न£800% ४४७5 _) २८१९-८०

()॥५॥४/८॥२5७/१|_ (_|3२,र

0[॥ 192832

२०7१००. ॥४9७--/॥४)

851---5-8-74--15;000 0७8४४॥&॥प [पा ०2२ $1'४ 1.1117.1२४

एषा 1० ) १०] ळा मळ १46 कपाळ नी 1112 न्न __ श्री - 1 .,

व्रि कि पालनात. 1५०॥)-

नवभारत ग्रंथमाला,

शानोफासना ्ः

मारतीयांचे कतेव्य

नवभारत ग्रंथमालेचीं लवकरच प्रसिद्ध होणारीं पुस्तकें. १. राज्यशास्त्र. लेखक, श्री. नरसिंह चिंतामण केळकर.

राजकारणाच्या तत्त्वांचे सुंदर सोपपत्तिक विवेचन. श्री. तात्या- साहेब केळकर यांची लेखनशोेली त्यांचा प्रस्तुत विषया- वरील अधिकार यांविषर्थी येथे अधिक कांद्दी सांगण्याची जरूरी नाही.

२. शेक्सपियर तत्कालीन इंग्रजी रंगभूमि.

लेखक, प्रो. गणेदा हारे केळकर, एम्‌. ए. (केंब्रिज), फर्ग्युसन कालेजांतील इंग्रर्जांचे अध्यापक.

: हिंदुस्थान गमावू पण शेक्सपियरला गमावण्यास आम्ही तयार होणार नाही, असे उद्गार ज्याच्याविपर्यी साम्राज्यवादी मुत्स- यांनी काढले तो नाटककारांचा शिरोमाणे रोक्सापेअर ल्याच्या कुतीचें रसाळपणाने वणणन करणारे मुरलेले तज्ज्ञ लेखक यांचा फार सुंदर संयोग प्रस्तुत पुस्तकांत जमून आला आहे.

१. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास.

लेखक, प्रो. शांकर दामोदर पेडस, एम्‌, ण, एम्‌, ओ. एल. भारतीयांच्या संस्कृतीमधूनच महाराष्ट्रीयांची संस्कृति ककी

परिणत झाली हें या पुस्तकांत सुंदर रीतीने सांगितलें असून भारतीयांच्या संस्कृतीर्चे उदात्तत्व ओजस्वी वाणीने वर्णिळे आहे.

ज्ञानोपासना

भारतीयांचे कतेव्य

लेखक

€"-_ &”-_

निवास नारायण बनहद्टी,

तस्मादज्ञानसंभत हत्स्थं क्षानासिनात्मनः ठित्वेन संशय योगमातेष्ठोसिष्ठ भारत भगवद्रीता ४. ४२,

नवभारत ग्रथमाला कायालय

शके १८५३ ] नागपूर, [ इ. स, १९३१.

मुद्रक---गणेश काशिनाथ गोखले, सेक्रेटरी, गणेश प्रिंटिंग वक्‍्से, ४९५-४९६ रानिवार पेठ, पुणे. नं.

पंख िि

प्रकाराक--श्री. वेंकटेश शामराव बलकुंदी, बी. ए. व्यवस्थापक, नवभारत ग्रंथमाला, कांग्रेस नगर, नागपूर.

निवेदन.

प्रस्तुत पुस्तकांतील विषयांची रूपरेखा अनुक्रमणिकेवरून एकवार नजर फेकल्यास सहज लक्षांत येईल. पुस्तक शक्‍य तितकें व्यापक, संग्राहक कतंव्यबोधक व्हावें यासाठीं प्रयत्न करण्यांत लेखकाने कसूर केलल़ी नाही.. प्रस्तुत पुस्तकांत भारतीयांच्या ज्ञानोपासनेचें विवरण फारसे. केल्ले, नाही कारण पुस्तकासाठी तो विषय योजिलेला'च नव्हता. एकंदर जगोच्यू ज्ञानु- विषयक प्रगतीचा देखावा वाचकांच्या डोळ्यांपुढे उभां, करून त्या संब- घांत भारतीयांचं कतेव्य काय हें सांगण्याचा लेखकाचा ' उद्देश हुता, तदनुसारच पुस्तकाची रचना केळेली आहे.

हें पुस्तक संकलनाच्या स्वरूपाचे आहे. अथात्‌ कोणत्याही विषयाचे खाचाखीाचांसहित तपशीलवार विवेचन अशा पुस्तकांमध्ये येणें शक्‍यच नसतें. अशी संकलनात्मक पुस्तर्के वाचकांची चौकसबुद्धि, बहुश्रुतता ज्ञानलालसा वृद्धिंगत करणारीं असल्याने त्यांचे महत्त्व पाश्चात्य देशांत फार मानण्यांत येतें तिकडे अशा धर्तीची शेकडो पुस्तकें प्रसिद्ध होतात. अश्या पुस्तकांचे लेखक त्यांत प्रतिपादिलेल्या सव विषयांचे तज्छञ असणें शक्‍य नसते तशी कोणाची अपेक्षाही नसते. मोठ्यांचा दाखला द्यावयाचा झाला तर प. (.. ९०९]115 यांच्या (0१५५) ०2० पा&ड(ळण्या पुस्तकाचा देतां येइल. वेल्स साहेब जगांतील प्रत्येक देशाच्या प्रत्येक कालविभागाच्या इतिहासाचे तज्ज्ञ आहेत असें थोडेच आहे! तर्थापिे अशा तऱ्हेचे पुस्तक लिहिण्याची त्यांची योग्यता नाही असे कोणी मानीत नाही.

मराठींत अशी संकलनात्मक पुस्तके लिहिण्याची पद्धत फारकरून नाहीच. तेव्हा हें पुस्तक महाराष्ट्र वाचकवर्गांस कितपत रुचेल याबद्दल घाकधूक वाटणे साहजिक आहे. तथापि महाराष्ट्रायांवरील ज्या गाढ प्रेमामुळे अत्यंत अडचणीच्या परिस्थितींतही लेखक हें पुस्तक लिहूं शकला तें प्रेमच या पुस्तकाचा पुढील मार्ग उजळ करील असा भरंबसा वाटतो.

शुद्धळेखनमंडळाच्या निर्णयांस शक्‍य तो अनुसरण्याचा प्रस्तुत पुस्तकांत प्रयत्न केला आहे. वाचकांस हा उपक्रम आवडेल अशी आझ्या आहे. पारिभाषिक राब्दांसंबंधाने थोडा खुलासा करणें जरूर आहे.

(६)

पारिभाषिक शब्द बनविणे ते प्रचलित करणें हें माळेचे उद्दिष्ट नसून वाचकांस विषय राक्‍य तितका सोपा करून सांगणे हा प्रधान हेतु असल्या- कारणाने या बाबतींत कसलाच कटाक्ष लेखकाने बाळगिलेला नाही. जेथे सुचले तेथे लेखकाने स्वतःच सुलभ सुटसुटीत असे शब्द बनवून घातले आहेत, कित्येक ठिकाणीं पूर्वीच्या लेखकांनी वापरलेले शब्द स्वीकारले आहेत, तर कांही ठिकाणीं इंग्रजी शब्द तसेच वापरले आहेत. तेव्हा या बाबतींत परिभाषाप्रवतक, परपरारक्षक झुद्धीकरणाभिमानी या सवाचाच प्रस्तुत लेखक अपराधी ठरणार आहे. तरी या सवजणांनी उदार अंत:- करणाने त्यास क्षमा करावी अशी विनंती आहे. त्याचप्रमार्णे इंग्रजी जाण- णाऱ्यांच्या सोयीसाठी पुष्कळ ठिकाणीं मराठी शाब्दांस कंसांत इंग्रजी प्रतिशब्द दिळे आहेत. निवळ मराठी जाणणाऱ्या वाचकांस त्यामुळे कदा- चित्‌ थोडेसें अडखळल्यासारखें झाल्यास त्याबद्दल त्यांनी क्षमा करावी. प्रास्ताविक स्वरूपाचे एखादें पुस्तक मालेत प्रथम प्रसिद्ध व्हावे तें मीच लिहावे अशी इच्छा प्रथम श्री, तात्यासाहेब केळकर यांनी प्रकट केली. त्या त्यांच्या इच्छेचेंच प्रस्तुत पुस्तक हे॑फळ आहे. पुस्तकाच्या विषयाबद्दलही त्यांनी कांही सूचना केल्या. याबद्दल मी तर त्यांचा अत्यंत क्नणी आहेंच. पण या पुस्तकांत जर कांही चांगलें असेल तर त्याबद्दल महाराषट्राय वाचकांनीही तात्यासाहेबांचे त्रद्ृणी राहिलें पाहिजे असं मला वाटतें. प्रो, अ. बा. गजेंद्रगडकर, संस्कृताचे अध्यापक एलफिन्स्टन कालेज मुंबई; प्रो. मो. ल. चंद्रात्रय, गणिताचे अध्यापक, डेकन कालेज पुणे; प्रो. व्यं. कु. देवळालकर, पदार्थविज्ञानाचे अध्यापक, कनाटक कॉलेज धारवाड; प्रो. शेंडे, जीवशास्त्राचे अध्यापक, कर्नाटक कालेज, धारवाड, यांनी पुस्तकाचे निरनिराळे भाग वाचून पाहून अनेक उपयुक्त सूचना केल्या याबद्दल मी त्यांचा अत्यंत कणी आहें. प्रो. गो. चि.भाटे यांच्या पुस्तकांतून घेतलेल्या उताऱ्याबद्दल त्यांचेही आभार मानर्णे मार्झे कर्तव्य आहे. श्री. वि. चिं. बेडेकर यांनी पाठविलेल्या रामन-संशोधनाच्या आराखड्याबद्दल त्यांचेही आभार मानावयास पाहिजेत, अधिक आषाढ शु १५

ठाके १८५३. श्री. ना. बनहट्टी.

अनुक्रमणिका.

प्रकरण पृष्ठ, १. ज्ञान, संस्कृति राष्ट्रोनति १-१२ २. ज्ञानमार्गावरील मनुष्याची दाडः प्रागेतिहासिककाल १२-२४

, ज्ञानमार्गावरील मनुष्याची दोडः पुराणेतिहासकाल २४-३९

४. ज्ञानमार्गावरील मनुष्याची दोडः उत्तरेतिहासकाळ ३९-६१ ५. शास्त्र, विद्या, कला वाड्यय जाड ६१-६९ ६, शास्त्रीय दृष्टि शास्त्रीय विचारपद्धति ... ६९-९७ ७. शास्त्रांचे वगीकरण परिगणन वा ९७-१०९ ८, शास्त्रांची रूपरेषाः जडविज्ञान «..«. २१०९--१३२६ ( ) अञ्योतिषशास्त्र, पृ. १०९ (२) भूगोलशास्त्र, पृ. ११८ ( ) पदार्थविज्ञान रसायन, ए. १३०, ०, शास्त्राची रूपरेपाः जीवविज्ञान ... १२३७-१६६ ( ) स्वरूपवर्णन शाखाविस्तार, ए. १३७ (२) इतिहास, प्र. १४४ (२३ ) काहीं नवलपरीच्या मोजा, पृ. १६० (४ ) जीवशास्त्राचा उपयोग, प. १६६. १०, शास्त्रांची रूपरेषाः मानवविज्ञान ... १६७-१९३

११. १२,

(१) वैद्यकशास्त्र, पृ. १६७

(२ ) मानसशास्त्र, ए. १६७

(३) समाजविषयकरास्त्रेः भूमिका, ए. १७५, समाजशास्त्र प्र. १७७, मानवशास्त्र, ए. १७९, पुराणवस्तुशाळ्, ए.१८६

(४ ) समारोप इत्यर्थ, ए. १९०.

भारतीयांची ज्ञानोपासना १९४-२१३

उपसंहार ..- २१२-२१४

सूची ,... (१ ))-(२ )

| छु 4 कांही संदभे ग्रंथ,

'॥९ (0011९20 ऐता 0०1९0४७; ७५ ५५॥॥९७॥८॥७ ४७००१, 1929 (8६.6 त). हा एक ग्रंथ प्रस्तुत पुस्तकात विवेचिलेल्या बहुतेक सवे विषयार्‍चा परामर्ष घेणारा उत्कृष्ट रीतीने लिहिलेला असा आहे. इतिहास, शास्त्र, वाड्याय, कला, घम वब तत्त्वज्ञान या ज्ञानाच्या सहा शाखाचे यात संपूर्ण वर्णन आहे.

२. प्रकरणे २, ३, यांत आलेल्या ऐतिहासिक भागावर प. (र. ७७1६८ (पाट णी पारकााक, १०९० तापात, 1930, ( ३५.60) हँ पुस्तक अवदय वाचनीय आहे. मराठीतील ' ज्ञानकोऱा-प्रस्तावनाखंडट विभाग २३, हेही तारतम्यबुद्धीने वाचल्यास बराच फायदा होइल.

३२. प्रकरणे ६, यात आलल्या विषयावर ही पुस्तके वाचावीत.

1 [पाताळात (0 मिठाया ल्ल ७९७ .१. | 1911501, ऐ१6५1-€९ ताला 1925, ( जा (नला ५)

2. 1.0 त् 00 [119 १1७१] 01 ४३॥९॥९७ (४५11110 9 [01- 01615 ) 1५७ 1४ )' 138 ६९१: ]!१()७

प्रस्तुत पुस्तकातील वे प्रकरण लिटिताना विठशापतः दुसर्‍या पुस्तकाचा आघार घेतळा असून शास्त्राच्या व्याख्या त्यातूनच घेतल्या आढत.

४. प्रकरणे ८, ९, १० यावर

1. १७४० त, ०:६1 एटा 01 901610७; 0४ 11 ३४९४(॥॥(॥५०॥, 1929 (12 5.60)

". [100७ (9 8०[ला0ढ, ७५ १४ (., |). 125111]1101-00110(301. सात 103 1930, (186)

3. ठललाए€ घ्षाते पाततहाता ७०९; १. ४. ११) ल्घर्त.

4. ज्ञानकोश विभाग ५.

ही ऐतिहासिक तात्विक स्वरूपाची पुस्तके वाचावी,

5 लश 0० ला९6;७५ 1, का. 1?11-()115, (321),

हें पुस्तक शास्त्राची सुळभरीतीने माहिती करून दणार आहि

७५. प्रकरण ११ मधील विषयावर पुढीळ पुस्तके वाचावीत.

1. 711७४० 5301891005 ७, ॥॥७ ॥ठालाष (11७: ॥५ ]3'9]०९पत 811911) 3०९8| 1915

2. भारतीय ज्यातिःशास्त्राच' इतिटास,रोकर बालकृष्ण दीक्षित, १८९६.

3. लता |त्रपा(ी0प (1101115010: 39 51. |”). ('. ए5४

व. ऊा्ा कषाणाशा८ [पता च; ७५९. 30111 1?'5590, 1927 ( 1९५७. 10.)

ज्ञानोपासना भारतीयांचे कर्तव्य.

प्रकरण पाहिलें. ज्ञान, संस्क्रति राष्टरोन्ञाति,

अनंत कालापासून मनुष्याची ज्ञानासाठी धडपड एकसारखी चाललेली आहे. ज्ञानासाठी चाललेल्या या अव्याहत प्रयत्नांत आजपयत खंड पड- लेला नाही पुढेही पडण्याचा संभव नाही. एकेकऱ्या राष्ट्राच्या इतिहासा- कडे पाहिळें असतां त्याच्या प्रगतीत खड पडलेला आपल्याला दिसेल; कांही एका मर्यादेपर्येत एकाद्या राष्ट्राचे पाऊल पुढे पडत गेल्यानंतर मग त्याच्या प्रगतीत खंड पडावा, ज्ञानाची कांही वाढ होऊ नये, इतकेंच नव्हे तर असलेलेंही शान नाहीसें होऊन तं राष्ट््‌ म्हणजे बावळट अडाणी लोकांचा समूह होऊन बसावा असा प्रकार झाठेला इतिहासांत दिसून येतो. जणू कांही एखाद्या वाटसराला वाट चालतां चालतां थकवा यावा, त्याने श्रांत होऊन विसाव्यासाठी बसावें तथे त्यास झोपही लागावी, त्याप्रमा- णच राष्ट्रांची अवस्था झालेली आपल्या दृष्टीस पडते. परंतु मागाहून येणाऱ्या दुसऱ्या धूर्त वाटसराने निजलेल्या वाटसराच्या पुढ्यांतली शिदोरी घेऊन तिच्या आधारावर ज्याप्रमाणें पुढें दोड मारावी तसाच प्रकार राष्ट्रास च्याही व्यवहारांत पुष्कळ वेळां झालेला आढळतो एखादे राष्ट ज्ञानाजनाच्या कामांत मार्गे पडतेस दिसळें, को दुसरीं जवान राष्ट्रे त्या जरठ राष्ट्राच्या ज्ञानाच्या पुंजीची लूट करतात तिच्या आधारावर पुढें आणखी ज्ञान कमावतातं.] क्ववित्‌ असाही प्रकार घडतो, की एका काळीं मागें पडलेले पूर्ण झोपी गेलेले राष्ट्र पुनः जागे होऊन आळस वगेरे झाडून ज्ञानाच्या शर्यतीत दोड मारण्यास पुढे सरसावत. अशा प्रकारचे ठळक उदाहरण इटाली देशाचे देतां येईल. रोमन साम्राज्याच्या काळीं रोम शहर इटाली देश सर्व बाबतींत जगाच्या आघाडीस होता, ज्ञानाच्या शास्त्रीय विचारांच्या बाबतींत ग्रीक लोकांइतकी व्यापकता आश्चयकारक बुद्धिमत्ता त्यांन दाखविली नसली तरी इतर लोकांनी मिळंविलेळें ज्ञान आत्मसात

