे, आपण कांहीं निमित्त करून असं थांबू नका. थकला असल्यास तर्स सांगा.” रणभी राच्या ह्या खवचट शब्दांनी विषार्चे काम केलें. तरी राणाजी शांतपणे झणाला-“ रणभार, हे शब्द तूं तिचारपूर्वक उच्चारले असतेस तर बरें होते. कैदाचित॑ या शब्दाबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ तुला न येवो!” असं ह्मणून त्याने तलवार हवेत उचलली. पनः चकमकीस पुरुवात झाली. इतक्यांत ते स्वार जबळ येऊन पोचले. त्यांनीं ओरडून हटले, “ नेल
331
-हांस्छित थंत्रमा.
भरांत क्रोणी नाहीं.” राणाजीला त्याचा तेव्हांच उमगा पडला. त्याच्या क्रोधाने एकदम पेट घेतला. त्यांत तेल ओतण्याकारतांच कीं काय, रण- भीर त्या खारांस हणाला, “ मग चढवा हलला तर ! ” राणाजीनें कड- कडा आपला ओंठ चावला. तो ओरडून ह्मणाळा, “ अरे मशका ! अशा प्रकारे संधि साधून त माझा घात करूं इच्छितोस ? पण ही तुझी किती पोकळ घमेंड ! पहा-झेळवाड्याचें पाणी पाहात रहा.!! असें हणून तो आपल्या घोड्यास चुचकारून हणाला, “ चितोर ! आतां दाखव आपलें चातुर्य आणि मनुष्यापेक्षां पशुही जास्त शहाणे असतात याचा अनुभव या नामर्दाला दे.” हँ बोठळत असतां त्याची तलवार छपलपत होतीच. त्याचें तिरस्काराचें भाषण ऐकून ते स्वार मात्र मागच्यामा्गेंच थबकले. रणभीराचें कपटकारस्थान पाहून राणार्जीलाही कारस्थानानें लढणे भाग पडलें. त्याने रणमीरास नुसत्या घुलकावण्या दाखवून दमवून सोडण्याचे मनांत आणिलें, रणभीरानें आपले होतें नव्हतें तेवढें शोथ एकत्र करून राणाजीवर एखादा वार तरी करावा ह्मणून शिकस्त केली; पण राणाजी- पुढें त्याचा ठिकाव लागेना व त्याचे स्वार तर मध्यें वाटा घेईनात. बरे, पुनः त्या स्वारांना हुकूम करावा तर ते अगदींच नामरदुपणाचे दिसणार. अशाप्रकारे राणाजीकडून तो खेळावेळा जात होता तोंच एक तीर सूं सू करीत येऊन त्यानें राणारजीचें डावे मनघठ जाया केलें. *' अरे विश्वास- घातक्या ! हें तुझें धर्मयुद्ध अं ! ” असें हणून त्यानें दांतांनी आपल्या मनगटांतील तीर उपसूत काढला आणि घोड्यास हटलं, “ ह॑चितोर घाल उडी ! ” असे हणून त्याने घोड्यास टांच दिली. त्याबरोबर एखाद्या चेंड्रप्रमाणें चितोर हवेंत उसळल! आणि तो रणभीरावर जाऊन आदळला ! त्या आघाताने रणर्भार खालीं आला. इकडे तो खालीं “पडतांच चितोरने त्याच्या घोड्यावर दुगाण्या झाडून त्यास तेथून हाकून दिल. रणभीर इतक्या जोरानें आणि वांकड्या तिकड्या तऱ्हेने जमि- नीवर खालीं आदळला होता कीं, त्यास इतर इजा तर पुष्कळ झालीच, पण त्याचा उजवा हात बाकडा होऊन त्याच्या तलवारीची मुठ त्याच्याच अरगेंडींत जोरानें लागली. राणाजी त्याचे डोक्यावर आपळी तठतार नॉंचवीत:हाणाला, “* रणभीर, आठव आतां तुस. ते. हंस्रणे-ते. खवचड मर
लांच्छित चंद्रमा.
बोलणें !,अरे, तू आपल्याला वीर हणवतोस आणि या पुण्यप्रतापी प्राचीन गडापुढें आज तूं कपटाचें वर्तन करावेस अं ! तूं रजपूत ! अहाउद्दीनाचे वेळीं घडलेल्या जोहारांतील वीरांचा तू नातठग आणि आज तुझे हें असले वर्तन! थिकार ! धिक्रार ! ! आज तुझें हँ वर्तन पाहून मला मी तुझा नातलग असल्याबद्दवही लाज वाटूं लागली आहे. इतकेंच नव्हे तर तुझ्याशी शत्रुत्व करणेही मठा ठाजीरवाणें आहे. माझा शत्रु- राणाहर्माराचा-शत्रु-असा भ्याड-कपटानें शत्रूळा जिंकणारा-थू: त्या शूरपणावर ! जा-नामर्दा,*खुशाळ गडावर जा. झाली ही शिक्षा तुला बस्स आहे! त्या बाणानंतर दुसरा बाण कां आला नाहीं माहीत आहे. अरे, तुझें ध्यान कुठें ! तूं होतास आपल्या जीवाठा जपत ! पहा-त्या दिशे- कडे पहा. त्याचा मुडदा तेथ्रं कोणी तरी पाडला आहे बरे, माझ्याकडे असा टकमका काय पाहतोस ? युद्ध खेळण्याची आहे इच्छा? 7 राण्याचें हें उपरोधिक बोलणे रणभीरानें केवळ नाइलाजाने ऐकून घेतलें. त्यास आंतरिक पीडा इतकी होत होती कीं, संभाषणवाटें त्यास आपला क्रोध जाहीर करतांच येईना. उलट क्रोधामुळें त्याच्या यातना वाढल्या व तो केवळ लाल झालेल्या नेत्रांनी राणाजीकडे पाहात होता. राणाजीचे अखे- रचे बोळ ऐकतांच त्याचा त्वेष एकदम बाहेर पडला. तो ताडकन उस- ळून उठून आपल्या स्वारास ह्मणालठा, “ चांडाळांनो, तुमचा धनी पडला असतां तुझी स्वस्थ पाहात काय उभे राहिठां, तुझी भ्यालां काय करा हल्ला आणि काढा कापून.” इतके तो कसें तरी बोलला व त्यास झीट आली. त्या स्वारांकडे कांहीं विशेष दोष नव्हता. रणर्भीराचें कपट आणि राणाजीचें शो्य पाहून त्यांस वेड्यासारखं झालें होते; पण माढ- काच्या त्या त्वेबाच्या बोलण्याने ते शुद्धीवर आठे, आणि त्यांनीं राणाजी- वर चाल केली, राणाजी तयार होताच. इतक्यांत आणखी एक घोडेस्वार तेथें आला. त्यानें विचारिलें, “ महाराज, मी येऊं का मदतीला ? हुकूम असेल तर-” राणाजी आपढे रक्षण करीत त्याच्याकडे पाहात हणाला, “ ओहो, कोण हरदेव-हां, तूंच वाटतें त्या बाण मारणाराशी झगडत होतास. बरें झालें, वेळेवर उपयोगीं पडलास. जा ! मीं तुझा अपराध क्षमा केला ! हे बघ « हरदेव, मीं त्या दोघांना पुरून आहें, तूं छावणीत ज्ञा
द ११३
छांच्छित चंदमा.
आणि पडाव उडवून गडाकडे फोज आण. आज चांदणे आहे. आतांच्या आतां गड खालसा झालाच पाहिजे,” हें बोलत असतांना त्याची तल चार चाठूंच होती, हरदेव आनंदानं घोडा उडवीत तथून निघन गेला त्यास हांकून लावल्यापासून तो राणाजींचे कांहीं उपयोगीं पडून पनः त्याच्या कृपेंत जावें याची वाट पाहात होता. आज त्याची इच्छा पूर्ण झाली. मग त्यास आनंद कां नाहीं होणार ? रणभीराची आणि राणाजीची दृष्टादृष्ट होऊन हरदेव छावणी-
कडे जाईपर्यंत अवघा अर्धा तास लागला असेल. एवढ्या आव- धींत या सर्वे गोष्टी घडल्य़ा. सूर्यास्त केव्हांच झाला होता. संधि- प्रकाशानेही आतां गमन केळे व मध्य आकाशत्थ अष्टमीचा चेद्र खालील यद्धप्रकार कोतुकानें पाहू लागला. त्या स्वारांनी आपल्या मालकाचा सड घेण्याचा पृष्कळ प्रयत्न केला व राणाजी युद्धाचे पोषाखांत नसल्यामुळे त्यासही बऱ्याच जखमा झाल्या ! त्या स्वारांना राणाजी आतां थकेळ मग थकेळ अशी फार आशा होती. पण ती व्य्थ होऊं लागली. दाघेही अगदीं थकून गेले. तेव्हां त्यांनी तलवारी आटोपत्या घेतल्या. त्या स्वारांपेकी एक ह्मणाला, “ आपण आहझ्मांस भ्याड हणालच, पण आपण यद्धाकारेतां फॉज बोलवली. तेव्हां आहां- लाही गडावर जाऊन तयारी केली पाहिजे.” यावर राणाजी हसला. त्यानें त्यांना जातांना आपल्या मालकासही घेऊन जा हणून सांगितलें. रणभीर आतां थोडाबहुत सावध झाला होता; पण त्यास उठण्याचे सामर्थ्यं नव्हतें. तो पडल्या पडल्या युद्ध पाहात होता व राणाजीच्या मृत्यूची आकांक्षा करीत होता. अथात् शिपायांनी यद्ध थांबावेलेळे पाहतांच त्यास नवल वाटलें व क्रोधही आठा. तो शक्य तितकें ओरडून ह्मणाठा “कारे, दोघे असून त्या पोराला भ्यालांत,” राणाजी त्याचेकडे वळून तठ खार हलवीत उपाहासानें हणाला, “ पुरे पुरे, वीराशरोमणे, आपला तो थोकळ त्बेष पुरें करा. जा आतां गढावर आणि करा माझ्या स्वागताची
सयारी.” हे भाषण रणर्भाराठा चांगलेच झोंबले, पण त्या झोंबण्याचा कांहीं उपयोग नव्हता. त्या स्वारांपेकी एकानें त्यास आपल्या घोड्यावर झेले आणि ते गढावर गेले,
११४
लांच्छित चंद्रमा
ज्याप्रमाणे त्या तरुणीला पाहतांच राणाजी परवीरचे सर्व विसरून गेला होता त्याचप्रमाणं घडलेल्या एकंदर प्रकाराने त्याचे मनांतन ती रुणी व तिच्याविषयींचा एकंद्र मजकर निघन गेला. त्यानें थोडा वेळ कांहीं विचार केला. नंतर घोड्याला शाबासकी देऊन व त्याचे अंगावरून प्रेमानें हात फिरवून तो आपल्या छावणीकडे चालता झाला,
अ). 9€ २९. > 3 क.
राणाजी छावणींत येऊन पोंचला. सर्वत्र कूच करण्यास लागणाऱ्या तयारीची गडबड दिसत होती, आपल्या राजाला सुखरूप पाहतांच हर- दुवाला ब इतर फाजेळा मोठा आनंद झाला. राणाजीने आपल्या जखमां वर आंषध लाविलें व उपहार केला. नंतर त्याने सर्व फोजेला प्रोत्साहन देऊन सुमार हजार फोज त्याच ठिकाणीं ठेविली व बाकीच्या फोजे- निशी गडाकडे चाल केली.