शे १. ज्ञान, संस्कृति राष््रोन्नति

करून स्वतःच्या स्वभावानुसार ज्ञानाच्या साठ्यांत थोडीशी भरही टाकली होती. इसवी सनाच्या प्रारंभापासून पुढे सुमारे ४०० वर्षे ही परिस्थिति चालली. पुढे उत्तरेकडील हूण, गाथ वगेरे लोकांच्या हल्यांमुळें रोमन साम्राज्य नष्ट झाळे तेव्हा इटालीचे हें पुढारीपण ल्यास गे; परंतु कांही शतकां- नंतर त्या देशाने पुनः डोके बर काढलें. इसवीसनाच्या बाराव्या शतका- पासून सोळाव्या सतराव्या शतकापर्यंत शास्त्र, वाड्यय, कला वगेरे सर्व बाबतीतले युरोपर्चे पुढारीपण इटालीकडेचच होते. याच काळांत तेथे डान्टे, पेट्राक, टसो यांसारखे अत्युत्कृष्ट कवि, बोकेशियोसारखे अप्र- तिम चतुर लेखक, मकियाव्हेली सारखे राजनीतिशास्त्रज, लिओनार्डो व्हिन्सीसारखे भौतिकशास्त्रज्ञ, मायकेल अँजेलो, राफेलसारखे मूर्तिकार चित्रकार निमाण झाले.पुढें सोळाव्या शतकानंतर मात्र इटालीचे हें शान- मार्गातील पुढारीपण हळू हळू नाहीसे होत चाललें. पूर्वकडील व्यापाराचा नाग, धार्मिक भांडणे धार्मिक छळ,परसत्तेंचे आक्रमण इत्यादि कारणां- सुळें इटालींतील व्हेनिस, फ्लारेन्स, मिलान, पादुआ, जिनोआ इत्यादि सुंदर वैभवशाली शहरे निस्तेज झालीं विद्या, कळा, वाळाय यांची परंपरा हळू हळू लपत झाली. यानेतर अगदी अलीकडे इटाली पुनः जागा झाला असून राष्ट्राराष्ट्रांचा चढाओढीत पुढे सरसावणार कीं काय असे वाटूं लागलें आहे. तीनर्श॑ वषोच्या हलाखीच्या स्थितीनंतर मझिनी, गारिबाल्डी इत्यादि ध्येयवादी देशभक्तांच्या प्रयत्नाने इटाली स्वतंत्र झाला उजळ माथ्याने त्याला जगामर्थ्ये वावरतां येऊं लागलें. यानंतर गेल्या पन्नास व्षोमध्यें त्या देशांत वाडाय, कला, शास्त्रज्ञान, व्यापार, उद्योगधंदे यांची अभिनेदनीय वाढ झालेली आहे. मुसोलिनीचा अंमल इतर दृष्टींनी कसाही असो; परंतु त्याच्या अमलाखाली इटालीचं वैभब बाढत आहे शास्त्रशानाच्या मागीत त्याची प्रगति होत आहे असें मानण्यास जागा आहे. परंतु असे असलें तरी सध्या जगाच्या आघाडीस असलेल्या उत्तरेकडील ट्यूटन वंशाच्या राष्ट्रांच्या जोडीला इटाली देश कधी काळीं येईल कीं नाही याची शेकाच आहे.

त्याचप्रमार्णे प्राचीन काळीं श्ञानांत पुढारलेला चीन देराही अलीकडे बरीचशी घडपड चळवळ करीत असलेला दिसतो आहे. परंतु तो

अवनत राष्ट्र पुनः उदयास येऊं शकतं -

सवीगीण पुनरुज्जीवनाच्या मागाला कितपतसा लागेल याचा मोठा संरा- यच आढे,

वरील देशांचे दाखळे येथे दिळे एवढ्यासाठीच की एकदा ज्ञानाच्या बाबतीत मागासलेले, अवनत स्थितीप्रत गेठेळें राष्ट्र पुनः उदयास येऊ शकते कीं नाही या प्रश्नाचा विचार करण्यास वाचकांत कांही साधन मिळावे. मानवी इतिहासाविषयी विचार करणाऱ्या कित्येक तत्वज्ञांच अस म्हणणे दिसर्ते की व्यक्तीस ज्याप्रमाणे तारुण्य, प्रोढत्व, जरा बमृत्यु या अवस्था असतात त्याप्रमाणे त्या राष्टरासही असतात. एकदा एखार्दे राष्ट्र प्रगतीच्या कमाल मर्योदेपर्येत पोचळें म्हणजे पुढें त्याची जी अवनति हावयास लागते ती कायमचीच. कांही का कारणाने होइंना एकदा त्याच्या घसरगुंडीला सुरवात होऊन तें अवनतीच्या गर्तेत जाऊन पडलें म्हणजे त्याची वर येण्याची आद्याच नको. त्याची राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक, वाड्य़यिक वगेरे सर्व गोष्टींत अवबनति व्हावयास लागते, याचा अर्थच हा कीं त्या राष्ट्राच्या आंतळें वीर्य, जीवनतत्त्व नाहीसे झालेलें असतें अगर होण्याच्या मागात असते. आणि जीवनतत्त्वच एकदा नाहीस झाल्यावर मग त्याचे पुनरूज्जीवन कोठून होणार ! ज्या राष्ट्राच्या अंगांतला जोम खरोखरीच कायम असतो त्याचा कितीही भयेकर पराभव झाला तरी ते बलहीन राष्ट्राप्रमाणे अवनतीच्या पंथाला लागतच नाही तर

केला जरी पोत बळांचि खाल | ज्वाला तरी ते वरती उफाळे

या वचनाप्रमार्णे त्याची स्थिति होते. लवकरच आपल्या जोमाने आपलें झालेलें नुकसान ते भरून काढते पूर्वीची स्थिति अल्पावर्धीतच प्रास करून घेते. याची सुप्रसिद्ध उदाहरणे म्हणजे फ्रान्स बव जमनी या राष्ट्ांचींच द्ोत. फ्रान्सचा नेपोलियनच्या युद्धांत इ. स. १८१५ सालीं भयंकर पराभव झाला. त्याचप्रमाणे १८७० सालीं तर फ्रँको-जमन युद्धांत जमनीने त्याचा पुराच नक्षा उतरला. परंतु इतर्के झाळें तरी, बुडाशी शिसे भरलेली बाहुली ज्याप्रमाणे आडवी केली तरी पुनः चटकन उभी राहाते त्याप्रमाणे फ्रान्स आपला उभा तो उभाच ! जबरदस्त खडणी देऊन पुनः तीस वषीत उद्योगधंदे, व्यापार वगैरेची पूर्वीपेक्षाही आधिक

१. ज्ञान, संस्कृति राष्ट्रोन्नति

भरभराट त्या बहादर लोकांनी करून दाखविली. येवढासा आल्सास- लोरेन प्रांत जमनीने आपल्या राज्याला जोडला तर त्याबद्दह कोण तळ- मळ, कोण हलकल़ोळ ! नाहीतर आज इंग्रज हिंदुस्थानावर १५० वर्षे सुखेनैव राज्य करताहेत ! जमैनीची बहादुरी फ्रान्सपेक्षा देखील आश्चय- कारक ! गेल्या महायुद्धांत भूतो भविष्यति असा पराभव सहन करून जबरदस्त खंडणी इतर नुकसानकारक अटी कबूल करूनही त्या राष्ट्राने आपला धीर खचू दिला नाही. राजकारणांत, व्यापारांत, उद्योगधंद्यांत आपलें पूर्वीचं पद त्याने पुनः प्रात करून घेतलें ज्ञानाच्या सर्व शाखां- मधील आपलें अग्रस्थान तिळमात्रही ढळू दिलें नाही. हें पाहून मन थक्कच होऊन जातें !

या उदाहरणांवरून अंतर्गत जीवनशाक्ते कमी होणें नुसता बाहेरून एखादा तडाखा बसणें या दोहोतील फरक पटल्याशिवाय राहात नाही हें तर खरेच. पण मग वरील तच्वज्ञांचें मत खरं मानून जो देश अवनतीच्या कड्यावरून बराच घसरत खाली गेला त्याचा पुनरुद्धार होण्याची आशाच करावयास नको असे मानावयाचे काय ! असें मानलें म्हणजे संपठळेच ! हिंदुस्थानाच्या उन्नतीची कधी काळी देखील आश्या करावयास नको. राज- कीय बाबतींत ज्याला कांही अत्तित्वच नाही, सांपत्तिक बाबतींत ज्यांच्या सारखा दरिद्री देश दुसरा नाही, शानाच्या बाबतींत जो इतर राष्ट्रांच्या शकडो कोस मार्गे आहे, असा हा अत्यंत अवनतावस्थेला गेलेला भारत वर येणार तरी कसा परंतु ही विचारसरणी तिजमुळे उत्पन्न होणारा हा निराशावाद सयुक्तिक वाटत नाही. एकतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनः पुनः उज्जीवित होणाऱ्या इटाली देशाचे उदाहरण या विचारसर- णीच्या अगदी विरुद्ध जाते. शिवाय राष्ट्रांच्या उनतीअवनतीसंबधाचे. आडाखे म्हणजे कांही गणितादि शास्त्रांतल्या नियमांसारखे नियम नव्हेत कीं ज्यांचे उलंघन सृष्टींत कधी व्हावयाचे नाही, जगाच्या इतिहासांत बॅबिलोन, इजिप्त, फिनीशिया, म्रीस यांच्यासारखी कित्येक राष्ट्रं दिसतात खरीं, कीं ज्यांच्या भरभराटीचा ज्ञानविकासाचा काल एकदा होऊन गेला तो गेलाच; त्यानंतर आजपर्यंत शेकडो हजारो वर्षे ती राष्ट्र केवळ मेपपात्र. निष्प्रभ होऊन पडलेली आहेत. आणि पुनः ती पुनरुज्जीवित होऊन

आ(यावतीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे प्र

ज्ञानाच्या प्रांतांत पुढें सरसावरणे एकंदरीने कठीणच दिसत आहे. परंतु त्यांची तशी स्थिति झाली म्हणून हिंदुस्थानाचीही तशीच स्थिति होणार हें मात्र अनुमान चुकीचे आहे. प्रत्येक राष्ट्राची परिस्थिति, त्याचा वंशबिशिष्ट स्वमावधर्म, त्याची संकट सहन करण्याची शाक्ते ही भिन्न मित्न असते. एखादा देश उन्नतीला येण्याची किंवा अवनतीला जाण्याची कारणें वांशिक, | सामाजिक, भोगोलिक वगेरे अनेकविध असतात. परंतु ही सर्व कारणें जमेस धरूनही तत्त्वज्ञांना राष्ट्रांच्या उन्नतिअवनतीसंबधाचे निश्चित नियम बसविणे शक्‍य झाळें आहे असें म्हणतां येत नाही. आपल्या राष्ट्राला गेल्या चारपांच वर्षांत फारच अवनत स्थिति प्राप्त झाली आहे खरी, परंतु तिळा आपण मृतप्राय अवस्था म्हणूं काय! खात्रीने नाही. सध्याच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितींतही ज्या राष्ट्राची बुद्धिमत्ता वाड्ययाच्या, शास्त्राच्या, राजकारणाच्या विद्दत्तेच्या प्रातात इतरांना दिपविण्याइतकी चमकू शकते तं राष्ट्र नित्याचेच अवनत स्थितींत कसे राहू शकेल ! त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे तो त्याला लबकरच प्रास होणार आहे अशी श्रद्धा प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणांत वसत आहे. या श्रद्धेच्या दिव्य रसायनानेच भारतास नवचैतन्य प्राप्त होणार आहे !

या ठिकाणीच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ठिकठिकार्णी आपल्या देशस्थितीचे जे निदान केलें आहे त्याचे स्मरण होते. आपल्या देशाला कांही आनुषंगिक कारणांनी मूच्छो किंवा ग्लानि आलेली आहे, ती कांही 'त्याची मुमूर्पु अवस्था नव्हे, अशा तऱ्हेचे उद्गार त्यांनी अनेक ठिकाणीं काढलेळे आहेत. त्याचप्रमाणे आमचा हा जुनाट राष्ट्वृक्ष बाह्यतः वठळेला दिसत असला तरी त्याची मुळी शाबूत आहे बुंध्यांतला ओलावा कायम आहे; अनुकूल समय येतांच त्याला पालवी फुटेल त्यानंतर काले- करून तो फळपुष्पमराने डवरलेला *दिसू लागेल असेंही भविष्य त्यांनी 'वर्तेविळें होतें !

आपल्या आर्यावर्ताचा उज्ज्वळ भविष्यकाळ तर आपल्या डोळ्यांसमोर आतां स्पष्ट रीतीने दिसू लागला आहे. मग इतर राष्ट्रंबद्दल तरी, ती काय- मर्चीच अस्तंगत झालीं, असे गैरभरंबशयाचे उद्गार आपण कां म्हणून काढावे! ईजिप्त, बॅबिलोनिया ही राष्ट्॑ शकडो, हजारो वर्षीचा बिसावा खाऊन

द्द १. ज्ञान, संस्कति राष्ट्रोन्नति'

पुनः एकदा केव्हा तरी धावत सुटणार नाहीत कशावरून! आपल्याला किंवा? आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना त्यांच्या नवचेत॑न्याचा बहर दिसणार नाही. परंतु काल निरवधि आहे!

पूर्वैकडील देशांसंबधीं लिहितांना कित्येक पाश्रात्य लेखकांनी अर्से विधान केलेलें आढळंत कीं पूर्वैकडील राष्ट्रांची प्रगति करण्याची शाक्ति मर्यादित आहे. कांही एका मर्यादेपर्यंत त्यांची प्रगति फार लवकर होते. परंतु त्यापुढे मात्र त्यांची शक्ति खुंटून तीं राष्ट्रं आपल्या जुन्या पुर्जीतच समा- घान मानण्यास शिकतात. पूर्वेकडचे जे दोन मोठे प्राचीन देश हिंदुस्थान चीन, त्यांची सुधारणा अत्यंत प्राचीनकाळी जी एकदा बरीचशी झाली तेवढीच. अनेक शार्स्रे कला यांचा या लोकांनी शोध लावला नाना तऱ्हेचे उन्नत विचारही प्रसृत केले. परंतु त्यानंतर एकसारखी पुढें ऱचाल करण्याची चिकाटी या राष्ट्रांनी दाखविली नाही. याच्या उलट पाश्चा- त्यांचे पहा. एक राष्ट्र प्रयत्नांची शिकस्त करून मानवी संस्कृतीचा ज्ञानाचा गाडा पुर्ढे ढकलते आपण स्वतः मरून जातें; परंतु त्याचीच सर्व सामग्री घेऊन पुढें दुसरे एखादें राष्ट्र उदयास येतें पूर्वी असलेल्या ज्ञानाच्या साठ्यांत स्वतःची विशिष्ट अश्शी भर घालून, कांही काळ ऐश्वर्य भोगून तेही ल्यास जाते. अशा रीतीने, राष्ट व्यक्तिशः अस्तंगत होबोत परंतु ज्ञानाची प्रगति पाश्चात्यांमर्थ्ये एकसारखी वेगाने चाललेली आहे.--_याप्रमाणे कित्येक पाश्चात्य लेखकांचे विचार असतात.

परंतु याच्या उलट असेंही कदाचित्‌ म्हणतां येईल कीं पूर्वेकडील' लोकांत जो एकप्रकारचा चिवटपणा प्रतिकूल परिस्थतींतही आपली' संस्कीत उराशीं बाळगून तगून राहण्याचा गुण दिसून येतो तो पाश्चिमे- कडील राष्ट्रांत दिसून येत नाही. पश्चिमेकडे सुधारणेचा प्रादुभाव ७० ०० वषीपूर्वी प्रथम ईजिप्तमध्ये झाला. “स्थूलमानाने इंजिप्त, फिनीशिया,प्रीस, अलेक्झांडया, बायझंशियम, इटाली या देशांच्या क्रमार्ने येत येत ती' सुधारणा आजच्या पुढारलेल्या पाश्चात्य राष्ट्रांपयेत येऊन पोचली आहे, परंतु ज्या राष्ट्रांमधून या ज्ञानार्चे सुधारणेर्चे संक्रमण झार्ले ती इजित,, फिनीशिया ग्रीस ही राष्ट्रे अस्तास गेलीं तीं गेलीच. त्यांनी पुनः डोकॅः वर काढलें नाही इतकेंच नाही तर उत्कर्षांच्या काळांत खवतः संपादन

ज्ञानाची एकसारखी प्रगाते होत आहे

केलेले ज्ञानही स्वतःपा्शी त्यांस राखतां आले नाही, याच्या उलट हिंदु- स्थान राष्ट्रांच्या प्रगतीच्या शर्यतींत कितीही मार्गे पडलें असलें तरी अद्लून आपल्या पूर्वीच्या संस्कृतीची ज्ञानाची आठवण बाळगून आहे; इत- केंच नव्हे तर या आपल्या पूर्वार्जित ठेव्याविषयींचा अभिमान त्याच्या मनांत जागत आहे, येथील शास्त्रांची व॒ कलांची परंपरा आजतागायत मोडकी तोडकी कां होईना पण चाळू आहे. नवीन ज्ञान मिळवून सवे दृष्टीनी प्रगति करण्याची उत्सुकता लोकांत दिसून येत आहे. तेव्हा इजिप्त बंबिलोन, ग्रीस या राष्ट्रांप्रमाणें अगदी मृतवत्‌ होतां जीव धरून आपली परंपरा रक्षण करून आम्ही राहिलो याबद्दल आम्हांस समाधान थोडासा अभिमानही वाटला तर तें रास्त आहे. कारण त्यामुळें आम्हांस पुढे प्रगति करणे फार सुलभ होणार आहे.