थाड्याच वेळांत तो फोजेपुद्धा येऊन डोंगराच्या पायथ्याज्ीं थड कला व त्यानं आपला एक हुशार वकील गडावर पाठविला. त्याबरोबर पत्र दिलं होतं त॑ असं: --
“ रणभीर महाराजांचे सेवंत खालीळ मजकूर सादर असो. आपल्याला कळविल्याप्रमाणें मी आपल्या फोजेसह आलो आहे. न्यायानं चितोरगडाचा वारस मी आहे. तेव्हां आपण विचारपूर्वक गढ स्वाधीन करावा, यांतच आपलें कल्याण आहे. आपण हे सरळ न्यायाचें मान्य केल्मास मी आपल्यास, आपल्यां पित्यास व बस निराळें मानणार नाही. आपण माझें नातठग आहां «मी जाणून आहे. व त्याप्रमाणे मी आपला आदरही ठेवीन, *ह॑ आपल्यास मान्य नसल्यास युद्धाचा प्र्सग बाळग भाग आहे. श्री एकठिंगजी आपल्यास सदुबुद्धि देवो 22*
११५
लांच्छित चंद्रमा.
थोड्याच वेळांत वकील गडावर येऊन पोंचला व रणभरिजें त्याची भेट घेतली. त्याला आतां बरें वाटं लागलें होतें. कारण त्याचें अंगच काय तें हबकले होतें. तो गडावर येतांच मंगठेने त्याची चांगली शुश्रूषा केली व त्यामुळें त्यास पुष्कळ आराम वाटला होता. तोंच हमीराचा वकील जाऊन थडकला. मंगला तेथें होतीच, वकीलाकडून तिनॅच पत्र घेतलें व तें रणभीराकारतां मोठ्यांदा वाचले, पत्रांतील मजकूर ऐकतांच रणभीर चवताळून उठला व आपल्या बहिणीच्या हातांतील तें पत्र हिस कावून घेऊन त्याच्या चिंधड्या करीत तो त्या धकिलाच्या अंगावर खेक- सला, “ चले जाव. राण्याला सांग जा मी लढाईस तयार आहे हणन.” इतके आवेशाने बोलन तो पलंगावर पडला, तेव्हां मंगळा हणाली ५ दादा, असा त्या वकीलावर किंवा पत्रावर राग करून काय होणार बरं ! बाबा इथं नाहींत, बनबीर दिलीला, तूं हा असा आजारी --”
£ मी आजारी ?” रणभीर पुन: उठून कर्कश स्वरांत हणाला, “मी आजारी ? कोण ह्मणतो ? पाहिजे तर आतां मी लढाईला जाण्यास तयार आहे. आण माझी तलवार.” पण इतक्यांत त्याचें अंग ठणकं लागल्या- मुळें तो पुनः पलंगावर पडला. वकील बिचारा कधी रणर्भाराकडे व कधी घुंघट घेतलेल्या मंगलेकडे पाहात होता. रणभीर थकून पलंगावर पडलेला पाहतांच मंगला हणाली, “ दादा, अशानं तूं आपल्या प्रकृतीला अपायं करून घेणार बरं-मी सांगतं वकीलांना काय सांगायचे तं.” नंतर ती वकीलाकडे वळून हणाला, “ चला हो बाहेर. मी त्या पत्राचे देतें उत्तर.”
रणभीर पडल्या पडल्याच ओरहून ह्मणाला, “ बस्स-बस्स-बाहेर जाण्याचं कांहीं काम नाहीं, सव कांहीं माझ्यासमक्ष झालं पाहिजे. केवळ तुझी बायकोचीच अक्कल नको आहे.” अखेरचे वाक्य रणभभीर इतकें तुटकपणानें बोलला कीं, मंगलेस त्यामुळें दुःख वाटलें व परक्यासमोर त्यानं आपला अपमान केल्याबद्दह तिला रागही आला., ती उद्देगाने हणाली, “बरं तर.” असें हणून ती वकीलाकडे वळून ह्मणाली, “ ब्वकीलसाहेब, उदग्रां सकाळपर्यंतची आह्मी मुदत मागतो--”
११६
'लांच्छित चंद्रमा.
“कीय जरूर ? एकदम लढाईला कां नाहीं सुरुवात करीत? ” रण- भीर उसळून ह्मणाला, “ मंगळे, तुला इतकी युद्धकला येत असून व तू स्वतः शूर असून त्याचा कांहीं उपयोग नाहींना ? ”
“ दादा, ते खरं; पण आपल्याला तयार्राला कांहींच वेळ नको काय? ”
रणभाीरान कांहीं विचार करून हटलं, “ बरं-जरं. जाहो वकील- साहेब. ” तो कांहीं कुचेष्ठेच्या स्वराने हणाला, “ आपल्या धन्याला जाऊन सांगा, उद्यां सकाळीं ह्मणावे तुमची खुमखुमी जिरवूं.” त्याचें त भाषण ऐकून"वकीलास राग आला. तरी तो हंसला. त्याने त्या दोघांही बहीणभावंडांना मजरा करून तेथून गमन केलं !
वकीळ परत राणाजीकडे आला. राणाजीनं सकाळपर्यंत वाट पाह- ण्याचा विचार केला. पण रात्रभर डोळ्यांत तेळ घाठून जागण्याचे ठरविलं
इकडे रणभीरानं थोडं खाऊन एक चांगळी झोंप ताणली. त्यामुळें त्यास पुष्कळ बरें वाटळें. लागठींच तो आपल्या तयारीला लागला मंगलेनं त्यास हटलं, “ दादा, त्यांच्या पत्राचा कांहींच विचार कराव- याचा नाहीं काय? ”
“ कुणाच्या पत्राचा ? ” रणभीराने तिरस्काराने प्रश्न केला.
“ कुणांच्या हणून काय विचारतोस ? ” |
“ हा-हां. तुझ्या नवऱ्याच्या होय ? ” रणर्भीर तुच्छतेनँ हंसून ह्मणाला, “ ह्यः ह्यः. मंगळे, बाबांच्या जिवावर उठणाराला तूं आपला पति कांससजतेस ? ”
“ कोण-कुणाच्या जिवावर उठलं बरं ? ” मंगलेनें ओष्ठदंश करून पुसले. | |
“ हुं, शत्रुला चिरडण्याकरितां असं करावंच लागतं. तुझ्या विवा- हार्च नुसतं नाटक होत नाटक--?
“ बस्स दादा. समजलें मी-” असं ह्मणून मंगला तेथून निघून गेली
रात्रभर 'णभीराने आपठी तयारी केली. त्याचें सर्व लक्ष्य दिर्ठीच्या
११७
लांच्छित चंद्रमा.
फाजेकडे लागळे होते. हमीरदासानें राणार्जाकडे बनबीराच्या सहीचे पाठविलेले खोटें पत्र राण्यानें गडावर पोंचते केळें होतें व त्या कपटाला रणभीर बळी पडला होता. प्रातःकाल होतो न होतो तोंच राणाजीकडे एक पत्र आढे तें हर्मीग- दासाचें. तें पाहतांच आतां कोठें राणाजीला त्यांची आठवण झाली व काल तो भेटायला कां आला नाहीं यार्चे त्यास आश्चर्य वाटलें. कारण तो मनुष्य छटल्याप्रमाणे भेटण्यास चुकणारा नव्हे अशी राणार्जीस पूण खात्री होती. तेव्हां त्याने तें मोठ्या उत्सुकतेने उलगडून वाचलं. तं असेः “ आतां आपण यद्धाठा सरुवात करावी हे बैरं. मीं ग्डांत प्रवेश करून घेतला आहे. आपली विशेष मनष्य- हानी न होतां गड खाली होइल अशी तजवीज मी लाक रच करितों. भेटीअंतीं सर्व कळेल.” पत्र वाचन संपतांच राण्यानें युद्धाची भेरी वाजविणारास आज्ञा दिली आणि फोॉजेस पर्त चटण्यास हुकूम केळा. हुकूम होण्याचा अव काश. ' एकलिंगजी की जय ' अशी रणगजना करून राणाजीचे सन्य गड चढूं लागलें. गडावर ही वदंता ताबडतोब कळली. त्याचेकडूनही तयारी होतीच. गडावरून तीर सुटं लागलं व त्यांतत आपला बचाव करीत करीत राण्याचे सेन्य तटाशीं जाऊन भिडले. इतक होण्यास सुमार प्रहरभर दिवस वर आला. तटाशी जाऊन भिडतांच गडाला चारी बाजंनीं वेढा देण्याचा राणाजीचा हुकम सुटला. राणाजीकडील सेन्य आज किती दिवस अशी सांधे पाहात होते. ती आज प्रत्यक्ष आलेली पाहतांच त्यांचा उत्साह काय विचारावा? _. इकडे गडावरील तयारी बेताचीच होती. कारण मेराकडचा बंदो बस्त करून मालदेव लवकरच परत येणार होता. दुसरें, राणार्जीला तहाचे बोलण्यावर झुलविण्याचें होते, पण ते दोन्हीही हेतु 'कसले ! माठ देवास येतां आले नाहीं. राण्यानें एकदम येऊन वेढा दिला. अथात् आहे ह्या सेन्यानेंच रणभीर गढ लढवीत. होता. त्याला दिल्लीच्या फॉजेची
११८
लांर्छित चंदमा.
मोठी आश्या होती, तो त्याच आशेवर आपल्या फुटकळ फोजेस उत्तेजन देत होता
ते दिवशीं हणजे नवमीळा दिवसभर दोन्ही पक्ष ठढत होते. दोही- कठेही दृमे होता. पण संध्याकाळ झाली तरी तटाला शिड्याही लागेनात आणि उद्यां तर विजयादशमी ! राणाजीळा मोठी चिंता वाटूं लागली काय ? दुर्देव त्याची"प्रतिज्ञा पार पाडू देणार नाहीं ? रात्रीं य॒द्ध थांबर्ठ
इकडे संध्याकाळपर्यंतही दिळीकडीळ फाज न आलेली पाहून रण- भीराची मोठी निराशा झाली ! त्यानं दसरे दिवशीं जोहार करण्याचें योजिले
दुसरा दिवस उजाडला ! -आज विजयादशमी ! राण्याच्या प्रांत
झेचा दिवस ! राणाजीनं पहिलं, दग्वाजावरील बरुजावर हमीरदास
इकडे तिकडे फिरत होता. राणानीची व त्याची नजरानजर होतांच तो निघून गेळा. त्याच्या दशनामळे गागाजीस हरूप आला. इतक्यांत गडा- वरील लोक केशरी पोषाखांत दिसळे ! त्याबरोबर जोहार होणार हें राणाजीस समजलं व त्याने आपल्या लोकांस तशी सूचना दिली.
सूर्य क्षितिजावर थोटासा येतो न येतो तोंच गडाचा दरवाजा उघ- ढळला गेळा ! राणाजीनें स्वतःच गर्जना केली. ' एकलिंगजी की जय ! ? सव सेन्यानं एकच आरोळी ठोकळी. हरदेवाजवळ निशाण होतें. तो एक- दूम पुढं घुसला व वरुजावर जाऊन उभा राहिला. राण्याचे सेन्यानें पन्हा विजयघोष केला ! रणभीर हतवी्य होऊन निघन गेला ! त्यानं ठढ- ण्याचा फारमा प्रसंगच घातला नाहीं आणि राणाजीनेंही पण त्यास अडविलं नाहीं
राणाजींची प्रतिज्ञा पर्ण झाली ! त्याच्या पूर्वजांचा गड त्यास मिळाला, त्यामुळ जिकडे तिकडे एकच आनंद उसळला !
११९
लॉंच्छित चंद्रमा.