राष्ट्राराष्ट्रांची व्यक्तिशः उन्नति अवनति कशीही झालेली असा, त्यांच्या उत्पात्ते-स्थिति-लयार्चीं तत्त्वे कांहीही असोत, ज्ञानाचा मानवी संस्कृ- तीचा रथ हा प्रगतीच्या मार्गावरून एकसारखा पुढेच चालला आहे यांत कांही दोका नाही. तो रथ हाकणांरे साराथे वेळोवेळीं निराळे असतील, मधून मधून त्या रथाचा वेगही कमी जास्ती होत असेल; परंतु तो अजून मोडून पडला नाही किंवा अजीबात कोठे थांबला असेही झालें नाही. कोणत्याही राष्ट्राने मिळविलेला अनुभव ज्ञानाचा साठा फुकट गेला आहे असे दिसत नाही.

आतां एका राष्ट्रांतून दुसऱ्या राष्टंत ज्ञानाचे संक्रमण होत असतांना शानाचे कांही अंश परंपरा तुटल्यामुळे कांही काळ लप्त झाले असतील. परंतु असे दुप्त अंशही अनुकूल काळ येतांच पुनरुज्जीवित होतात ज्ञानाची प्रगति पुढे चाळू होते. तेव्हा व्यापक दृष्टीने पाहतां आजपर्येत कोणत्याही राष्ट्राने ज्ञानासाठी केलेले प्रयत्न वाया गेलेले नसून सर्व राष्टर्चे ज्ञान संकलित होत होतच आज ज्ञानाचा हा निधि एवढा भव्य अपरंपार झाळेला आपणांस दिसत आहे.

हें ज्ञानाचें संकलन किंवा ही प्रगति अगदी एकसारखी सुलभ रीतीने होत गेली असें मात्र याच्यावरून समजावयाचे नाही. इतिहासांत कित्येक प्रसंगी ज्ञानाची परंपरा तुटून पूर्वीचे ज्ञान बराच काळपयेत डप्त झालें

टॅ १. ज्ञान, संस्कृति राष्ट्रोन्नाति

असल्याचींही उदाहरणे आपल्याला आढळतात, त्याचप्रमाणे ज्ञानशोव- नाचा मार्ग पुष्कळ वेळां अत्यंत कष्टाचा झालेलाही* दिसून येतो. म्रीसच्या उत्कषांच्या काळांत ग्रीक तत्त्वज्ञांसा ज्योतिप, पदार्थविज्ञान, प्राणिशास्त्र इत्यादि शास्त्रांमध्ये अनेक आश्चयेकारक शोध लावले होते. प्रथ्वी गोला- कार असून ठी सूर्याभोवती फिरते, जगांतील सवे पदार्थ परमाणूंचे बनले आहेत इ० अनेक मते ग्रीक तत्त्वज्ञांनी प्रगट केली होतीं; परंतु तीं मधल्या काळांत लुप्त झालीं लोक पुनः वेडगळ अडाणी होऊन बसले. हीच मते हजार दीड हजार वर्पोनेंतर पुनः प्रतिपादन करावयास लागतांच गालिलियो, बरूनो वगैरे कांही विद्वानांना छळ सोसावा लागला, तथापि ग्रीकांनी प्रतिपादिलेळे हें सर्व ज्ञान फुकट गेलें अर्से मात्र यावरून समजा- वयाचे नाही. ग्रीकांनी बुद्धीच्या कल्पनेच्या जोरावर प्रकट केलेले विचार पुढें शास्त्रज्ञांना सूचक मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडले त्यांच्याच विर्‍चारांच्या आधारावर प्रथम सोळाव्या दातकांत पुढे अट- राव्या एकोणिसाव्या शतकांत आधुनिक राष्ट्रांतील पंडितांनी निरनिराळ्या शास्त्रांची उभारणी केली. तेव्हा ज्ञान हें कधीही मरत नाही. हिवाळ्यांत उन्हाळ्यांत धुळी- मध्यें अद्य झालेले सवांकडून तुडवले जाणारें बी ज्याप्रमाणे मृगाच्या थंबाचा स्पर्श होतांच, हिर्या गार गवताच्या रूपाने अंकुरित होतें त्या- प्रमाणे ज्ञानार्ची त्ते कांही काळ जरी लोकांकड्टडन अव्हेरिलीं गेलीं तरी 'अनुकूल परिस्थिति प्रास्त होतांच तीं आपले डोके वर काढतातच. असें होण्याचं कारण सवे ज्ञानाच्या बुडाशी असलेलें सत्यात्मक तत्त्व मनुष्या- च्या मनांत ईश्वराने ठेवळेला चोकसपणा हें होय: ह्या सत्यांशामुळेंच पुष्कळ काळपर्यंत लुप्त झालेलेंही ज्ञान पुनः उदयास येतें मनुष्याची चौकसबुद्धि त्यास पुनः उदयाला आणण्यास मदत करते प्रतिकूल परिस्थितीमुळे पुष्कळ काळपर्यत ज्ञान जरी सुप्तावस्थेत राहिले तरी केव्हा ना केव्हा तें कोठे ना कोठे तरी उदयास येतेच. या सिद्धांताचे पक मोठें चमत्कारिक उदाहरण येथे देण्याजोगे आहे. प्राचीनकाळी भरत- खंडांतील आयांनी भाषाशास्त्र बव व्याकरण या विषयांचा फार सूक्ष्म अभ्यास करून त्यांचे ज्ञान बरेंच परिणतावस्थेला नेले द्वोते. यास्क,

ज्ञानाच्या अविनादित्वाचे उदाहरणः भाषाशास्त्र

यार्णिनि, पतंजलि यांच्यापर्यंत या शास्त्रांतील ज्ञानाची प्रगति होत होती. पुढें टीका, प्रतिटीका *यांचा उदय होऊन शास्त्राची प्रगति इकडे भरत- खेडांतही फारशी झाली नाही. सांचलेल्या ज्ञानाच्या पुंजीवरती पूवेपक्ष उत्तरपक्ष करणें, कोट्या लढविणें वगैरे कसरतीमध्येंच आमच्या देशांतील पंडितवगांची बुद्धि खर्च होत असे. अक्शा रीतीने जगांत इतर कोणासही माहीत नसलेलं भरतखंडामध्येही अधवट सुप्तावस्थेत असलेलें भाषा- शास्त्र अठराव्या शतकाच्या शेवटीं जेव्हा युरोपियन लोक संस्कृताचा अभ्यास करूं लागले तेव्हा त्याच्या नजरेस पडलें, संस्कृताचा अभ्यास युरोपियन पंडितानी.' सुरू केल्यापासून त्यांना संस्कृताचें लटिन, ग्रीक इत्यादि भाषांशीं साम्य दिसून येऊन त्यांच्यांत कुतूहलबुद्धि उत्पन्न झालीच होती. त्यांत आमच्याकडील शास्त्रकारांचे अलोकिक शास्त्रीय विचार पाहूब त्याच्या डोक्यांत नर्वानच प्रकाश पडला ग्रीक लोकांचे भोतिक शास्त्रातले विचार ज्याप्रमाणे आधुनिक शास्त्रज्ञांस सूचक म्हणून उपयोगी पडले त्याचप्रमाणे हे भाषाशास्त्रासंबंधाचे भारतीयाचे विचार त्यांना मार्ग- दशक होऊन त्यांनी तुलनात्मक भापाशास्त्राची स्थापना केली. तेव्हा कोणच्या काळांतळें कोणच्या ठिकाणचे ज्ञानाचे बीज कोठे कसं जाऊन रुजेल. याचा कांही नेम सांगतां येत नाही, कोठे आमचे शाकटायन, यास्क, पाणिनि, पतंजलि इत्यादि व्याकरणकार आणि कोठें बाप, ग्रिम, 'छेगळ, हेडर, मॅक्‍स म्युलर इत्यादि जर्मन भाषाजिज्ञासु ! परंतु हजारो वषीपूर्वीचे आमचे भारतीय शास्त्रकार आणि परवा परवा होऊन गेलेले शामण्यदेशीय शोधक यांचा अक्षया तऱ्हेचा विलक्षण कहणानुबंध विघिघटनेत लिहिलेला होता.

येथे ज्ञान संस्कृति या दोदहोमधला फरक आपण स्पष्टपणें ध्यानांत ठेविला पाहिजे आणि वर जो अविनाशित्वाचा गुण वणन केला आहे तो ज्ञानासच अनुलक्षून सांगितला आहे हें लक्षांत बाळगले पाहिजे. कोण- त्याही राष्ट्राची संस्कृति म्हणजे तींत त्या राष्ट्राचा धर्म, पारमार्थिक विचार, सामाजिक चालीरीती, नीतिकल्पना, मनोभावना इत्यादि अनेक गोष्टींचा समावेश होतो. ही संस्कृति एका राष्ट्रापासून दुसऱ्याने उचलणे फार कठीण असतें. परंतु ज्ञान हे मात्र एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राकडे

१८ १. ज्ञान, संस्कृति राष्ट्रोन्नति

अगदी सुलभ रीतीने जाऊं शकते. कोणतेही राष्ट्र उन्नतावर्स्थेत असले म्हणजे त्याच्या संस्कृतीची ज्ञानाची बरोबरच वोढ होत असते; परंतु त्याने मिळविलेले ज्ञान इतर राष्ट्रांत जसे पसरू शकत तशी संस्कृति सर्वत्र पसरतेचच असे नाही. ईजिप्शियन लोक बॅबिलोनियन लोक यांजपासून ग्रीक लोकांनी सर्व प्रकारच्या ज्ञानाचा वारसा घेतला; परंतु त्यांची विशिष्ट संस्कृति, म्हणजे त्यांचा धम, समाजघटना, नीतिकल्पना मनोभावना या गोष्टी त्यांनी उचलिल्या असे म्हणणें बरोबर होणार नाही. इजिप्दियन संस्कृति इजिस्तमध्येंच मेळी बॅबिलोनियन संस्कृति मेसो- पोटामियांतच नष्ट झाली. ग्रीकांची संस्कृति मनोभूमिका त्यांच्याहून अगदीच मिन्न होती. त्याचप्रमाणे आज दोभर वर्षे पाश्चात्यांपासून आपण सर्व तऱ्हेचे ज्ञान आधाशासारखे घेत आहो; तथापि त्यांची संस्कृति आपण उचलण्याच्या मागात आहो अर्स कोणासही म्हणवणार नाही. कांही «बाह्य आचार त्यांच्यापासून आपण उचलळेल असतील कित्येक राष्ट्रीय गुण आपणांस त्यांच्यापासून घेतले पाहिजेत याविषर्यी वाद नाही. परंतु याच्यामुळे आपल्या राष्ट्राचा स्वभाव आत्मा त्यांच्यासारखा होत . आहे किंवा होणे शाक्य आहे असें म्हणतां येणार नाही,

ज्ञान संस्कृति यांमधील फरक हा अर्थात्‌ स्थूलमानानेच पहावयाचा आहे. कोणत्याही राष्ट्राचे ज्ञान हें त्याच्या संस्कृतीमध्यॅच गुरफटलेले असते त्या राष्ट्रांतून होणाऱ्या ज्ञानाच्या प्रसाराबरोबर त्याच्या सांस्कृतिक कल्प- नाही थोड्याफार अंशाने पसरत जातात. परंतु ज्ञान हें सर्वे जसेच्या तसें एका राष्ट्रपासून दुसऱ्या राष्ट्रास घेणे शक्‍य असते तसे संस्कृतीचे हात नाही. संस्कृति ही प्रत्येक राष्ट्रच्या स्वभावानुरूप आणि परिस्थित्यनुरूप निरनि- राळी बनत असल्यामुळे ती एका राष्ट्रापासून दुसऱ्या राष्ट्राने जशीच्या तशीच घेऊं म्हटलें तरी त्से करणे त्यास हक्य होणार नाही. ज्ञान हँ एका अर्थाने शुद्ध, निसुण सार्वराष्ट्रीय आहे. संस्कृति ही ज्या त्या राष्ट पुरतीच त्याच्या स्वभावगुणांस अनुरूष अशी बनलेली असते. कदाचित्‌ एका राष्ट्राचे कांही थोडे सांस्कृतिक गुण दुसऱ्या राष्ट्राला आपल्या अंगी- आणि तेद्दी मोठ्या कष्टाने-आणतां येतील परंतु सबघच्या सबंध संस्कृतीची नक्कल दुसऱ्या राष्ट्रास करतां येणार नाही. आणि तशी नक्कल कोणी

ज्ञान संस्कछाते भिन्न आहेत ११.

कोणाऱ्ची करण्याची जरूरीही नाही. कारण राष्ट्राची उन्नति ही ज्ञानावर अवलंबून असते तशी *संस्कृतीवर अवलंबून असतेच असे नाही. इंजिप्त बांबेलोन या राष्ट्रांचे धमे सामाजिक रीतिरिवाज वेडगळ समजुतींनी भरलेलेच होते परंतु ज्ञानाच्या जोरावर तीं राष्ट प्राचीनकाळी उन्नति- शिखरावर विराजमान झालेलीं होतीं. तेव्हा ज्ञान घेणे हे आपलें अवश्य कतव्य आहे,संस्कर्तार्चे अनुकरण करणें हें नव्हे. याचा अथ इतर राष्ट्रांच्या संस्कु- तींचा आम्हांस अभ्यास करावयाचा नाही अर्से नाही. संस्कृतींचा इतिहास हेंही इतर ज्ञानाप्रमाणें एक ज्ञानच होऊन बसते इतर सर्व विषयांप्रमाणें त्याचाही अभ्यास करणें जरूरच आहे. परंतु शाख्रीय ज्ञान हें कोणत्याही राष्ट्रातन आले असलें तरी तें जरस आत्मसात करून घेऊन आपल्या राष्ट्रीय प्रगतीच्या कामाला लावतां येतें, तर्से इतर राष्ट्रांतून आलेल्या संस्कर्तार्चे होऊं शकणार नाही. इतर संस्कृतींचा अभ्यास तुलनेसाठी आपल्याला' उपयोगीं पडेल; त्यांच्यापासून क्वचित्‌ कांही घडेही आपल्याला घेतां येतील; परंतु परकीय संस्कृति प्रत्यक्ष रीतीर्ने आपल्याला आत्मसात करून घेतां येणार नार्ही.

ज्ञान संस्कृति या दोहोंतील हा फरक लक्षांत आल्याकारणाने अब्वल इंग्रजीतील विद्वानांचे लोकनायकांचे प्रयत्न भलत्याच दिशेने होत गेळे असे आपणांस म्हणतां येतें. पाश्चात्य राष्ट्रं आपल्यापुढे गेर्ली आहेत आपणांस त्यांच्या बरोबरीला यावयाचे आहे; तेव्हा आपण प्रत्येक बाबतींत त्यांचे अनुकरण केलें म्हणजे सहज त्यांच्यासारखे होऊ-अर्से अनुमान त्यांनी बसविर्ले. परंतु या अनुमानपरंपरंतील कित्येक गोष्टी चुकलेल्या होत्या, ज्ञान संस्कृति या गोष्टी भिन्न आहेत; पाश्चात्य राष्ट त्यांच्या ज्ञानामुळे शास्त्रीय दृष्टीमुळेंच आपल्यापुढे गेली आहेत; तेव्हा तेवढ्या गोष्टींच आपण त्यांच्यापासून घेतल्या म्हणजे झालें---अशा तऱ्हेचा विवेक या अव्बल इंग्रजीतील विद्वानांना करतां आला नाही. पाश्चात्यांच सर्वच कांही अनुकरणीय असा अविवेकाचा समज या विद्दन्मंडळांत रूढ झाला. या अविवेकाची मजल येथपर्येत. गेली, कीं इंग्रज लोक दारू पितात तेव्हा दारू पिणे चांगळे आपणही दारू पिण्यास सुरवात केली पाहिजे---असा सिद्धांत प्रामाणिकपर्णे प्रतिपादण्यांतः

१२ १. ज्ञान, संस्काते राष्टरोन्नति

येऊ लागला त्याचप्रमाणें आचरणही सुरू झालें, अशी अविवेकाची स्थिति फार कालपर्येत राहिली नाही. विष्णुशास्त्री 'विपळूणकरांच्या सुमारास या बाबतींत विवेक करण्यास सुरवात झाली. “१, ज्ञान संस्कृति मिन्न आहेत. २. पाश्चात्यांपासून सवं तऱ्हेचे ज्ञान आम्हांस अवश्य घेणे आहेव तें जितक्या झपास्याने आम्ही घेऊ तितर्के चांगळेचच आहे. ३. ज्ञानाबरोबर त्यांच्या संस्कृतीचा सामाजिक कल्पनांचाही स्वीकार करण्याचें आम्हांस कांही कारण नाही; आमच्या राष्ट्राला आपली स्वतःची संस्कृति आहेव तिची जोपासना करण्यानेच राष्ट्राची खरी उन्नति होणार आहे. ४. मात्र पाश्चा- त्यांच्या संस्क््तीतून देशाभिमान, शिस्त, संघटनकोडाल्य इत्यादि कांही राष्ट्रीय गुण आपण .अवडश्य घेतले पाहिजेत; कारण या राष्ट्रीय सद्गुणांची आमच्या संस्कृतीमध्ये मोठी उगोब आहे !---अशा तऱ्हेची त्वे देशाच्या विचारसरणीत विष्णुशास्त्रीप्र्थञात लोकनायकांनी रूढ केलीं आजपर्यंत देशांतीऊ सर्व विचारी पुढाऱ्यानी याच तत्त्वांचा पुरस्कार केला आहे. ही तत्त्वे म्हणजेच आमच्या राष्ट्रीय प्रगतीच्या कार्योतील चतुःसूती आहेवया चचतुःसूत्री आम्ही जितके जितर्के अवलंबन करू तितका आमच्या उत्क ' घांचा काळ जवळ येणार आहे.

वहहे्िि ुवावावसामागायावोी

प्रकरण दुसरें. ज्ञानमा्गावरील मनुष्याची दोड ! प्रागेतिह्यासिक काल.

श्ञानासाठीं मनुष्याची एकसारखी घडपड चाललेली आहे असें या पुस्त- काच्या प्रारंभी म्हटळें आहे तें एका दृष्टीने विशेष समपंक आहे, मनुष्याने आजपर्यत संपादिळेळें शान केलेली प्रगति त्याला सुखासुखी करतां आलेली नाही. ही प्रगति करण्यासाठी त्याला युगानुयुगे फारच धडपड किंवा खटा- टोप करावा लागलेला आहे. धडपड करीत ठेचाळत कां होईना परंतु तो इतक्या उंच जागेवर सध्या चढून आला आहे, कीं त्याला आपल्या अगदी प्रारंभींच्या परिस्थितीची कल्पनाही होणे शक्‍य नाही. सव्याची आपली - राहणी, आपले विचार आपल्या जीवनाची साधनसामग्री प्राथामिक

मनुप्याने केलेली कल्पनातीत प्रगति शडे

काळच्या मनुष्याहून इतकी मिन्न बनली आहे, कीं त्या वेळचा मनुष्य आतां परथ्वीवर पुनः अवतीर्ण झाल्यास त्याला हे प्रतापी प्राणी आपलेच वंशज आहेत की काय याचा संशय वाटल्याखेरीज राहणार नाही. आग- गाड्या, विमाने, अजस्त्र यंत्रसामग्री, अमेरिकेतील चाळीस चाळीस मज- त्यांच्या इमारती, या आधुनिक सुधारणेच्या गोष्टी तर सोडूनच देऊं. मनु- घ्याच्या जीवनांत झालेली प्रचंड उत्क्रांति लक्षात येण्यास अगदी साध्या गोष्टींचे दाखळे घेतले तरी पुरे होणार आहेत.आपण सर्व देशांतील माणसें दूध पितो दुधाचे अनेक पदार्थ करून ते खाण्यामध्ये उपयोगास आणतों.गाय, म्हैस इत्यादि प्राण्यांच्या दुधाचा हा उपयोग आपणांस इतका स्वाभाविक अपरिहार्य वाटतो, कीं कधी काळीं सर्व मानवजाति दुधातुपाच्या लब- लेशास स्पर्शही कारितां राहात असेल अशी आपणांस कल्पना येत नाही. परंतु एके काळीं अख्बिल मानवजाति दुधारोवाय राहात होती इतकेंच नव्हे तर प्राण्यांच्या दुधाचा आपल्या स्वतःच्या पोषणासाठी असा उपयोग करतां येईल हें ज्ञानही हजारो वर्षे मनुष्यांना झालें नव्हते, असें शास्त्र- ज्ञांनी सिद्ध केलें आहे. लोखंड ही धातु सध्या इतकी सामान्य झालेली आहे, कीं लोखंडाच्या वस्तूंचा प्रत्यक्ष किंवा परंपरेने उपयोग करितां आयुष्य कठणे ही गोष्ट आपणांस अशक्य वाटेल. परंतु लोखंडाचा शोध तर मनुष्याने अगदीच अलीकडच्या काळीं लाविलेला आहे. तीन साडे- तीन हजार वपोपू्वी खानिज लोखंड मनुष्यास माहीत नव्हते. तथापि त्याच्या पूवी अनेक समाज साम्राज्ये या भूतलावर होऊन गेलेली असून त्यांनी त्या वेळच्या सुधारणेचे, ज्ञानाचे, प्रगतीर्चे शिखर गाठलेले होते! अशीं उदाहरणे अनेक देतां येतील, यावरून मानवी समाज केवढ्या कष्टाच्या वाटेने आजपयत चालत आला आहे केवढा ज्ञानाचा साठा त्याने या अबकाशांत आपल्याजबळ जमा केला आहे याची अंधुक तरी कल्पना वा*चकांस येईल.

अगदी प्रारभीं मनुष्य इतर प्राणी यांच्यामध्ये फारसा फरक नव्हता जवळ जवळ मनुष्यासारखे असे कांही प्राणी एथ्वातलावर उत्पन्न व्हाव- याला लागून तीन चार लाख वर्षे लोटलीं असावींत; तथापि सध्याच्या मनु- ष्यासारखीच शरिराची मेंदूची रचना असलेला मनुष्यप्राणी भूतलावर

१४ २. ज्ञानमा्गोबरील दोडः प्रागेतिहासेक काल

अस्तित्वांत येऊन पन्नास साठ हजार वर्षांपेक्षा फारसा अधिक काळ लोटला नसावा असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. या साठ हजार वषीपूर्वीच्या मनुष्याचे जीवन पुष्कळ अंर्शी इतर प्राण्यांस[रखेंच होते. इतर प्राणी येवढ्या अवकाशांत जागच्या जागींच राहिले, मनुष्याने मात्र पुढें दोड मारिली, येवढाच काय तो फरक. इतर कित्येक प्राण्यांमध्ये अन्नाचा संग्रह करण्याची, सुंदर सोईस्कर घरेही बांधण्याची प्रवात्ति आपल्यास दिसून येते. मुंग्यांसारखे प्राणी तर समाज करून राहतात त्यांच्यामध्ये कांही एका प्रमाणापर्येत श्रमविभागह्दी अस्ति- 'त्वांत आलेला आढळतो. कांही प्राण्यांमध्ये तर उच्च मनोवृत्तींचीद्दी कांहीशी वाढ झाठेली दिसून येते. वांनरांना अलंकारांची आवड असते तीं दगड, काडी वगेरे क्षुलक हत्यारांचाही उपयोग करितात. कांही प्राण्यांना आपल्या पिलछांच्याविषयीं ममता वाटते. अगदी प्रारभीं मनुष्याचे जीवन याच्यापेक्षा पुढारलेळे नव्हते इतकेंच नव्हे तर वर वणन केलेल्यापेकी अन्नाचा संग्रह करणे, घरटें बांधर्णे या गोष्टी देखील त्यास अवगत नव्हत्या, वाघ, सिंह, घोडा, वानर यांच्याप्रमार्णे, भूक लागली म्हणजे भक्ष्याच्या क्षोधा्थ निघून मोठ्या कष्टाने एकाद्या प्राण्याची पारक करून 'त्याचे मांस कर्चेंच खाणारा असा तो पश्नुवृत्तीचा प्राणी होता. |

तथापि प्रगतीर्ची बीज मात्र त्याच्यांत प्रारंभापासूनच होतीं यांत कांही शका नाही. फारच प्राचीन काळीं म्हणजे चाळीस हजार वर्षोपूर्वी विरव निर्माण करण्याची कला तो शिकत होता. मानव जातीने लावलेला हा बहुधा पहिला सबोत महत्त्वाचा शोध होय. या एकाच गोष्टीमुळे मनुष्य जातीमध्ये इतर प्राण्यांमध्ये एकदम किती तरी अंतर पडलें. त्याचप्रमाणे इतर प्राण्यांची पारध करण्यासार्ठी दगडाची लाकडाची हत्यारे करण्यासही तो हळू हळू शिकला.

अगदी प्राचीन काळची माणसे सध्यांच्या माणसांपेक्षा फार चांगली, अत्यंत सद्गुणी त्रषितुल्य होती असे मानण्याकडे कित्येकांची प्रवृत्ति असते. ही प्रवृत्ति जशी चुकीची आहे, त्याचप्रमाणें त्या प्राथमिक काळां- 'तीळ माणूस म्हणजे बहुतांशी राक्षसी, बुद्धिहीन अंतःकरणद्ून्य असा प्राणी होता असे मानणेंही चुकीर्चेच होणार आहे. बाह्य देखावा सोडून -देऊन अंतर्गत बुद्धि मनोबरत्ति यांच्या संबंधानें जर पाहिलें तर प्राचीन

अस्रिसाधन चित्रकला १"

काळचा मनुष्य सध्याच्या मनुष्यासारखाचच सरासरी होता असें म्हणण्यास हरकत नाही. चाळीस हजार वषाच्या वापराने मनुष्याने आपली विवेचक शक्ति थोडी अधिक तौक्ष्ण केली असेळ आपले मनोधमेही अधिक उदात्त सोंदर्यग्राही बनविले असतील. परंतु ही अशी वाढ देखील फार थोडी झाली असावी, नवीन कोणत्याही मनाच्या शक्ति तर त्याने 'कारकरून संपादन केल्याच नसाव्या; कारण प्राचीन काळच्या मनुष्याचा सांप्रतच्या मनुष्याचा मेंदू सारखाच असलेला दिसून येतो, असें शारीर- शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सध्याच्या समाजांतील मनुष्य प्राचीन मनुष्या- पेक्षा अनेक पटीने ज्ञानी सोंदयंग्राही बनतो याचें कारण आजपर्यंत साठविलेल्या प्रचंड ज्ञानाचें सोंदर्यविषयक कल्पनांचे शिक्षण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने, जन्मापासून त्यास मिळत असतें हेंच होय; तो प्राचीन- काळच्या मनुष्यापेक्षा अधिक लद्धिमान असतो हें नव्हे, असे शास्त्रश्रांच मत आहे.

उदाहरणाथ, स्वतःची शोधकबुद्धि मनुष्य प्रारंभापासूनच दाखवू लागला होता आणि त्याचबरोबर त्याची सोंदयंदृष्टीही एका विशिष्ट स्वरूपांत प्रकट होत होती. शोधक बुद्धीचा परिणाम विस्तव निर्माण करण्यांत हत्यारे तयार करण्यांत दिसून आला हें मागें सांगितर्ठेंच आहे. त्याची सोंदर्यदृष्टि य॒कलेविषयी आवड चित्रकलेच्या द्वारा प्रकट होऊं लागली. अत्यंत प्राचीनकाळी अस्थींच्या तुकड्यांवर वब दगडांवर कोरलेली हरिण, मॅमथ ( पूवकालीन हत्ती ) यांचीं चित्रे उपलब्ध झालीं आहेत. सध्यां भाषेचा वाड्य़याचा विस्तार चित्रकलेपेक्षा इतक्या अधिक प्रमाणांत झाला आहे कीं भाषा ज्या वेळेस कदाचित्‌ अस्तित्बांतही आली नसेल अशा वेळीं चित्रकलेंत मनुष्याने पुष्कळच प्रगति केली होती ही गोष्ट आपणास खरी वाटणार नाही. परंतु चित्रकला ही मनुष्याने निर्माण केलेल्या कलांपैकी अत्यंत प्राचीन कला होय ही गोष्ट शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या . अवरो- 'षांवरून सिद्ध झाली आहे.

पुढें मनुष्य इळू हळू दोन गोष्टी शिकला. एक अन्नाचा संग्रह करणे दुसरी निवाऱ्यासाठीं गुह्दांचा आश्रय करण, मनुष्य हा पूर्णपर्णे मांसा- हारी कधीच नसावा, अगदी प्रारंभींपासूनच तो थोडा तरी कंदमूळफळांचचा

१६ २. ज्ञानमागोबरील दोडः प्रागेतिहासिक काल

आहार घेत असला पाहिजे, असें शास्त्रज्ञांचे म्हणणें आहे. पुढें चोथे हिमयुग संपून जाऊन हवेंतील थंडी जसजशी कमी होत चाळली तसतसे मध्ययुरोपामर्ध्ये अरण्य अधिकाधिक वाहूं लागलं 'आणि त्यामध्ये खाद्य- पदार्थ जसजसे जास्त मिळूं लागले तसतशी मांसाहार करण्या'ची मनुप्याची प्रवात्त कमी होत गेली. खाण्यासाठी प्राणी मिळविणे त्यावेळीं फारच कष्टाचे असे. मोठमोठया प्राण्यांच्या मानाने मनुष्य हा मूलतः दुबळा आणि त्या कालांत त्याजवळ हत्यारेही अत्यंत कमी प्रतीर्ची होती. तेव्हां मोठाल्या प्राण्यांशी झटापट करण्यात बाजू मनुष्याच्याच आंगलट येण्याचा संभव फार, एखादा मोठा काळवीट, घोडा किंवा हत्ती मारण्यास सांपडला तर ते आपले रानटी पूर्वज तो कपिलापष्टीचाच योग समजून मोठे आनं- दित होत असतील यांत संदय नाही. लहानसान प्राणी मात्र नेहमी थोडे बहुत मिळत असावे. पुढें झाडी वाढल्याकारणाने कंदमूळफळे मुबलक मिळूं लागलीं, तेव्हा अर्थात मनुष्य वनस्पत्याहार अधिक प्रमाणांत करूं लागला असावा त्यामुळेच अन्नाचा संग्रह करण्याची प्रत्रात्त त्याच्या- मध्ये उत्पन्न झाली असावी. कारण मांस कुजून निकामी होत असल्यामुळें त्याचा फार वेळ संग्रह करणें अशक्‍य असतें; कंद, फळें वगेरे वनस्पति- जन्य पदार्थ अधिक टिकू शकतात.

अगदी प्रारभींच्या काळीं मनुप्य हा वाघसिंहांसारखा एकेकटा फिरणारा प्राणी होता. नेहमी भक्ष्योधाथे इकडे तिकडे हिंडावे. खायला मिळालें म्हणजे भक्कम खाऊन घेऊन पाणवठ्यावर जाऊन पाणी पिऊन कोठे तरी एकाकडे निजून राहावें याप्रमाणे त्याचा अगदी प्रारभीं कार्यक्रम असेल. परंतु मनुष्याने विसतवाचा शोधे जसा लावला तशी ही स्थिति पालटून मनुष्य हळू हळू कळप करून राहू लागला असावा, अभि उत्पन्न करणें त्याकाळी फारच कठीण आणि त्याची जरूरी तर सवास, तेव्हां सवोचे तें एक मोठेंच आकषेणस्थान बनलें. अझीच्या भोवती नेहमी एकत्र जमण्याची वहिवाट पडल्यानंतर हळूहळू तेवढ्या माणसांचे एकमेकांशीं संबंध हढतर होत गेळे. अश्याच रीतीने लवकरच माणसांच्या टोळ्या बनल्या. पुर्ढ हळू हळू बऱ्या'चशा टोळ्या एकत्र होऊन त्यांचे समाज बनण्याची क्रिया सुरू झाली. ऐतिहासिक कालामर्थ्ये असे अनेक समाज बनलेले असून त्यांनी,

अन्न शिजवून खाणे १७

स्थलांतर केल्याची किंवा इतर समाजांवर स्वाऱ्या केल्याची पुष्कळ उदाहरणें आपणांस आढळतात.

आयुधांमध्ये मनुप्य हळूहळू प्रगति करीतच होता. दगडांचा परंतु अत्यंत सफाईदार, तीक्ष्ण धारेचीं किंवा अणकुचीदार टोकांचीं हत्यारें कर- ण्याचे कसब त्याने चांगलेच संपादन केले. परंतु कित्येक हजार वषानी त्याने नवीनच एक शोध लावला. तो तिरकमख्याचा होय. हें मनुष्याने तयार केलेलें पहिलें खरं अस्त्र होय. आतां प्राण्यांची पारध करणे अधिक सुरक्षित बनलें. पूवी अगदी जवळ जाऊन प्राण्याला मारावे लागत अस- ल्यामुळें मनुप्यास ती एक प्राणघातक झटापटच प्रत्येक वेळेस करावी लागत असे. आतां लांब उभे राहून प्राण्यांस बाणांच्या योगाने जायबंदी करतां येऊ लागलें. बाणांना दगडांचेच अणकुचीदार टोके केलेले फाळ लावीत असत.

यानंतर एक फारच महत्वाचा शोध मनुष्याने लाविला. तो म्हणजे अन्न शिजवून खाण्याचा होय. हा शोध केव्हा लावला याचा नीटसा अंदाज शास्त्रज्ञांी करितां येत नाही; तो कसा लावला हेंही त्यांस कोडेच आहे ! सुमारें पंधरा वीस हजार वर्षापूयीपासून तरी ही भाजून किंवा शिजवून खाण्याची कला अस्तित्वांत आली असावी. प्रथम तो मांस भाजण्यास शिकला आणि बराच काळ लोटल्यानंतर मग शिजविण्यास शिकला असला पाहिजे. कारण फार पूर्वी त्याच्याजवळ शिजविण्यास भांडींच नव्हतीं. भाजून खावयाला तरी प्रथम तो कसा शिकला याविषयी अनेक तक केलेले आहेत. एक तर आपोआप लागलेल्या आगीमध्ये होरपळलेले प्राणी खाण्याचा प्रसंग मनुष्यावर वरचेवर येत असावा आणि त्यावरून भाजलेल्या मांसाची गोडी लागून प्राणी भाजून खाण्याचे त्याला सचळें असावे; किंवा विस्तव लावून प्राणी मारण्याची युक्ति त्यास प्रथम सुचली असावी आणि अशा प्राण्याचा भाजलेला भाग खातांना त्याला भाजलेल्या मांसाची लजत कळून येऊन त्याने पुढें मुद्दाम सर्ब प्राणी भाजण्यास सुरवात केली असावी. कसेंही असो. हा मनुष्याचा फार महत्त्वाचा शोध होय यांत शका नाही.