नॅत्ञॅ नर त केर तः कः जॅ 3 3 डर 13 नॅत नॅ अर तः नेर अँ तैः अँ:
यापूर्वी कधींही राणाजीचे सेन्यांत असा आनंद उसळला नव्हता ! एका विस्तीण पटांगणांत दरबार भरविण्यांत आळा असन ज्याच्या त्याच्या इतमांमाप्रमाणें बक्षिसे वाटण्याचे काम राणाजी एका मद्राम उभारलेल्या सिंहासनावर बसून करीत होता. आज त्याचा सव थार सम्राटाला शोभण्यासारखा होता. प्रसन्ममुद्रेने प्रत्येकाचं अभिनंदन करून त्यास पारितोषक द्राव. घेणारीनं बक्षीस घेऊन मजरा करून बाजूला व्हावें असं चाललें होतं. सिंहासनापासुन थाड्या अंतरावर मार्गील बाजस हमीरदास आपल्या य॒द्धाच्या पोषाखांत उभा होता त्याची ही नेहमींची रीत, समारंभांत सभत ता असाच एका बाज़ला राही राणाजीकडे राहिल्यापासून त्यास कधीही, काणाशीं बालतांना अथवा मंडळींत मिसळतांना कोणीही पाहिल नव्हतें. त्याचप्रमाणं त्या.गे मुद्रा त्याची अंगलट, त्याचें रूप हेही काणी-राणाजीनं तुद्धां-पाहिळं नव्हतं राणाजीने पाहले होते हणजे जाळीआहून ठकलकणारे डोळ ! तवड्या- बरून रूपाची काय कल्पना हाणार ? असो
प्रतापी राणा हर्मीर चितोरगडाचा अधिपाते झाला, ही बातमी सर्वत्र तेव्हांच पसरली ! ज्या ठाकरांना, सरदारांना त्याच दिवशीं भेट पाठवुन आपली सहानुभाते आणि आदरबाद्धि व्यक्त करण्यास सांधे होती, त्यांनीं येऊन आपला आनंद प्रदर्शित केला. राणाजीनेही त्यांचें योग्य आगत- स्वागत केठं
राणाजी ठळक ठळक बक्षीसे वाटून उठणार होता. त्याप्रमाणे काम उरकतांच त्यानें मार्गे पाहिळें व हमीरदासास पढ येण्याविषयी खूण केली. हमीरदास नम्रपणे पुढं आला. तेव्हां राणाजी त्यास हणाला “ वीर पुरुषा, अप्रत्यक्ष रीतीनें तुझं आह्यांस फार सहाय्य झालें आहे. हँ आही आनंदानें कबूल करतों व त्याबद्दद आही अभारही मानता
१२०
लांच्छित चंद्रमा
तेव्हां तुझ्यौ सेवेचे काय चीज करावें तें सांग. ” राणाजीचें हे अभि नंदूनपर बोलणें ऐकून हर्मारदासास थोडी ठज्जा वाटली असावी असे दिसलं. त्यानें खालीं मान केली. तो बराच वेळ स्तब्ध होता. राणाजी पुढे हणाला, “ आणि आतां त॑ आपला सर्वतोपर्री परिचय करून ग्रावास अशी आमची इच्छा आहे. ” तरीही हमीरदास गप्पच. राणाजी आश्र- यानें. ह्मणाळा, “ तूं बोळत कां नाहींस? तुझ्या योग्यतेप्रमाणें तुला खात्राने पारितोषक मिळेल. ” यावेळीं हर्मारदासानं वर पाहिलं. तो शांत स्वरांत हणाला, “ महाराजांनीं केठेल्या गोरवानंच माझ्या सेवेचे सार्थक झाळं,मी आणखी त॑ काय मागं ? आपल्या सेवेची पंही अनज्ञा व्हावी.”
राणाजी हणाला, “ त्याचं पुटं पाहूं. तुझा पारिचय झाल्यावर-?
“ एका अटीवर मी प्ररिचिय करून देण्यास तयार आहे.
“ ती कोणती ? 7”
“ पला एकान्त पाहिजे. ”
सणाजी तात्काळ उठला ! हर्मीरदासाचें कोरडे केव्हा उलगडते ? ही
व्यक्ति कोण? हा अशा चमत्कारिक पद्धतीनें आपल्याशीं कां वागला ? इत्यादि शंकांचे आतां निरसन होणार, हें पाहून राणाजीस आनंद झाला. नो सिंहासनावरून खालीं उतरला. त्याने पुढें होऊन हर्मारदासाचा ळोखंडी आवरण असलेला हात पकडला आगि तो चाठूं लागला. या- पूर्वी हमीरदासाशीं इतकी सलगी त्याने कधींही केली नव्हती. त्यामुळें हमीरदासास तें कसेसें वाटलं असावें. कारण तो हळूच ह्मणाला, “ आपण चलायचं, मी येतो. मागून. ” राणाजीनं वळून मार्गे पाहिले व त्याचा हात सोडला. दोघेही महालांत गेले. द्रबारांतील इतर मंडळीस हा प्रकार पाहून थोडे चमत्कारिक वाटलें. पण ज्याला त्याला आनंदाचा असा दुसरा विषय असल्यामुळें कोणाचे तिकडे फार लक्ष गेलें नाहीं.
जो महाल एका काळीं राणाजीकरितां रंगमहाल ह्मणून तयार केला होता त्याच भहालांत राणाजी हमीरदासास घेऊन गेला. महालांत शिरते वेळींव आंत गेल्यावरही त्यास कांहीं कोतुक व कांहीं आनंद वाटला, समारे भहिन्यापूर्वी याच महालांत रागाजीची कोण विटंबना !
१९१
' छांर्छित चंत्रमा- पण आज ! आज तो तेथलाच राजा झाला होता ! देवगाति किती विचित्र !