१८& २, झानमार्गावराल दोड: प्रागेतिहासिक काल

बऱ्याच प्राचीन काळीं म्हणजे अदाजे बीस हजार वर्षापूर्वी मनुष्य. इळूइळू गुरांना मागसाळविण्यास शिकला. जनावरें हीच मनुष्याचे मुख्य खाद्य पदार्थ असल्याकारणाने त्याच्या मार्गे मार्गे हिंडण्यची मनुष्यास एकसारखी पाळी येत असली पाहिजे. पुढें गुराच्या कळपांना चारा कमी झालेल्या प्रदेशांतून मुबलक चारा असलेल्या प्रदेशांत नेणे, तीं आपल्यापासून फार दूर जात असल्यास कांही तरी आडकाठी करून त्यांना जाण्यास प्रनिबध करणे-अतें होत होत हळूहळू तो गुरांच्या कळपावर पूणपणे स्वामित्व गाजू लागळा असावा. अत्यंत प्राचीन काळीं, म्हणजे तीस एक हजार वर्षे पूर्वी, त्याने घोडयास माणसाळविलें असावे असा कांही विद्दानाचा तकं आहे. पुढें निओलिथिक म्हणजे नूतनपापाणयुगांतील मानवांचा समुदाय ज्यावेळीं युरोपांत पसरला त्याच्यापूर्वीाच शिकारीस कार उपयोगीं पडणारा कुत्रा हा त्याने पूर्णपणें मागसाळविला होता. नंतर कांही हजारवषीनी गाई, बेल, शेळ्या इत्यादि जनावरें मनुष्याने आपल्या कबजांत आणलीं., अशा रीतोने कित्येक हजार वर्षे, म्हणजे सध्याच्या काळापूर्वी वीस दहृदजार वषापासून तों बारा हजार वषोपर्येत, मनुष्याची ही 'पशुपालवृत्ति कायम राहिली असावी, या काळांत या जनावरांचा मुख्य उपयोग अर्थात्‌ खाण्याकडेच होत होता. शेतीकडे दूधदुमत्याकडे त्यांचा उपयोग होण्य'स कित्येक हजार वषीचा काळ लोटाबा लागला,

पुर्ढे मनुष्य लाकडाची, दगडाची सरतेशेवटी मातीची भांडी करण्यास दिकला. हीं मातीची भांडीं अर्थात्‌ तो हातानेच ओबडधोबड बनवीत अत्ते, चाकाची कल्पना पुढें फारच उशिरा निघाली, त्याचप्रमाणे प्रारमीं ही भांडी भाजीत नसत. नुसती सुकली म्हणजे उपयोगांत आणीत असत,

हा वेळपर्येत बरीचशी संघटित अश्शी कुटुंबव्यवष्था मनुष्याने अमलांत आणली असावी. सामाजिक आथिक दृष्टीने पाहतां ही मनुष्याने घेतलेली फार महत्त्वाची उडी होय. कुटुंबव्यवस्था अमलांत आल्याने पूर्वीचे रानटीपण जाऊन मनुष्यात एकदम सुघारळलेंपण प्राप्त झालें. कुटुंब ही प्रामुख्याने आर्थिक कांही अंशीं राजकीय हेतूंनी बनलेली संघटना होती. बहुतेक सवे ठिकार्णी पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था अमलांत आली.

कुटुंबव्यवस्था दोतीचा प्रारंभ १९

पुरुषांचे स्वामित्व स्त्रियांवर स्थापित झालें. अधवट शिथिल असा 'पतिपत्नीसंबंध स्त्रीपुरुषांमध्ये निमाण झाला. पुरुषांकडे पारध करण्याचे प्रसंग पडल्यास लढाई करण्याचे काम आठे. स्त्रियांकडे अपत्यात्पादन अपत्यसंगोपन हीं कामे निंसगानेच दिलीं हातीं. या शिवाय बाकीर्ची सबेप्रकारचीं कामेही त्यांच्याच अंगावर पडली,

कुटुंबव्यवस्था ज्या काळांत अमलांत आली तो काळ मानवी जीवब- नाच्या इतिहासांत फारच मोठ्या क्रातीचा झाला स्त्रियांची कतेव्ये पुरुषांची कतेव्ये मित्न होऊन स्पष्ट असा श्रमाप्रिमाग अमलांत आल्पानंतर अनेक कलांमध्ये विद्यांमध्ये मनुष्याची झपाट्याने प्रगति झाली. विण- 'ण्याची कलाही कदाचित्‌ पूर्वीच अस्तित्वांत आली असठी तरी कुटुंब- च्यवस्था अमलांत येऊन ती कला स्त्रियांच्या हातांत पडल्यानंतर तिच्यांत अधिक वेगाने प्रगति झाली यांत शका नाही. चट्या, टोपल्या वगेरे विणतां विणतां हळूहळू तण, वाक यांसारख्या तंतुमय पदाथौरचें सूत काढून त्यांचीं वस्त्रे विणण्यासही सुरवात झाली, कापसाचे सूत काहून वस्त्रं विण- ण्याची कला मात्र या मानाने अलीकडनी असून ती हिंदुस्थानांत उत्पन्न झाली असावी ही गोष्ट उघड दिसते.

त्याचप्रमाणे खाद्य द्रव्ये जमा करून ठेवण्याचे काम स्त्रियांकडे असल्या- कारणाने त्यांनी एक फारच महत्वाची विद्या प्रचारांत आणली, ती म्हणजे कृष्रिविद्या होय. आपोआप उगवलेलें धान्य वगेरे कापून घेऊन त्याचा संग्रह करण्याचे काम मनुष्य पूर्वीपासूनच करीत असे. म्हणजे कापणी करण्याचे काम तो अगोदरच शिकलेला होता. परंतु हळूहळू असे आपो- आप उगवलेलें धान्य विरळ होऊन तें मिळण्याची जरा पंचाईत पटू लागली असावी. अशा अडचणीमुळे आपणा स्वतःलाच धान्य निमाण करतां येईल कीं नाही इं पाहण्याकडे मनुष्याची बुद्धि वळली असावी. धान्य फळांचे बी हें इतस्ततः सांडले असतां योग्य कालीं ते उगवून त्याच्यापासून पुनः मुबलक धान्य फळें उत्पन्न होतात ही गोष्ट अन्नाचा संग्रह करणाऱ्या मनुष्यांच्या, विशेषतः स्त्रियांच्या, लक्षांत आली असली 'पाहिजञे, यावरूनच बुद्धिपुरस्सर पेरणी करण्याची कल्पना त्यांना सुचून हळूहळू शेती करण्यास सुरवात झाली, निदान दहा बारा हजार वषीपूवी-

२० २. जझ्ञानमागोवरील दोड: प्रागेतिह्यासिक काल

पासून तरी युरोपांतील मनुष्यसमाज शेती करू लागला असावा असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. परंतु युरोपामध्यें हा समाज ज्या प्रदेशांतून आला त्या प्रदेशांत याच्यापू्वींच एक दोन हजार वर्षे शेतीस सुरवात झाली असण्याचा पुष्कळ संभव आहे.

ही प्रारंभींची राती अथोतच अगदी साधी हीन द्जांची होती. नांगरणे, जमीन कसणें त्यासाठी जनावरांचा उपयोग करणें या गोष्टी बऱ्याच मागाहून आल्या, हळू हळू जनावरांच्या दूधदुभत्याचा उपयोगही मनुष्याने स्वतःकरितां करण्यास सुरवात केली.

युरोपांत पश्चिमेकडील देशांत गहू सातू आणि पूर्वेकडील देशांत तांदूळ यांची शेती आज निदान दहा बारा हजार वर्षे तरी चाळू आहे. हिंदुस्थानामध्यें गहू, सातू तांदूळ या तीन्ही धान्यांच्या लागवडीचा पूर्वीपासूनच संयोग झाला असावा.

शेती करावयास लागल्यापासून मनुष्यसमाज पुरता सुधारला असें समजावयास हरकत नाही. कृपिप्रवान देशामध्ये आजच्या घटकेस जी समाजरचना आहे ती सुमारे आठ दहा हजार वर्षे थोड्याफार फरकाने तशीच चालत आलेली आहे. दहा हजार वघोपूर्वी कृपषिविद्येच्या योगाने समाजाची जी एक घडी बसळी तीच अठराव्या शतकांतील औओद्यो- गिक क्रांति होईपर्यंत सवे जगांत सरसहा कायम होती अझूनही हिंदु- स्थानासारख्य़ा कृषिप्रधान देशांत ती पुष्कळ अश्याने कायमच आहे. दोतीस सुरब्नात झाल्यापासून मनुष्य जामिनीस चिकटून राहू. लागला. जमीन ही सर्वांत महत्वाची मालमत्ता बनली. शेतजमिनीच्या जबळपास पाण्याची सोय पाहात त्याने स्थायिक वसाहत करण्यास प्रारंभ केला. हळू- हळू टोळ्यांच्या सामुदायिक वसाहती होऊन त्यांचीं खडी बनलीं. शेतीचा प्रतार होऊन मालाची निपज वाढूं लागल्यानंतर अनेक कुटुंबांपार्शी वर्षे- भर पुरून उरेल इतका गल्ला साठूं लागला. तेव्हा धान्य देऊन आपल्याला आवडेल तो दुसरा जिन्नस इतरांपासून घेण्याची प्रत्रत्त होऊं लागली. अथात्‌ जिनसांची देवघेब बरीच होऊं लागली; म्हणजे व्यापार सुरू झाला. टोळ्यांच्या ख्साने राहात असतां ज्यांची कारागिरीकडे विशेष प्रत्नात्ति होती असे लोक खर्डी स्थापन होतांच त्यांतील कारूनारू बनले, शकुन सांगणारे

धैदेवाहेक वर्गांची उत्पात्ते २९

जादूटोणा करणारे असे जे ग्रह्स्थ होते ते धमपुरोहित ग्रामजोशी बनले, अश्या रीतीने खेड्यांतील समाज तयार झाला. श्रमविभागारचे तत्त्व केवळ कुटुंबापुरतेंच राहतां समाजावरही त्याने अमल बसविला. शेतकरी, कारागीर पुरोहित असे धंद्याच्या दृष्टीने समाजाचे तीन वर्ग बनले. आपल्या हिंदुस्थानांतील चातुवेर्ण्यर्चना या विभागणीपासून फारशी दूर नाही हें सहज दिसून येईल, पुरातन काळीं मनुष्य जेव्हा टोळ्या करून राहूं लागला तेव्हा इतर टोळ्याशीं लढण्याचा प्रसंग त्याला हमेश येत असला पाहिजे. प्रारंभीं टोळीतील सगळींच माणसे, निदान सव पुरुष, लढाईवर जात असत. परंतु पुढें कृपकाबस्थेंत येऊन मनुष्यसमाज जेव्हा स्थाथिक झाला तेव्हा शेतकी करणारे लोक साहजिकच युद्धासारख्या घोक्याच्या कामांत जीव घालण्यास नाखूप होऊं लागले, याच्या उलट लढाऊ वृत्तीचे असे काही लोक समाजात होतेच. त्यांनी हें धोक्याचे घाडसाचे काम स्वतःच करण्याचें पत्करिळे त्याबरोबरच मिळणाऱ्या मानाचे सत्तेचेदी ते अधिकारी झाळे. अश्शा रीतीने लढाऊ राजसत्ता- घारी लोकाचा वर्ग बहुधा प्रत्येक देशांत उत्पन्न झाला. भरतखंडांत या सर्व वगीाना अधिक संकुचित निबेघयुक्त स्वरूप प्राप्त झाळें येवढेच. मनुष्यजातीच्या प्रगतीचा मागोबा घेत घेत आपण आतां इतिहास- कालाच्या प्रवेशद्वारापथत आलों आहों. येथपर्यंत मनुष्याने केलेल्या प्रग- तीचे चिंह्ावळोकन करून मग पुढे ऐतिहासिक काळात प्रवेश करू. हा बेळपर्येत मनुष्याने एकंदर किती गोष्टी मिळविल्या ह्या कालाच्या अखे- रीस किती गोष्टी मिळवावयाच्या राहिल्या होत्या हे पाहणें फार मनोरंजक होईल. प्रागैतिहासिक काळाच्या अखेरीस सुसंघटित समाजव्यवस्था पुरुषप्रधान कुटुंभव्यवस्थाही अस्तित्वांत आली असून खेडी गावे यांची वस्ती झाली होती. शेतकीचा व्यवसाय मोठमोठ्या नद्यांच्या काठच्या सुपीक प्रदेशामध्ये उत्तम स्थितींत चालला असून जनावरांचा उपयोग शेतीच्या कामाकडे करून घेण्यांत येत होता. घोडा, बेळ, गाय, शेळी कुला हे प्राणी मनुष्याने माणसाळविले होते. धरं ठिकठिकाणच्या स्थानिक परिस्थितीप्रमाणे मातीच्या विटांची अगर दगडांची बांधळीं जात, लाक- डाचा उपयोग अर्थात्‌ सर्वत्र करण्यांत वेत असेच. तथापि कापण्याची

२२ २. ज्ानमागोबरील दोड : प्रागेतिहासिक काल

हत्यांरे फार तीक्ष्ण नसल्याकारणाने सुतारकामाचची फारशी प्रगति झालीं मसावी. तिरकामठा, भाले, कुऱ्हाडी, वगेरे हत्यारे उपयोगांत होती. मात्ररती स्व लाकडार्ची, दगडाची किंवा हाडकांचीं होती. धातूंपैकी सोनें कदाचित्‌ चांदी यांची माहिती मनुष्यास झालेली असावी. या प्रागैतिह्यासिक काळाच्या दोवटीं शेवटीं तांब्याची माहिती मनुष्यास झाली असावी. कित्येक वर्षे मनुष्य आपलीं हत्यारे तांब्याचींच बनवीत होता. परंतु पुढें काथेलाचा शोध लागला तांब्यांत थोडें कथील मिसळून ब्रांझ घातु तयार करण्याची कुति मनुष्याने काढली. ब्रांझ हें कठीण असल्यामुळें लोखं- डाच्या अभावीं हत्यारे तयार करण्यास तेंच उपयोगीं पड्टू लागले. भांडी मातीचीं वस्त्रे कातड्याची असत. ओबडधोबड होड्या तयार करून नद्यांमध्ये सरोवरामध्ये पर्यटन करण्यास प्रसंगविशेषीं समुद्रावरही जाण्यास मनुष्य त्यावेळीं विशषेषसा भीत नसावा.

राजकीय दृष्ट्या समाजास सुसंघटितता प्राप्त होऊन त्यांचीं निरनिराळी राज्ये बनलेलीं नव्हतीं. समाज थोड्याशा शिथिल अवस्थेतच होता. तथापि टोळ्यांमरध्ये समाजामध्ये पूर्वीपासून चाळू असलेल्या बहिवार्टीना कडक निबेधांचें स्वरूप प्राप्त झालेलें असल्यामुळें या निबेघांच्या योगाने. एक प्रकारे समाजाचे धारण होत होते. म्हणजे धमशास्त्र किंवा कांयदा नीति- शास्त्र ही प्रत्यक्ष त्या त्या नावांनी जरी प्रसिद्धीस आलीं नव्हतीं तरी या शास्त्रांचा पाया चांगल्या रीतीने घातला जात होता यांत दका नाही, भोळ्या समजुतींवर आधारलेल्या कांही धार्मेक कल्पनाही त्या वेळच्या समाजांत अस्तित्वांत होत्याच. परंतु आपल्याला ज्ञानाच्या प्रगतीचा विचार कराव- याचा असल्यामुळें धर्मांचा लोककथांचा अत्यंत मनोरंजक बोधप्रद विषय तसाच सोडून देणें भाग आहे.

कलांपैकी चित्रकला ही फारच प्राचीन काळीं अस्तित्वांत आली अस- ल्याबद्दल मार्गे उललेख केलाच आहे. चित्रकलेचे दोन प्रकार पहिल्यापासू- नच विकसित होत होते. मनुष्याच्या दृष्टीस सभोवार जे पदार्थ प्राणी पडत त्यांच्या आकृति काढण्याचा तो प्रयत्न करू लागला, हा एक प्रकार होय. त्याला वस्तुनिदशेक ( 161९560801 76 ) चित्रकला असें म्हणतां येईल. दुसरा प्रकार शोभेकरितां मातीच्या भांड्यावर किंवा बुरुड कामावर.

सिंहाबलोकन २३

कांही आकृति किंवा वेलबुट्या काढण्याचा (१९८०801ए6). नैसर्गिक रंगांचे ज्ञानही त्याला बरेंच झालेले होतें. गायनाची वादनाची कलाही त्याने निर्माण केली असावी यांत शका नाही. धनुष्य जेव्हा त्याने प्रचारांत आणळे तेव्हा त्याच्या ट्णत्काराने तुणतुण्यासारस्त्री तंतुवार्चे करण्याचे त्यास सहज सुचलं असावें. गाणें नाचणे या तर निसगप्राप्तच कला आहेत. मनोबिनोदना- साठी सहज रीतीने मुखांतून आलाप काढणें ही अगदी स्वाभाविक गोष्ट असून तिजपासूनच गाण्याचा उगम झाला असला पाहिजे. आनंदाच्या प्रसंगी गाण्याची प्रवरात्त होणे हें अगदी स्वाभाविक आहे. लहान मुलांच्या उदा- हरणावरून ही गोष्ट आपल्यास दिसून येते. तेव्हा गायन, वादन नन या तीन्ही कळा फार पुरातन काळींच सुरू झाल्या असाव्या याविपर्यी संशय वाटत नाही. अथात्‌ या सर्वे कला प्राथमिक अविकासेत अव- स्थेंत होत्या हें सागणे नकोच. त्या वेळच्या विशेष पुढारलेल्या समाजांमध्ये भाषांची उत्पात्ते झालेली असावी. परंतु त्या भाषा अगदी त्रोटक वब अपक्व स्थितीत असाव्या. ळेखनकळेचा तर पत्ताही नव्हता. कदाचित्‌ इंजिप्त बगैरे देशांमध्ये जी चित्रलिपी पुर्ढे प्रचारांत आली तिची अगदी सूक्ष्म बीजे या काळाच्या अखेरीस दिसू लागलीं असावीं.

सुमारे आठ दहा हजार वषीपूर्वा मनुष्यप्राणी कोणच्या स्थितीला येऊन पोचला होता याची वर दिलेल्या वर्णनावरून सामान्य कल्पना येइल.

भूतलावर सरवेच ठिकार्णी मनुष्य जात इतक्या पल्ल्याला येऊन पोचली होती असा याचा अथे नाही. सध्या ज्याप्रमार्णे प्रथ्वीवरील सवे देश सुधा- रणेच्या एकाच अवस्थेमध्ये नाहीत त्याप्रमाणेच पूर्वीच्या काळीही सर्वं समाज सारखेच पुढारलेले असतील हें संभवत नाही. कांही जमाती त्यावेळच्या मानाने देखील फारच मागासलेल्या अवस्थेमध्ये असल्या पाहि- जेत. आज आठ दहा हजार वर्षे लोटल्यानंतरही आस्टेलिया, टास्मेनिया बगैरे बेटांतील मनुष्यजाति त्या काळीं झालेल्या सुधारणेच्या पायरीपर्यंत न्यढलेल्या दिसत नाहीत. म्हणजे आजच्या सुधारलेल्या देशापेक्षा या जाती पंधरा हजार वर्षे मागें पडल्या आहेत असं आपणांस दिसून येते.

प्राचीन काळच्या मनुष्यजातीची राहणी, समाजस्थिति संस्कृति यांच्या अभ्यासाचे पाश्चात्य लोकांनी एक मोठें शास्त्रच बनविले आहे.

२४ ३. ज्ञानमागोबरील दोड : पुराणेतिहासकाल

त्याला इंग्रजींत अंध्रोपालजी असे म्हणतात. त्या शास्त्रातील विषयाचाच थोडासा अनुवाद शास्त्रीय वर्गीकरण परिभाषा टाळून करण्याचा वर प्रयत्न केला आहे. पुढें दहाव्या प्रकरणामध्ये या शास्त्राचे प्रत्यक्षतः विवरण थोडेसे केलें आहे त्यावरून त्याच्या खरूपाचे विरोष्र ज्ञान वाचकांस होईल.

प्रकरण तिसरं. ज्ञानमागोवरील मनुष्याची दोड! पुराणेतिहासकाल.

आज आपण इसवी सनाच्या विसाव्या शतकांत आहो. आजच्या घट- केपासून आठ हजार वर्षे मार्ग गेळे म्हणजे इसवी सनापूर्वी ६००० वर्षे होतात. या कालमयादेपासून पुढें साधार विश्वसनीय असा इतिहास थोडाबहूत उपलब्ध होऊं लागतो. म्हणून या मर्यादेच्या पुढील काळास ऐतिहासिक युग पूर्वीच्या काळास प्रागैतिह्यासिक युग असें म्हणतात. ऐतिहासिक युगांत आपल्या कामासाठी आणखी दोन भाग पाडणे सोईचे होईल. पहिल पुराणेतिदासाचा काळ, इतवीसनापूर्वा ६००० वर्षापासून इ. स. पू. ६०० वर्पोयर्येतचा होय, त्यानेतर थेट आजपर्यंतचा उत्तरे- तिह्यासाचा काळ मानावा. या उत्तरेतिहासक्राळामध्ये देखील इ. स. पू. ६०० पासून इ. स. ४०० पर्यंत प्राचीन काळ, इ. स. ४०० ते १४५० मध्ययुगीन काळ इ. स. १४५० पासून पुढें अवांचीन काल असे तीन विभाग इतिदासज्ञांनी मानले आहेत. द्वे विभाग मुख्यतः युरोप- च्या इतिद्ठासास अनुसरून घरण्यात आलेळे आहेत हे साहाजिकच आहे.

पुराणेतिदहास कालांत एकंदर पांच मोठमोठी राष्ट्र उदयास आली त्यांनी ज्ञानाचा रथ पुढें हाकारला अर्ते आपल्यास दिसून येते. इंजित्त, क्रीट, मेसोपोटामिया, भारतवर्ष चीन हीं ती पांच राष्ट्रे होत. या सर्व राष्ट्रांची संस्कृति एकमेकांच्या संस्कृतीपासून भिन्न परंतु अत्यंत उच्च स्थितीला पोचलेली होती असें आपल्याला आढळून येतें. यांपैकी प्रत्येक

शैजितप्त : ' नदीची देणगी ' २५

राष्ट्राच्या संस्कृतीचे आपण थोडक्यांत अवलोकन करू आणि प्रत्येकाने श्ञानांत विशेष अशी कोणती भर घातली हें लक्षपूर्वक पाहूं.

ज्या समाजांनी कृष्रकावस्थेचा अवलंब केला त्यांची सुधारणा इतरां- धेक्षा अगोदर फार जलद झाली. मोठमोठी शहरे त्यांच्यामध्ये निमाण झालीं; विद्या कला यांचाही बराच उत्क्प त्यांच्यामध्ये झाला, परंतु अशा कृपिप्रधान संस्कृतीमध्ये एक प्रकारचा घिमेपणा, थंडपणा धघमे- भोळेपणा दिसून येतो हीही गोष्ट त्याच्याबरोबर लक्षात ठेवली पाहिजे. कृषिप्रधान देशांमध्ये एकतंत्री राज्य लवकरच स्थापन होतें. तेच त्यांना मानवते. त्यामुळे लोकामधील धाडस, पराक्रम, चलाखी, स्वतंत्रजुद्धि इत्यादि गुग यावे तसे उदयास येत नाहीत.

पह शै

इजिप्दियन संस्कृति शेतीच्या उत्क्पावरच आधारलेली असल्यामुळें उपयुक्त वर्गन तिळा चागल्या प्रकारें लागू पडते. नाईल नदीच्या दोन्ही काठांवरचा सुमारें वरीस भेळ रुंदीचा पट्टा दरसाल तिच्या पुराबरोबर येणाऱ्या गाळामुळे अत्यंत सुयीक बनलेला आहे. या सुपीक पट्ट्यामध्ये होणाऱ्या शेतीच्या आधारावर इजिप्शियन उफ मिसरी लोकांची संस्कृति, सुधारणा किंबहुना सवे जीवनयाला अवलंबून होती. मीक इति- डासकार हिराडोटस याने इनिप्तला 'नदीचो देणगी' असे म्हटले आहे तें अगदी खरे आहे. इंजिप्तचा राजकीय इतिहास आपणास विशेष विस्ताराने अवलोकन करण्पाची जरूरी नाही. इ. स. पू. ५००० च्याही पूर्वी तांबड्या सभुद्रांतून काही लोकानी स्वारी करून इंजिप्तवरर आपली सत्ता स्थापन केली. पहिले राजवराणे इ. स. पू. ५००४या वर्षी स्थापन झालें. तेव्हापासून अलेक्झांडरच्या स्वारीपर्येत म्हणजे एकंदर ४६७२ वषषीमध्ये ३१ राजवघराण्यानी इंजिप्तवर राज्य केळे ! या दीधं कालावधीचे राजकीय दृष्टीने एकंदर तीन किंवा चार विभाग पाडतां येतात. इ. स. पूर्वी ५००० ते इ. स. पू. ३३५८ पर्येतच्या कालविभागाला जुन्या राजवटीचा काल असें म्हणतात. या काळांत इंजिप्तचें राज्य भरभराटीच्या शिखराला पोचले असून कलादिकांचा तेथे पुष्कळच उत्कर्प झाला होता. इजिप्तचे विख्यात

शदे ३. झ्ञानमागोबरील दोड : पुराणेतिहासकाल

पिराभिड याच काळांत तिसऱ्या चवथ्या घराण्याच्या राजवर्टीत बांधले गेले.. यांतील चिऑप्स राजाने बांधलेला सवोत मोठा पिरामिड ७०० फूट लांब असून ४५० फूट उंच आहे. पुण्याजबळच्या 'पर्वती' टेकडीची उंची सारी २६१ फूट आहे, यावरून हा मनुष्यकृत प्रस्तरराशि किती प्रचंड असावा याची कल्पना येईल. यानंतर ते १४ या राजषघराण्यांचा काळ अंतः- कलहाचा होता (इ. स. पू. १३१५८ ते २२१४). या काळांत लहान लहान संस्थानें स्थापन होणे, मोडणे वगैरे प्रकार चाळू होते. पुढें हिक्सास नांवाच्या परकीय राजांनी आशियामधून येऊन इंजिप्तवर सत्ता स्थापन केली. हिक्सास राजांच्या तीन घराण्यांनी ( १५-१७ ) राज्य केल्यानंतर इजिप्शियन लोकांनी त्यांच्याविरुद्ध बंड करून लांची सत्ता उलथून पाडली स्वदेशीय राजधराण्याची राज्यावर स्थापना केली (इ. स. पू. १७०३).

येथून पुढच्या १८ ते २० या घराण्याच्या राजवटीस 'नूतन साम्राज्य' असे म्हणतात. या काळांत (इ.स.पू. १७० ३ते१ ११०) इंजिप्तची पुनः भर- भराट झाली. टॉटमीस, रॅमिसीस बगेरे राजांनी मोठमोठी देवळे, कालवे बरगैरे बांधले. यांच्या अमदानींत सीरिया, पॅलेस्टाईन इत्यादि प्रांत इंजि- सच्या सत्तेखाली येऊन त्याचे साम्राज्य बनलें होते. आणखी कांही घरा- ण्यानी (२१ ते २४) राज्य केल्यावर इ. स. पू. ७०० च्या सुमारास निग्नो जातीच्या राजांनी इंजिप्तला जिंकून कांही काल राज्य केलें. पुढें कांही काळ ईजिस्त बबिलोनियन साम्राज्याच्या सत्तेखाली गेलें, कांही काळ इराणच्या सम्राटांनी त्याच्यावर सत्ता गाजबली सरतेशेवटी अलेक्झंडरने त्या प्राचीन देशास आपल्या साम्राज्याचा एक प्रांत बनविले.

धार्मिक विचार किंवा पौराणिक कथा सोडून देऊन मिसरी लोकांच्या व्यावहारिक संस्कृतीचा विचार केल्यास त्यांनी विशिष्ट बाबतींत कांही अलोकिक प्रगति केली होती असें दिसत नाही. भूमिती ज्ञान त्यांना बरेंच झालें होते, नाविककलेमध्यें त्यांनी बरीच प्रगति केली होती, शिल्पविद्ये- मध्ये बांधकामामध्ये जगांतील लोकांस तोंडांत बोट घालावयास लाव- ण्याऱ्या चिजा त्यांनी निर्माण करून ठेविल्या आहेत, हँ सर्व खरे. परंतु त्यामुळें ज्ञानाच्या प्रांतांत त्यांना फार मोठी आघाडी मारली होती असें सिद्ध होत माही. आपल्या हाती असलेल्या कतुमकतुम्‌ सत्तेच्या जोरावर राजांनी

क्रीट बेटाची संस्काते २७-

धर्मपुरोहितांमी हजारो कारागीर मजूर वर्षानुवर्षे कामाला लावले त्यांच्याकडून प्रचंड पिरामिड सुंदर देवळे बांधवून घेतलीं तर त्यांत विशेष अलोकिक असे कांही म्हणतां येत नाही. पुतळे, रंगीत चित्रे, जडावाचे दागिने, नक्षीच विणकाम केलेलें तागाचे कापड वगेरे पुष्कळच बस्तु संशोधकांस इजिप्तमध्ये सापडल्या आहेत. जडावाचे दागिने कर- ण्याच्या कलेबद्दल त्यांची प्रख्याति होती. परंतु या सर्वे कलाकोशल्याच्या बाबतींत क्रीट बेटांतील लोकाची त्यांच्यावर कडी होती असे म्हणतात. रंगीत काच करण्याची कलाही इजिप्ती लोकांस साध्य झाली होती. त्यांचं ज्योतिषाचे गणितार्चे ज्ञान त्या काळच्या मानाने बऱ्यापैकी होतें. तात्पये, शास्त्रीय विचारांत त्यांनी फार मोठी अशी भर टाकली नसली तरी व्यावहारिक उपयोगाच्या विद्यांमध्ये त्यांचं राष्ट्र त्या वेळच्या पुढार- लेल्या राष्ट्रांमध्ये प्रमुखत्वाने मोडण्याजोगे होतें यांत शका नाही. श्‌

ग्रीसच्या पूर्वेस दक्षिणस अनेक बरेटांनी संकुलित झालेला जो समु- द्राचा भाग आहे त्यास एजियन समुद्र ' असं म्हणतात. त्यांतील बेटां. पैकी सर्वांत मोठें दक्षिणेकडचें जे बेट आहे त्यास 'क्रीट' असें म्हणतात. या क्रीट बेटाची संस्कृति इजिप्शियन उफ मिसरी लोकांच्या संस्कृती- हतकीच प्राचीन होती, एजियन समुद्राच्या सभोवारच्या प्रदेशांत या संस्कृ. तीचा बराच प्रसार झालेला असल्याकारणाने हिला ' एजियन संस्कृति असेंही म्हणतात. या संस्कृतीचे अवदोष उकरून काढण्याचे काम नुकतेंच म्हणजे मुख्यतः १९०० ते १९०७ पर्यंत करण्यांत आले. त्यामुळे सवे प्रकारच्या कला सुखविलासाचची सामग्री यांमध्ये ही संस्कृति किती उच्च दर्जाला जाऊन पोचली होती हें ठळक रीतीने नजरेस येतें. तेथील संस्कृर्तीचें केंद्र जे क्नोसॉस शहर तें उकरून काढण्यांत आलें असून तेथील भव्य राजवाडा, त्यांतील अत्यत सुंदर महाल, स्नानग्र्हे, पाण्याचे नळ या सर्वच गोष्टी अत्यंत आश्चर्यकारक आहेत. चित्रकला, शिल्प, तलम कापड, हस्तिदेताबरील रत्नांवरील नर्क्षाकाम, धातूवरील नक्षीकाम, जडावार्चे काम इत्यादि गोष्टींमध्ये प्रकट झालेळें त्यांचे कोडल्य इतके.

टं ३. ज्ञानमार्गावर्रल दोड : पुराणेतिहासकाल

बबल करण्याजोगे आहे कीं तसे कोशल्य आज देखील क्काचितच नजरेस “पडेल.

कलाकोशल्याच्या आणि सुखसोयींच्या साधनांचा इतका उत्कर्ष क्रीट बेटांत होण्याचें कारण तेथे तीन हजार वर्षे पूर्ण शांतता नांदत होती हेंच होय, याशिवाय इंजिप्त बॅबिलोन येथाल संस्कृति कृषिप्रचान होती तर क्रीटन लोकांची संस्कृति व्यापारावर कारागिरीवर आधारलेली होती ही महत्त्वाची गोष्टही लक्षांत ठेवळी पाहिजे. कारागिरी, कारखानदारी वप्ापार यांच्या जोरावर करतें अपरंपार वैभब मिळवितां येते याचें उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर सध्या आहेच. तशीच स्थिति क्रीटचीही असली 'पाहिजे,

>> रीळ

तैग्रीस युक्रेटीस या नद्यांच्या, पूर्वकाळीं अत्यंत सुपीक असलेल्या, दुआबामध्ये निर्माण झालेल्या संस्कृतीची कथाही जवळ जवळ इंजिस- सारखीच आहे. 'मेसोपोटामिया' ( दोन नद्यांमधील प्रदेश, अतवेंदी ) हें या प्रदेशाला ग्रीक लोकांनी दिलेले नांव आहे. सध्यां या प्रदेशाला इराक असे म्हणतात. पुरातनकाळीं या प्रदेशांत दोन राष्ट नादत होती. उत्तरेस “असीरिया? दक्षिणेस 'सुमेरिया', पेकी सुमेरियामध्ये सुमेर नामक सुधार- ळेल्या कलाकोऱल्यवान लोकांची अत्यंत प्राचीन काळापासून वस्ती असून ते ढोक आपल्या धर्मपुरोहितांच्या अमलाखाली हजारो वर्षे सुखाने नांदत होते परंतु या लोकांचा प्रांतच सवे बाजूनी अरक्षित असल्यामुळें भोवताल- च्या रानटी परंतु अधिक जोमदार अशा सेमिटिक वंशाच्या समाजांमधून एखादी लाट निघाली कीं ती हटकून या प्रदेशावर येऊन आदळे; बव या लोकांमध्ये इतका जोम नसल्यामुळें हे परकीय जेत्यांचे दास बनत. पर- कीय जेते देखील या लोकांमध्येंच मिसळून त्यांच्याप्रमाणे सुखासीन मंद बनले म्हणजे दुसऱ्या एखाद्या रानटी लोकांच्या लाटेबरोबर तेही छखडले जात पुनः नर्वांन राजबटी स्थापन होई. असा प्रकार पहिल्या- प्रथम इ. स. पू. २७५० या सालीं घडल्याचा दाखला मिळतो, सेमि- इटिक टोळ्यांचा पुढारी सारगोण हा सुमेरिया देश पादाक्रांत करून आपण

साप्राज्यांच्या उत्कषेविनाशाची काहाणी २९.

राजा झाला वब त्याने : अकेडियन * साम्राज्याची स्थापना केली. पुढे अश्याच लोकांची दुससै एक टोळधाड आली, बाबरेलोन नामक शहरी त्यांची नबीन राजबटी सुरू झाली. या नव्या राजबटीपेकींच 'हामुराबी? नामक राजाच्या अमलाखाली सर्वे अतवेदीचा प्रदेश एकत्रित झाला त्याने * पाहिल्या बेंबिळोनियन साम्राज्या'ची स्थापना केली (इ. स. पू. २१००),

या अंतर्वेदीपेकी उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश 'असीरिया? नांवाने प्रासेद्ध आहे. हा सुमेरियाच्या मानाने बऱ्याच उशिरा उदयास आला. 'असूर' निनवे ? ही मोठी शहरें त्यांनी आपल्या प्रदेशांत बसविली. हे लोक. लढाऊ प्रवृत्तीचे अधिक पराक्रमी होते. त्यांच्या राजांनी दक्षिणेकडे चढाई करून बॅबिलोन काबीज केलें ' असीरियन साम्राज्या'ची स्थापना केली (इ. स. पू. ७४५ ). इंजिप्त देश जिंकणारा असुरबनिपाल याच असीरियन घराण्यांतील एक सम्राट होय,

पुनः एकदां 'खाल्डी' नांवाच्या सेमिटिक लोकांनी मीड लोकांच्या मद- तीने या अंतर्वेदीवर स्वारी केली. निनवे बॅंबिलोन हीं शहर त्यांनी काबीज केलीं; आणि खाल्डियन साम्राज्याची स्थापना केली (इ. स. पू. ६०६ ), हैं साम्राज्य फारच थोडा वेळ टिकले, इराणचा राजा सायरस याने इ. स. पू. ५३८ मध्यें त्याचा नाश केला.