राणांजी आंत येतांच तेथीलं एका कोचावरबसला व हमीरदासासही त्याने आदरपूर्वक आपल्या जवळ बसण्यास सांगितलें. पण हर्मीरदासाने ते मान्य केळं नाहीं. तो थोड्या अंतरावर आदुबीनें उभा राहिला. गाणाजी- नेही त्यास बसण्याचा आग्रह न करितां हटलं, "' वीग ! काय असल त॑ असो. तुझ्याविषयी भाझ्या मनांत एक प्रकारचा मोह उत्पन्न राळा आहे तेव्हा तं काण हं सांगन मठा संशयमक्त कर. हो खरेच, तझी एक अट आहे नाहीं कां? ती कोणती बां? ”
हर्मीरदास खालीं मान घालन कांहीं विचार करीत हाता. गणाजी लक्ष्यपवक त्याचेकडे पाहात होता. हमारदास बाळं लांगळा, “ महाराज ! आपण चितोरगडचे अधिपाति झालां, थोडच दिवसांत आपण साचे सम्राट आणि राजस्थानचे मकटमणी व्हाळ तब्डा आपल्या वयाकटे पाहतां --” हमारदास गप्प बसला. राणाजीस हे पाहन आश्विय वाटलं हमारदासानं झटलेल्या दोन तीन वाक्यांचा संबंध काणीकर जाणार याचा त्यास कांहींही उलगडा पडला नव्हता, अथात् तो लक्ष्यपूवक एकत होता. तोच त्यानें आपले भाषण आंखडलं.
राणाजी आश्चर्याने हणाला, “ कां? थांबलास कां? "
“ माझ्या बोलण्याचा राग तर नाहीं येणार? ”
तुझ्या बोलण्याचा राग ? ” राणाजी गांधळन हाणाला, “ तं आपल्य। मुख्य गोष्टीकडे एकदम येणार नाहींस, तर मात्र राग येईल. हं आटप, सांग लॉकर-”
“ आज्ञा. ” हमीरदास सांगं लागला, “ या राज्याला पट्टाभिषिक्त राज्ञीची जरूर आ “ हणजे याचा काय अर्थ? ”
“ काय, आपण विवाह नाहीं करणार ? हर्मारदासानेंच उलट प्रश्न केला. १२२
लांच्छित चंद्रमा.
राणाभी अगदीं पुरता वेडा झाला, आपल्यासमोर असलेली व्याक्ते
शाच्च तर नाहीं अशीही त्यास शंका आली. तो कांहींसा क्रद्ध होऊन
हणाला, “ यापुढें तं प्रत्येक गोष्ट उघडपणाने बोल. नाहीं तर बलात्का- राने तला मी उघडा करीन, ”
“: महाराजांना राग येण्याचे कारण नाही. आपली इच्छाच आहे तर स्पष्ट सांगतां. महाराजांना विवाह करावा लागणारच. तेव्हां त्यांनीं कृपा करून माझ्या एका तरुण भुगनींना आंगेकार करावा आणि ही गोष्ट महाराजांनीं मान्य केल्यास मी आपली स्पष्ट ओळख देण्यास तयार आहे.” हमीरदासानं जं कांहीं सांगितले ते. स्पष्ट शब्दांतच आणि राणाजीनेंही पण ऐकलं त॑ स्पष्टच. परंतु त्यापासून राणाजीस कांहींही उलगडा पडला नाहीं. गट तं गच राहिलं. तो. अगदीं गोंथळन गेळा, वराचवेळ तो अगदीं स्तब्ध होता. नंतर तो हमीरदासास क्षणाला, “ तह प्रत्येक कृत्य आणि प्रत्यक भाषण गढ उत्पन्न करणारं आहे. अय्नापिही तझ हृद्वत मला मळींच कळळं नाहीं. विवाहाची कल्पना माये डोक्यांत कधींच आली नाहीं. तेव्हां त् घटकाभर जा, थोड्या वेळाने मी तला हाक
४72 *५
मारता. मला तुझ्या संबंधी सूक्ष्मतऱ्हेनें विचार केळा पाहिजे. जा तूं. ”
हमीरदास ह्मणाळा, “ माइ्यामळं महागजास त्रासच होत असल्यास मार्झे कांहींच हणणे नाही. उठट मठा आज्ञा असल्यास मी आपला श्रकदम चालता होता. ”
छे छे, तस नव्हे, पण मला विचार करूं द. तझ्यासंबेधीं मठा
च्य पडल्यासारखं झाळ आहे, ” यावर हमीरदास बरेच मोठ्यांदा
ळा! ते हसणं ऐकतांच राणाजी दयकला. तो एकदम हणाला,
५ हां-हां, हें हंसणं मीं कव्हा तरी ऐकलेलं आहे,” पण तितकयांत हमीर- खास तेथून निघून गेला.
राणाजी कोचावर मार्गे रेलला आगि विचार करूं लागला. त्याला
'हूवटें सौस वाटळे की, हमीरदास आपल्या पस्चियाचा खास आहे. तो
"होन रूपांनी आपल्याशी व्यवहार कर्रीत असावा, पण तीं दोन रूपें
कोणतीं ? असें विचार कारितां कारतां आणि विचारावरून विचार
१२२
लांच्छित चंद्रमा. द्रमा.
सुचतां सुचतां त्यास आपल्या विचित्र विवाहाची, भुठेंयाची, त्या दासीची, इत्यादि सव गोष्टींचे स्मरण झालें व अगदीं अखेरीस तो त्या तरुणीवर - बें करणाऱ्या तरुणीवर-येऊन थांबला व त्यास एक शंका आली. तो मनांत ह्मणाला, “ दुर्गाष्टमी दिवशीं हमीरदासानें त्या टेकडीवर मला बोलावले होतें आणि तेथें तो आला नाहीं; पण त्याऐवजी ती तरुणी आढळली ! तेव्हां ती माझ्या नजरेस पाडण्याची त्यानें व्यवस्था केळी असेल काय ? ती तरुणी हर्मारदासाची बहीण असेल काय? असंच कांहीं असलें पाहिजे. कारण तिच्या हसण्यांत आणि आतांच्या हमीरदासाच्या हेसण्यांत फार साम्य. अशी शंका येतांच त्यानें एका नाकराकरवीं हमीरदासास पुनः बोलावलं. तो येतांच राणार्जानं त्यास विचारिले, * हमीरदास, तुझी बहीण आतिशय सुंदर पण मुकी आहे नाहीं!” हमीर- दास आश्चर्याने हणाला, “ माझी बहीण मुकी ? नाहीं. ती अतिशय सुंद्र आहे. पण मुकी नाहीं. उठट फार बोलकी आहे. ”
राणाजी स्वतःशींच हणाला, “ हं! तरी मला वाटळेंच. तिने ते दिवशीं सोंगच केलें ते. ठीक आहे. आज संध्याकाळीं मी पुनः जातों त्या टेंकडीवर ! या स्वारीला हें सांगून ठेवावें. हणजे हे तिला पुनः तिक- डून पाठविण्याची व्यवस्था करतील. ” असें आपल्याशीं ह्मणून नंतर तो उघडपणे हणाला, “ हमीरदास, मघाशीं तूं आपल्या बहिणीविषयीं मला जें कांहीं सांगितलेस त्याचा मी विचार करून ठेवतो. आज संध्या- काळीं तूं मला त्या ठेंकडीवर भेट. ”
हमीरदास हंसून हणाला, “ संध्याकाळीं मी आलां तर येईन. मला उद्यां आपला विचार कळला तरी चालेल. मला कांहीं घाई नाहीं.”
'राणाजी पुनः स्वतःशींच ह्मणाला, “ हं! आतां ही स्वारी बहिणीला खास पाठविणार आणि आज मी तिळा बोलावयास लावणार. लबाड कुठली ! मुक्याचें सांग घेती. ” असे ह्मणून तो स्वतःशींच हंसला. इरमीरदास त्याकडे पाहात होता. पुनः त्यास राणाजीनें जाण्यास तांगितले.
हमीरदास गेल्यानंतर राणाजी सारखा त्या तरुणीतंबंधीं विचार करीत होता. यापूर्वी ह्मणजे त्यानें तरुण स्रिया पाहिल्या नव्हत्या असें
__ १२४
लांच्छित चंद्रमा. नाहीं; पणत्या तरुणीने मात्र राणाजीच्या मनावर चांगलाच परिणाम केला होता. तिच्यासंबेधीं विचार करतां करतां तो इतका रंगला कीं त्यास इतर कसंही भान राहिलं नाहीं. वास्तविक थोड्या वेळापूर्वी त्यास गेल्या महिन्यांत घडलेल्या सर्वे ठोकळ गोष्टी आवडल्या होत्या. अर्थात मालदेवाच्या मुलीर्चे पुढं काय झाळं ? भठेंया कोठें गेली असावी ? माठ- देवाचा पुढें कसा काथ बंदोबस्त करावयाचा ? दिल्लीकडील फोज आल्यास काय करावयाचे इत्यादि गोष्टींचा विचार त्यास करावयास पाहिजे होता; पण त्या सवीवैर विस्मृतीचें पाणी फिरे व राणाजीस ती मकी तरुणीच सगळीकडे दिस लागली ! संध्याकाळ केव्हां होते असें त्यास झालं होतं, अथात् ती वेळ येतांच तो आपल्या घोड्यावर बसून अतिशय त्वरेने त्या टेकडीवर गेळा. पाहतो तो एका झाडाखाली ती तरुणी आपल्या कॉँकराशीं खेळत बसली होती.
0.३ 3९८. 36 3८. ३६ १ 36 क्र ्जॅः मॅट 2, 3 >: २" 36 3८ 96 3८ 396 >
मोरे आंगनवा गोविदा, प्यारे! आय जारे । प्यारे! आय जारे । प्यारे! आय जारे । बॉकि लटक पर, अटक रहयो री मन । छबी अनप सोहन तोरे चितवन । मोहन, मदन लजावन, छन मुस काय जारे । छन मुस काय जारे ॥ मारे०॥ जान असार, ये संसार, तुझसे प्यार, किनो यार बारेवार हू बलिहार-सगरा, झगरा, मथुरा * हियका मिटाय जारे प्यारे आय जारे ॥ मोरे० ॥
* या कथानकांत भुलेयेच्या तोंडी घातलेली सवे पदं जयपूर ( राजपुताना ) येथील ' मथुरा ' नामक एका भवोचीन हिंदी कवियित्नाची आहेत, या कवियि- त्रीची पदें मोठी प्रसादयुक्त आहेत...
१२५
लाच्छत चत्रमा.
आज कविरत्नांना पाझर फोडण्यास लावून काव्यग्साचा उद्रेक "करणारी शरत पोर्णिमा ! आपल्य़ा दुग्धधवल व स्तिग्ध कांतीने साि संदर्रीला झाकन मानवी मनांना उत्फूढ करणारा भगवान रोहिणीनाथ शांत वत्तीनं मलयेचें वरीळ भनिरसपारेपूणे गान ऐकत होता ! ळता यलछठवांनी सश्ोभित केलेल्या एका दगडी सिंहासनावर आपल्या बेशी धरास अधिष्टित करून भलेया त्याचे समोर बसा होती व ताली नादाने साथ धरून गात हाती, प्रहर रात्र झाळी असेळ नसल. ज्या भागांत छ्या होती तो भाग अगदीं शांत होता. गत्रिंचर किड्यांचा किर- राटही ऐकूं येत नव्हता. जणूं काय त्या भागांतील आपविल वस्तू त्या गावांत तन्मग्र झाल्या होत्या. एखादे वेळीं वाऱ्याची हुळक आल्यास येई. त्यामळे वक्षवेली क्काचितच हालत होत्या. वायच्या लहररीने त्यांचे शिरकंपन झाल्यास ते त्या गानामुळें मःध होऊनच डोलत आहेत कीं काय असे वाटत होतें, संत: भुळेयेळा याचे कांही. एक भान नव्हत शरतू पोर्णिमेला ठाकरजींना चांदुण्यांत बसवन गाणें, कथाकार्तन करण्याची राजस्थानांत चालच, त्याच चाळीला अनसरून भटेयेन त्या निजन प्रदेशांत आपल्या बंशीधरास सिंहासनावर बसविले होतं. आगि त्याऱ्दें ती गात बसली होती. इश्वरविषयक प्रेमानें तिचे हृदय अगदीं विव्हल होऊन गेलं होते. तिनें घोळन घोळन पद ह्मणावें आणि नंतर गदगद्लेल्या स्वरांत हणावे, “ नाथ ! क्या अभितक मंरी पुकार न सुनी ? क्या आप कभीही मर आंगन म॑ ( हृदयांत ) न आवो* ! प्यारे गिरधरजी, अजा मिळने आपको ऐसा क्या दिया जो आप उसने एक दुफा पुकारते हौ उसको आपके पास ळे गये ? क्या अभीतक मं पापी ह! मठा बता ओ तो ? नहीं लालजी. ये बात अच्छी नहीं ! भला आपका नाम लेते कभी पाप रह जाता हे ? हे श्रीकृष्ण ! हे मथुरश ! हे अनाथो के नाथ ! सुनो-सुनो एक बाही सुनो ! सिफ एकही दफा आपनी बो बॉकी छब दिसावा ! हे बंशीधरजी. एकही द्फे “आपने खेसीकी एक तान सुनावो. क्या नहीं सुनावोगे ! तो क्या किर गाऊं अच्छा, सुनो तो-? असें बडबहून तिनें पुन्हां गाऊं लागावे.