याप्रमाणे काळाच्या अगाध करणीचे सार हृत्पट्रिकेवर ठसविणारी ही साम्नाज्यांच्या उत्कपविनाशाची काहाणी आहे !

ज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीनें विशेप लक्षांत ठेवण्याजोगे ह्या काहाणींत फारसें कांही नाही. ज्ञानाच्या कलाकोदल्याच्या बाबतींत इजिप्त बाबेलोनिया यांचा दजा जवळ जवळ समान होता असें म्हणण्यास हरकत नाही. बेंबि- लोनियन लोकांनी ज्योतिषामध्ये इंजिसच्या लोकांपेक्षा बरीच आधिक प्रगति केली होती. व्यवहारापुरते अकगणितही त्यांच्यामध्ये प्रचलित होतें. परंतु याचा उलट फलज्योतिषाचें शकुनापशकुनांच बंड त्यांच्यामध्ये फारच होतें. भोळ्या समजुर्तांनी भरलेला धर्म त्या धर्मांची जोपासना करणारे धमपुरोहित यांचंही प्रस्थ तेथे अतिशय होतें. कृषिविद्या, नाविकविद्या, वास्तुविद्या, वगैरेंचा विकास इजिप्तसारखाच येथेही झाला होता.

जगाच्या सावात्रिक प्रगतीच्या दृष्टीने दोन तीन गोष्टी येथे अवश्य लक्षांत

"३० ३. क्षानमागोवरील दोड : पुराणोतहासकाल

ऱठेगण्याजाग्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे लिपीचा शोध इंजिप्त बॅबि- लोन या दोन्ही राष्ट्रांनी स्वतंत्र रीतीने लावला हो होय, इजिप्तमधील धघरमॅ- गु&ूनी चित्रलिपि प्रचारांत आणली तिचा पुढें बराच विकास केला. सुमेरियन लोकांनीं ध्वनिदर्शक चिन्हांची लिपि निर्माण केली. ही लिपि मातीच्या विटांबवर अणकुचीदार लेखणीने लिहीत; तींतील अक्षरांचा आकार पाचरीसारखा दिसतो म्हणून तीस 'कीलाकृति ( €पार्शाण्णा ) लिपि' असे म्हणतात. या लिपीमध्ये बरेचसे वाऊळाय “हामुराबॉचि कोड' यासारखे कायद्याचे ग्रंथ बॅविलोनियन लोकांनी लिहून ठेविळे आहेत. सामान्य लोकांमधील खते, करारनामे किंबा राजांची आज्ञापत्रे, तह, अशा ठप्नाबहारिक स्वरूपाचे लिखाणही आजपर्यंत या विटांवर लिहिलेलें सांपडलें आहे. या लिखाणाचे वाड्याच्या दृष्टीने महत्व कांहीही असो, लिपीची देणगी बहुतेक सर्व जगाला इहाजप्त बॅबिलोनिया या राष्ट्रांनी दिली यांत शका नाही. ईजिसच्या चेत्रयुक्त लिपीपासूनच, तिच्यांत बॅबिलोनियाच्या लिपीचे थोडेसें मिश्रण करून, फिनीदियन नांवाच्या स्व जगभर फिर- णाऱ्या द्यावदी लोकांनी आपली लिपि तयार केली. ही फिनीशयन लिपि युरोपांतील सध्याच्या लिपीची जननी होय, त्याचप्रमाणे ज्या 'ब्राम्ही' लिपी ' पासून हिंदुस्तानांतल्या सध्याच्या लिपि निघाल्या आहेत ती ब्राम्ही देखील फिनीशियन लिपीपासूनच निघाली असे पाश्चात्य पाडेतांचं म्हणणे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे चार्के लावलेल्या आणि जनावरांकडून ओढल्या जाणाऱ्या वाहनांचा ( रथांचा ) शोध प्रचार ही होय. ही चक्रयुक्त बाहनें निदान इ. स. पू. २००० वर्षे तरी प्रचारांत आली असावीं अर्स /मोहेंजो दारा ययाळ नवीन शोधांवरून अनुमान करावें लागतें.

तिसरी फार महत्वाची गोष्ट म्हणज खनिज लोखडाचा शोध प्रसार .ही होय. अशोधित धातूच्या दगडापासून झुद्ध लोखड बनविर्णे पुढे त्याचीं हत्यारें करणें या गोष्टी इ. स. पू. १५०० च्या सुमारास आशिया- मायनरमध्यें सररास सुरू होत्या. इंजितमधील एका पिरामिडमर्ध्ये लोखं- डारचे एक पार्ते सांपडलें आहे. तें इ. स. पू. ३००० वघोइतर्के जुने असार्वे असा तर्क आहे. लोखंडाचा शोध प्रथम हिंदुस्तानांत लागला :असावा असं कित्येकांचे म्हणणें आहे. उगम कोठेही असला तरी इ. स.

मूलभारतीय संस्कृति -14

"पू. १०००च्या सुमारास लोखंडाचा पोलादाचा उपयोग सर्व सुधारले- ल्या राष्ट्रास माहीत होकुन लढाईची हत्यारे गेरे लोखंडाची बनविण्यांत येऊं लागलीं ही गोष्ट निर्विवाद आहे.

--७४-:<

यापुढे भारतीय संस्कृतीकडे आपणास वळले पाहिजे. आरंभीं ही गोष्ट स्पष्ट केळी पाहिजे कीं भरतवर्पातील अवोचीन काळची हिंदु संस्कृति ही 'पूर्वी येथे नांदणाऱ्या निदान दोन संस्कृतींच्या मिश्रणापासून निर्माण झालेली आहे. भरतवषामध्ये फार प्राचीन काळापासून द्रविड वंशांतील लोकांची -संस्कृति नांदत होती ही गोष्ट सर्व विद्वानांस आतां बहुधा मान्य झालली आहे. या अत्यंत प्राचीन द्राविडी संस्कृतीचे स्वरूप काय होते, तिचा -समकालीन सुमेरी, बोबिलोनी, मिसरी वगेरे संस्कृतीशी कितपत संबंध होता या गोष्टींसंत्रधाने विशोष माहिती उपलब्ध नाही. इ. स. पू, ३००० पर्येत ही द्राविडी उर्फ मूलभारतीय संस्कृति गंगा सिंधु यांच्या सुपीक खोऱ्यांत सुखाने नांदत असावी. पुढे इ. स. पूर्वी ३००० पासून २००० पर्यतच्या काळामध्ये केव्हा तरी आयेलोक बहुधा वायव्य दिशेकडून हिंदु- स्थानांत घुसले. हिंदुस्थानांत आल्यानंतर अर्थात्‌ आर्य लोक द्राविड लोकां- मध्यें हळूहळू मिसळून गेळे हळूहळू त्या दाघाच्या संस्कृतींचा मिलाफ होऊन विशिष्ट अशी हिंदु संस्कृति उदयास आली.

आये लोकांचं मूलस्थान कोणते, तेथून आयलोक कोणच्या मार्गाने कसेकसे हिंदुस्थानांत आले, त्यांचा येथे येण्याचा काळ कोणता, क्रग्वेदाची .रचना आये लोकांनी हिंदुस्थानाबाहेर असतांना केली कीं हिंदुस्थानांत आल्यावर केली - इत्यादि अनेक भानगडीचे प्रश्न भारतीय सस्करर्ताचा बिचार करू लागलें असतां उत्पन्न होतात. या प्रश्नांचा अनेक भारतीय 'पाश्चात्य पंडितांनी विचार केला असून प्रत्येक प्रश्नासंबेधाने अनेक मर्ते 'प्रकट केलीं आहेत. त्या सवाचे विवेचन तर काय परंतु नुसता उलेखही -करण्यास येथे अवकाश नाही. सवोत अधिक सयुक्तिक मत असे दिसते. कीं आये लोकांचें ज॑ मूळ वसतिस्थान-मग तें कोणतेंही असो-तेथून आये “लोक इ. स. पू. ५००० आणि ४००० या दरम्यानच्या काळांत प्रवा-

३९ ३. ज्ञानमागोबरील दोड ! पुराणेतिहासकाल

हाच्या लोंढ्याप्रमाणें फुटले असावेत, त्यांच्यापैकी एक शाखा फिरत फिरत इ. स. पू. २००० च्या सुमारास इराणच्या उत्तरेस, आली असावी. तेथे त्यांच्यांत पुनः एकदा फूट होऊन एक झाखा आअग्नियेच्या रोखाने अफगा- णिस्थानच्या प्रदेशांतून हिंदुस्थानांत आली असावी दुसरी सरळ दक्षिणे- कडे इराणांत उतरली असावी. याशिवाय आणखी एक आयोचची शाखा कदाचित्‌ आर्मनियामधून किंवा काकेशस पर्वतांतून इराणच्या वायव्येस असलेल्या मीडिया देशांत उतरली असावी, या दुसऱ्या शाखेतील लोकही हिंदुस्थानांत आले असण्याचा संभव आहे. तात्पर्य, इ. स. पू. २५०*्च्या आगिमागे आये लोकांचा प्रवेश हिंदुस्थानांत झाला. क्रग्वेदाचा कांही भाग त्यांनी हिंदुस्थानांत येण्याच्या पूर्वीच इराणच्या उत्तरेस असतांना रचला असावा.

आपल्या देशाच्या प्राचीनत्वाविषयीं अभिमान बाळगणाऱ्यांना हीं मते चमत्कारिक वाटतील. आणि तें साहजिक आहे. आर्य लोकांचे मूळ वस- तिस्थान हिंदुस्थानांतच होतें क्रग्वेदाचा काल इ. स. पू. १५००" ते २०००० इतका प्राचीन आहे अशीं मतें प्रतिपादन करणारे प्रो, अवि- नाशचंद्र दास यांच्यासारखे कांही विद्वान आहेत. या दोन्ही मतांत वश्तु- गत्याच अशक्य असें कांही नाही. परंतु ती प्रबळ पुराव्यानिर्शी सिद्ध झालीं पाहिजेत इतर जगांत घडत असलेल्या गोष्टींशी त्यांचा सुसंगत रीतीने संबंध लावून देतां आला पाहिजे. आर्य लोकाचें मूलस्थान भरतखंडांतर्‍च होतें तेथून ते युरोप वगेरे देशांत गेळे असं जर कोणाचं म्हणणे असेल तर त्यांनी हे लोक भरतखंडांतून कोणच्या मार्गाने, केव्हा का गेले हें सबळ पुराव्यानिशी सिद्ध करून दिलें पाहिजे. सच्या तरी या मतांस विशेष महत्त्व देण्याजोगी स्थिति प्राप्त झाली नसून वर जें स्वात अधिक सयु- क्तिक दिसणारे मत म्हणून प्रतिपादिले आहे तेंच सवे दृष्टींनी विचार करतां अधिक ग्राह्य वाटतें.

या संबंधाने एक अत्यंत महत्त्वाची लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट अक्ी कीं अत्यंत प्राचीन काळीं ज्ञानाची प्रगति सुधारणेचा बिकास आर्य- वंशीय लोकांनी केळेला नसून तो इतर वंद्यांतील लोकांनीच सवस्वी केलेला दिसून येतो. मिसर, क्रीट, पॅलेस्टाईन, फिनीशिया, सुमेरिया व.

सिंधुसंस्ळतीचं उत्खनन -.!

असीरिया या सर्वे प्राचीनकाळी सुधारणेत अग्रेसर असलेल्या देशांतील लोक आयेतर वंद्यांतील होते. आर्य लोक या सुधारणेच्या प्रांतामध्ये फारच मागाहून आले असे आपल्यास जमन, रोमन, ग्रीक, इराणी वगैरे ठोकांच्या उदाहरणावरून म्हणतां येतें. अर्थात्‌ भारतीय आयांचाही तसाच प्रकार असला पाहिजे हें ओघानेच येते. मानवी जीवनाच्या विकासांतील फक्त दोन गोष्टींच श्रेय आयोस देण्यांत येते. एक जनावरांच्या दूधदुभत्याचचा उपयोग दुसरें घोडा या प्राण्याचा वाहनासाठी उपयोग. बाकी सवे विद्या भौतिक कला आये लोक आययेतर लोकांपासूनच शिकले.

अगदी अलीकडे सिंधामध्ये 'मोहेंजो दारो' पंजाबांत 'ह्राप्पा' येथ पुरातन अवदोषांचे जे शोध लागले आहेत त्यांवरून आर्याच्या भारतवघीत प्रवेश करण्याच्या काळावर अप्रत्यक्ष रीतीने बराच प्रकाश पडण्याचा संभव आहे. या दोन्ही ठिकाणी भूगभामध्ये आजययेत प्त झालेले असे जे अवशेष सरकारी पुराणवस्तुसंशोधनाच्या खात्याकडून उकरून काढण्यात आले आहेत, त्यांबरून सिंधु नदीच्या खोऱ्यामध्ये प्राचीनकाळी अत्येत उच्च दर्जाची संस्कृति नांदत होती हें स्पष्ट झालें आहे. यांपैकी मोहेंजो दारो येथील अवशेष आधेक महत्त्वाचे आहेत. पुराणवस्तुसंशोधनखात्यांत त्यावेळीं असलेले कै. आर. डी. बानर्जी यांनी त्यांचा प्रथम शोध लावला १९२२ सालापासून तेथे उकराउकरीचे काम सुरू झालें. श्री, बानजी यांच्याकडून श्री. दीक्षित यांच्याकडे हें काम गेलें. पुढें त्या खात्याचे मुख्याधिकारी सर जोन मार्शल यांनी कोणत्याही एका सर्कळकडे ( विभागाकडे ) हें काम सोपवितां खात्याच्या मुख्य कचेरीकडूनच हें काम 'चालाव असें ठरवून त्याप्रमाणे मुख्य कचेरीतील रायबहादुर दयाराम साहाणी यांची त्या कामावर योजना केली. या ग्रहस्थांच्या हाताखालांच ते अवदोष उकर- ण्याचे काम सध्या चाललें आहे.

मोहेंजो दारो येथे जमिनींत गाडे गेलेले एक मोठें शहरच उघडकीस आलें असून त्याचं क्षेत्र तेरा एकर इतके विस्तृत आहे. तेथे एका खालीं एक अशीं पांच सहा हहर गाडलीं गेलीं असून त्यांपैकी तीन दाहरांचे अवश्षेष खोदून उघड करण्यांत आले आहेत. तीन्ही शह्रां-

३७ 8. ज्ञानमागोबरील दोड $ पुराणातहासकाल

पैकीं स्वात खालचे शहर उत्कृष्ट असून वरचें शहर त्या मानाने सामान्य भासते, तीन्ही शहरांमध्ये भाजळेल्या बिटांनी बांधळेलीं उत्कृष्ट घरे,देव, दुकानें, छानग्रहे ही उपलब्ध झालीं असून सध्याच्या शहरांप्रमाणें मोठ- मोठे रस्ते गल्ल्या ह्याही तेथे दिसून येत आहेत. सांडपाणी नेण्याचा उत्कृष्ट नहर आढळण्यांत आला आहे. याशिवाय मातीची, तांब्याची ब्रांझचीं भांडी, सोन्याचांदीच्या मण्यांचे रत्नांचे दागिन, मूति, पुतळे, मनुष्यांचे प्राण्यांचे सागाडे, वगैरे रातराः नवळपरीच्या जिजा तेथे संशो- घकांना उपलब्ध झाल्या असून शिवाय तांब्याची हत्यारे, चित्रपुक्त चिज कोरलेली अनेक सिळे किंबा पदके हीही पुष्कळ सापडली आहेत, जाळ- लेल्या माणसांच्या अस्थींवर बांधलेल्या समार्धही हराप्पा येथ आहेत. याप्रमाणे संशोधकांनी जमिनीच्या पोटांतून ब्राहेर काढलेल्या एका प्राचीन सुधारलेल्या समाजाच्या आश्चवयकारक अबरेपांचे हें अगदी त्रोटक चरणन आहे.