१२६
जगांत, नानाप्रकारचे आनंद आहेत. पण निर्मलमनाने ईश्वर- उुमसंकीर्तनांत जा आनंक आहे त्याची तोड नाहीं ! भठेया तोच आनंद लुटित हाती. तिच्या या वेळच्या मानसिक स्थितीचे विश्ढेषण करणें आमच्या सामर्थ्यांबाहेरचें आहे.
अश्ा प्रकारे ती अत्यानंदांत लीन होती, तोंच त्या आनदांत विष कालविण्याकारेतांच कीं फाय कोण जार्णे, पराभूत झालेला रणभीर आपल्या पित्यासह तेथें आला. वास्तविक त्यांच्या वाटेवर भुलेंयेचें स्थान नव्हते. पण गायनामुळें त्यांना' इकडे यावेसे वाटलें. आतां ते येथे एका- एकी कसे आले ते पाहूं.
मंगलेच्या युक्तीप्रमाणें मालदेव मेर लोकांवर गेला खरा; पणया वेळीं त्या लोकांची तयारी चांगली असल्यामुळें उठट मालदेवाचाच परा- भव झाला व त्यास तहाचे बोलणें लावणें भाग पडलं. इतक होतें तों. इकडे रणभीरही अवयश घेऊन आपल्या पित्याकडे गेळा. अशा प्रकारे यांचा पडता काळ आलेला पाहून त्यांच्या फोजेनही त्यास सोडलें. कांहीं थोड्या लाकांसह दोघेही पितापुत्र, पुनः चितोडास जाऊन हमीरास प्रसन्न करावें आणे आपली डळमळीत जागा स्थिर करावी आणि नंतर बन- बीर दिल्लीला आहेच त्याचे मदतीनें दिल्लीची मदत मागवून पुनः राणा- जीला चापावा असा पोक्त विचार करून परत येत होते. गडावरील जोहाराचे गडबडींत मंगला पडळी असं रणभीरास कोणीसे सांगितलें होते; पण त्यास तें खर॑ वाटलं नाहीं. ती बहुतेक राण्याचे तडाक्यांत सांपडून त्याच्या केदेंत असावी अशी त्यांची कल्पना होती. पूण गड एकाएकीं खालसा कसा झाला, याचे दोघांनाही आश्चर्य वाटत होते. मालदेवाची कल्पना बनर्बारानें पितूद्रोह केला; पण रणभीरास कांहीं हे खरें वाटे नाहीं. फितुरीमुळें गड हातचा गेला हं खरें; परंतु तो फितुर बन- बीराकडून झाला असेल असं त्यास वाटेना. मग दुसरा फितुरी कोण ? अशा शेका-कुशुंका काढीत ते गडाकडे येत असतां आज त्यांचा मुक्काम भढेंया कसलेल्या. स्थानापासून जवळच्या एका खेड्यांत पडळा. तेर्थे त्यांना भुढेंयेचें सुश्राव्य गायन ऐकू गेलें. गांवांतील लोकांनाही तें ऐकूं पेत होते; पण त्यांच्या धमभोळ्या समजुतीमुळे कोणाचीही उत्कंठा ' हॅ
१२७
लांच्छित चंद्रमा.
कोण गातें ? चला जाऊन पाहूं ' येथपर्यंत आठी नाहीं; रणभीर-माल- देवास मात्र तसें वाटलें व तात्काळ ते पार्यींच तिकडे निघाळे व थोडा वेळ शोध काढतां काढतां अपेक्षित स्थानीं येऊन पोंचले, असो.
भुठेंयेला पाहतांच दोघेही अगदीं आश्चर्यचकित झाले ! दोघे किती वेळ तरी तटंस्थ वृत्तीनं तिच्याकडे पाहात होते. रणभीरास 6 तात्काळ, तिचा तो भगवा पोषाख, तिची ती शरंतिदायक मुद्रा, तिचें ते भक्तिरसपूर्ण गान आणि तिची ती तन्मयता पाहून, तिच्याविषयी भाके वाटूं लागली. पण मालदेवास मात्र तसें कांटी वाटलें नाहीं. तो स्वभा- वतः दुष्ट, त्यांत त्यास जगाचा बराच अनुभव. त्याची भाक आणि तीही एकाएकीं त्याच्याजवळ असलेल्या सरीवर केवळ बाह्य देखाव्याळा पाहून कशी बसावी ? त्यास तर हंसू येऊं लागलें. त॑ पाहून रणभीराला कांहीं आश्चर्य वाटलें व कांहीं वाईट वाटले.
इकडे भुठेंयेळा त्या दोघांच्या आगमनाची मुळींच खबर नव्हती. ती पुनः गातां गातां थांबली व ह्मणाठी, “ हे गोविंद ! हे राघारमण ! आप कहां गये ? आवो-आवो ! अब हृद्य तुझारी विरह सहन नहीं कर सकता-?” असं हणून तिनें बेशीधरापुढें डोकें टेकलं व ती हुंदके देऊं