मोहंजो दारो हराप्पा येथील अवदोष हे एकाच प्राचीन सुधारलेल्या समाजाचे अवदोप असावे अशी संशोधकांची कल्पना आहे. या दोन ठिकाणांमधील अंतर ४५० भेळ आहे. अथात्‌ सिंधुनदीच्या खोऱ्यांत उदयास आलेल्या या प्राचीन राष्ट्राचा विस्तार बराच मोठा असावा. या राष्ट्राची संस्कृति सुमेरी अब्रिलोनी संस्कृति याच्यामध्ये बरेच साम्य आढळून आल्यावरून ही सुमरी संस्कृतीचीच एक शाख्रा किंवा वसाहत असावी असा सर जोन मार्दल यांनी तक केला होता. परंतु साम्याबरोबर वेपम्यही खुष्कळच आढळू लागल्यामुळें, ही सिंधुतीरावरील संत्कृति अगदी स्वतंत्र असावी अते मत त्यांनी प्रकट केलें आहे. तिला सिंधुसस्कृति ([॥08 ५५01 ए७ ) अते नांबही त्यांनी देऊन टाकलें आहे. मात्र हिचे सुमेरी संस्कृतीशी दाट दळणवळण चाळू असावे असे त्यांनी प्रतेपादन केले आहे ते खरे दिसते. मोहेंजो दारो येथील अवदोषांत जो गहू त्यांना आढळला तो सध्या पंजाबांत पिकणाऱ्या गव्हासारखाच आहे. गव्हाच्या भाकरी- शिवाय बेल, बकरा, डुकर यांचें मांस येथील लोक खात असत. त्याच- प्रमाणे कासव मासे हेंद्दी यांचे खाद्य होते. बेळ, रेडा, शेळी, डुकर, कुत्रा, घोडा हत्ती ही त्यांचीं पाळीव जनावरें होतीं. सोने, रुपे, तांबे,

सिधुसंस्कतीचे स्वरूप तिचा काल ३५

छञांझ, कथील शिसे हे धातु त्यांना माहीत असून कापसाचे सूत काढून त्याचें वस्त्र विणण्याची कुला त्यांना पूणे परिचित होती. चित्रयुक्त चि कोरलेली बरींच पदके सापडलेली आहेत त्यांवरून एखादी चित्रयुक्त छेस्वनयद्धांति त्यांच्यांत प्रचारांत असावी असें वाटते; परतु ही लिपी अद्चून चाचण्यांत आलेली नाही, यांचा धम यांच्या देवता कांही अंशी सुमरी लोकांसारख्या बऱ्याच अंशीं हिंदुस्थानांतील आरयेतर लोकांच्या देवतां- सारख्या असाव्या असे स्पष्ट मत सर जॉन मार्शल यांनी प्रकट केलें आहे. आर्योची यत्तसंस्था, त्यांचे इंद्रवरुणादि देव यांचा त्यांच्यांत माग- मूसही दिसून थेत नाही. यावरून ही संस्कृति आर्य लोकांची तर नसावीच परंतु आर्य लोक हिंदुस्थानांत येण्याच्या पूर्वीची असावी असें अनुमान निघते. आर्य लोक हिंदुस्थानांत येऊन विजयी झाल्यानंतरची ही संस्कृति असंती तर तिजवर आर्योच्या संस्कृतीचा पारेणाम झालेला दिसून येता. बॅबिलोनी संस्कृतीच्या विशिष्ट क्राळामधील अवशेषांत मोहेंजो दारो येथील अवशेषांत दिसून येणाऱ्या कांही साम्यावरून सर जान मार्शल यांनी ही सिंधुसंस्कृति इ. स. पू. २७००च्या पूर्वीची तरी असलीच पाहिजे अश ठरावेळें आहे. ही कालमय़ांदा जर खरी असेल तर इ. स. पू. २७००पर्येत आर्य लोक सिंधुनदीच्या खोऱ्यांत उतरले नव्हते असें याच्या- बरून अनुमान निघते. आणि हें अनुमान आरयोच्या आगमनकालाविषर्यी मत आम्ही वर प्रतिपादन केलें आहे त्याला फारच पुष्टि देणारे आहे. आर्यलोक हिंदुस्थानांत दुसऱ्याच कोणच्या तरी दिशेन आले असे जोपर्यंत सिद्ध झाळेळें नाही तोंपर्यंत सिंधुनदीच्या खोऱ्यांत, अर्थातच सर्व भरत- खंडांत, आर्य लोक इ. स. पू २७०० पर्येत आले नव्हते हा सिद्धांत या नवीन शोधांवरून खरा मानावा लागेल असा सुमार दिसतो. कदाचित्‌ आत्रे लोकांच्या हल्ल्यामुळेंच ही पूर्वकालीन संस्कृति उध्वस्त होऊन धुळीला मिळाली असेल ! कारण ही सिंधुतीरावरील संस्कृति फारशी लष्करी बाण्यांची नसावी असे मत सर जॉन माशेल् यांनी व्यक्त केलें आहे, आर्योच्या पूर्वी जी द्राविडी संस्कृति भरतखडांत नांदत होती अर्स मानण्यांत येते ती ही ' सिंधु संस्कीत ' एकच कीं काय का द्राविडी शेस्कृति याहूनद्दी भिन्न प्राचीन होती !--असा प्रश्न येथे उत्पन्न होतो.

३६ उ. ज्ञानमागांवर्रल दोड : पुराणेतिहासकाल

यावर निश्चित मत देणे सध्या शक्‍य नाही. ' सिंधुसस्कृती'चें सांगोपांग विवेचन करणारे सर जान मार्शल यांचे पुस्तक बाहेर पडल्यानंतर याः प्रभावर कदाचित्‌ जास्त प्रकाश पडेल.

बाचकांस उत्कृष्ट, अस्सल युक्ततम अर्स जे मत किंवा ज्ञान असेल. तेंच प्राप्त व्हावे असा या पुस्तकाचा मालेचाद्दी हेतु आहे. प्राचीनत्वाचा किंवा दुसरा कसलाही अभिमान अश्या ठिकाणी बाळगणें स्तुत्य होणार नाही. विदोषतः प्राचीनत्वाचा अभिमान हा केवळ पोकळ अभिमान होय. प्राचीनत्व. हा कांही एखादा सदुण नव्हे किंवा मोठी करामतही नव्हे. व्यक्तींच्या व्यवहारांतही कांही दिवस अगोदर जन्मास येणे ही जशी अभिमानाची, बाब होऊं शकत नाही, अभिमान बाळगावयाचाच असल्यास तो सद्रुणा- विषयीं किंवा कर्तृत्वाविष्यींच बाळगणें योग्य ठरते, त्याचप्रमाणे राष्ट्रांची- ही गोष्ट आहे. तेव्हा कोणत्याही प्रतिपादनामुळें आपल्या देशाच्या प्राची- नत्वासंबंधाची कित्येकांची मनास सुखविणारी कल्पना भंग पावली तर त्याबद्दल लेखकास खत बाळगण्याचे कारण नाही. ' शाद्वाणपण वयावर नसतें ? ही गोष्ट स्वास माहीतच आहे. त्या गोष्टींच तात्पय लक्षांत घेऊन' खरे शहाणपण कतृत्व वाढविण्याचा अशा रीतीने आपल्या राष्ट्राचे मुख उज्ज्वल करण्याचा प्रपरत्न करणें हें प्रत्येक भारतीयाचें कर्तव्य आहे.

आणि खरोखर येथे प्रतिपादन केलेल्या मतांमुळे प्राचीनत्वाच्या कल्प- नेचा भंगदह्दी दोत नाही, फार प्राचीनकाळापासून मोठ्या सुधारलेल्या समाजाचे अस्तित्व भारतामध्ये होतें ही गोष्ट तर मोहेंजो दारो येथील अब- दोषांमुळे सिद्धच झाली आहे. फक्त आयाचें आगमन, जें फार प्राचीन काळी झाले असावे असे कांही हिंदी पण्डितांस वाटतें, तें मात्र बऱ्याच उशिरा झालें असावे येवढाच या प्रतिपादनांतील मुद्दा आहे. परंतु यामुळें, कांही ब्रिघडते किंवा आर्यानी भरतखडांत आल्यावर केलेल्या कामगिरीस' उणेपणा येतो असें थोडेच आहे ! भरतखंडांत आल्यावर आयीनी त्या काळांत अगदी अद्‌भुत वाटावी अशी प्रगति अनेक दिशांनी करून दाख- विली यांत दहोकाच नाही. अश्या अनेक अमूर्त शञास्त्रांना तत्वबिचारांना' त्यांनी जन्म दिला, कींज्यांची किंमत ओळखण्याची पात्रताही शंभर दीडशे वषीपूर्वी युरोपियन राष्ट्रांना आली नव्हती, अह्या शास्त्रांपैकी भाषाशयाख हे.

आयेसंस्कृतीच्या अवशेषांची उणीव . ३७

'प्रमुख होय. त्याचा वृत्तांत पहिल्या प्रकरणांत दिलाच आहे. त्याशिवाय 'तच्वज्ञानामध्येही त्यांनी इतक्या उच भराऱ्या मारल्या की त्या आधुनिक काळीही युरोपियन तत्वज्ञांच्या कोतुकाचा विषय झाल्या. ज्योतिष, गणित वैद्यक या शास्त्रांतही आयोनी अभिनेदनीय प्रगति केली होती. भार- तीय आयोनी निर्माण केलेली चातुर्वण्येब्यवस्था जातिसंस्था हीही अत्यंत अपूव अशी गोष्ट असून ती प्राचीनकाळी तरी समाजहितासच कारणी- भूत झाली असली पाहिजे. केवळ ज्ञानाच्या प्रगतीचाच आपल्याला येथे विचार कतंब्य असल्यामुळें भारतीयांचा धर्म, त्यांच्या देवता, त्यांची यशसंस्था, वगैरे गोष्टींचं विवेचन येथे करता येत नाही.

भारतीय आयोच्या प्रगतीचा विचार करीत असतां एक उणीब नेहमी सर्व संशोधकांच्या डोळ्यापुढे उभी राहात असते. ती म्हणजे पुरातन अव- शेषांची होय. इतर देशांमर्ध्ये अत्यंत प्राचीन काळचे कालवे, इमारती, देवळें, मूर्ति, इष्टिकालेख, भांडीं, हत्यारे, वगेरे अवशेष भरपूर सापडतात. तसे भरतखंडांत इ. स. पू. ५०० च्या अगोदरचे अवशेष बिलकूल साप- डत नाहीत. सिंधुनदीच्या काठी महत्त्वाचे अवशेष सापडले आहेत परंतु ते आर्येतरांचे असावेत असें सिद्ध होऊं पाहात आहे. तेव्हा आयसंस्कृती- च्या अवशेषांची उणीव अझून कायमच आहे. कित्येक लोक यावरून आयांच्या संस्कृतीर्च प्राचीनत्व नाकबूल करतात, तर कित्येक आर्यांचे सर्व बांधकाम लाकडार्च असल्यामुळे ते नष्ट झालें असावे अर्स अनुमान काढतात; इतर कित्येक लोक आर्योचे व्यावहारिक उपयोगाच्या विद्यांचे ज्ञान इतरांपेक्षा बरेंच कोते असावे असा तर्क करितात. यांपैकी कोणचा तर्क खरा असेल तो असो. कदाचित्‌ तीन्ही तर्कामर्ध्ये थोडथोर्डे तथ्य असेल किंवा आयंसंस्कृर्तांचे प्राचीन अवशेष शोधकांस दाद देतां अझु- नही भूगभीत दडलेले असतील; कोणी सांगार्वे !

परंतु एकंदरीने आय लोकांच्या मनाच्या ठेवणीचा विदेष सांगावयाचा झाला तर व्यापक, तास्विक शास्त्रीय विचार करण्याकडे प्रवृत्ति हाच सांगतां येईल. ही पात्रता इतर मानववंशांतील राष्ट्रांनी तितक्या प्रमाणांत प्रकट केली नाही, अर्से म्हटल्यास तें सत्यास फारसे सोडून होणार नाही. र्‍चीन देशामध्ये शास्त्रांचा व्यापक विचारांचा प्राचीन काळींच उदय

३८ ३. श्ञानमागोवरील दौड : पुराणेतिहासकाल

झाला होता असे म्हणतात, परंतु त्याविषयी निरनिराळ्या लोकांनी निर- निराळीं मर्ते दिलेलीं आढळत असल्यामुळें आप्रणांस नक्की निणय करतां येत नाही. बाकी भिसर, क्रीट, सुमेरिया, बॅबिलोनिया इ० प्राचीनकाळी सुधारलेल्या ज्या देशांची हकीकत आपणांस उपलब्ध होते त्यांच्या सुधारणां- मध्ये मागाहून आलेल्या आर्योच्या सुधारणेमध्ये एक मोठा फरक दिसून येतो. आयेतर वंशाच्या राष्ट्रांमध्ये कारागिरीचा व्यावहारिक उपयोगाच्या विद्यांचा उत्कषे अतिशयच झालेला आढळतो. इमारतींचे बांधकाम, शिल्प- काम, विणकाम, धातुकाम, जडावाचे काम, रोतकी, व्यापार इत्यादि मनु- ष्याच्या व्यावहारिक जीवनास आवश्‍यक अशा सर्व विद्यावकलायाराष्ट्रत पूर्ण विकसित-झालेल्या दिसून येतात हें मार्गे दिलेल्या वर्णनावरून वाचकां- च्या लक्षांत आलें असेल. परंतु या व्यवहाराच्या पलीकडे जाऊन सृष्टीतील पदाथीचा किंवा घटनांचा शास्त्रीय दृष्टीने विचार करण्याची प्रर्व्वात्त त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली होती असें मानण्यास आधार दिसत नाही. पदार्थीचें वर्गीकरण करणे, वगाच्या व्याख्या ठरावेणें आगि विशिष्ट गोष्टींवरून सामान्य सिद्धांत काढर्णे या मूलभूत शास्त्रीय क्रिया त्यांस माहीत होत्या असें दिसत नाही. प्रत्येक बस्तूच्या कारणाकडे जाण्याची, अमुक गोष्ट अशी कां, कशामुळे झाली हें विचारण्याची, प्रवात्ते जी कांही अंशी भारतीय आयोत प्रामुख्येकरून त्यांच्या ग्रीक बांधवांत उपजत असलेली दिसून येते ती त्यांच्या पूर्वीच्या बॅबिलोन, मिसर इत्यादि राष्ट्रांत उत्पन्न झाली असावी असे बाटत नाही. एकच लहानसा दाखला दिला असतां पुरे होईल. मिसर बॅब्रि- लोन हीं राष्ट हजारो वर्षे जगली तेथील सम्राटांनी मोठी साम्राज्ये वहिवाटलीं; अर्थात्‌ प्रत्यक्ष राज्यकारभार करण्याची कला त्यांस माहीत नव्हती अर्से कोणास म्हणर्णे हक्य नाही, तथापि हजारो वर्षे राज्यकारभार करूनद्दी राज्यसस्थेसंबधार्चे तात्त्विक शास्त्र जे त्यांस निमाण करतां आलें. नाही ते चपल बुद्धीच्या ग्रीक तत्त्वज्ञांनी दोनशे वषीत निर्माण करून दाखाविलें, हजारों वर्षे बॅबिलोनी लोकांचा धम चालू राहूनही तो पौराणिक दंतकथा, नवस, जादुटोणा शकुनापशकून यांच्यापलीकडे जाऊं शकलाः नाही; परंतु आर्प्रंनी आपल्या यशसंस्थेची लवकरच उत्कांति करून उप- निषदांसारखे उदात्त तत्त्वशञान निर्माण करून दाखविलें, निर्हेतुक रीतीने

शास्त्रीय युगास सुरवात ३९

शानासाठींच ज्ञान मिळविण्याची भावना खरोखर या आरयेतर राष्ट्रांमध्ये उत्पन्न झाली होती कीं नाही याची दोकाच आहे. व्यवहारापासून अलिस्त असे कांही व्यापक तात्त्विक ज्ञान आहे ते अत्यंत उदात्त पवित्र आहे ही जाणीवच बहुधा त्या राष्ट्रांना झाली नसावी. निदान अशी जाणीव झाली असल्याच्या खुणा त्या राष्ट्रांच्या इतिहासांत कोठे दिसून येत नाहीत येवढे खर.

म्हणूनच पाश्चात्य राष्ट ग्रीसला आपल्या सर्व ज्ञानाचें आणि शास्त्रीय विचारांचे उगमस्थान मानतात तें उगीच नाही. पाश्चात्य लोक आपल्या सुधारणेची सुरवात इंजिस्तपासून झाली शास्त्रीय ज्ञानाची सुरवात ग्रीस- पातून झाली असं नेहमी म्हणतात. भारतीय संस्कृतीशी त्यांचा तसा कांही संत्रव आला नसल्याने तिच्याशी ते आपलें कांह] नाते जोडीत नाह्दीत द्दे साहजिकच आहे.

प्रकरण चवथे.

ज्ञानमार्गावरील मनुष्याची दोड : उत्तरोतेहासकाल,

जगाच्या प्रगतीचा इतिहास पाहात पाहात आपण सध्या इ. स. पू. ६०० पर्यंत म्हणजे पाश्चात्य राष्ट्रुंच्या दृष्टीने ज्या काळी अशास्त्रीय, अ- व्यवास्धत विचाराचे युग संपून शास्त्रीय विचारांचे युग सुरू होते अशा संधिकालापर्यंत येऊन ठेपला आहो. येथून पुढें प्रीक लोकांनी सुधार- णेची धुरा आपल्या मानेवर घेतली ज्ञानाच्या मार्गावर प्रगति करण्यांत ते अमेसर बनले. त्यांच्या ज्ञानविषयक विकासाचा सुसंगत इतिहास देत बसण्यास येथ सबड नाही. कांदी प्रमुख गोष्टींचा उलेख वरून पुढें सरकणे आपणांस भाग आहे.

प्रारमींच ग्रीसच्या इतिहासांतील कांही ठळक गोष्टींचे काळ आपण लक्षांत ठेविले पाहिजेत, प्राचीन पर्शियन साम्राज्याशी ग्रीक लोकांचे युद्ध होऊन त्यांत पाशियन साम्राज्याचा मोड झाला ग्रीक लोकांचे स्वातंत्य अबाधित राहिळें ही घटना इ. स. पू. ४७९ मर्ध्ये घडून आली. पुर्ढे

४० ४. हानमार्गावरील दोड : उत्तरेतिहासकाल

ग्रीक संस्थानांमध्यें सुमारे ५०-६० वर्षे अथेन्स शहराचें वयर राहिलें. नंतर कांही वर्षे स्पार्टा थीब्स या दाहरांचे वर्भस्व अनुक्रमें स्थापन होऊन पुढें अंतःकलहामुळें हतबल झालेलीं ग्रीक शहरें इ.स.पू. ३३८ सालीं मंसिडोनियाचा राजा फिलिप याच्या आहारी गेलीं. फिलिपचा मुलगा अलेक्झांडर उर्फ शिकंदर बादशहा ह्याने पूर्वकडे मोठें साम्राज्य जिंकले. त्याचा अंत इ. स. पू. ३२३ सालीं झाला. पुढें शंभर दीडशे वर्षीनी ग्रीस देश रोमच्या ताब्यांत गेला,

ग्रीक शहरांच्या समुदायामध्ये अथेन्स शहराला प्रथम फारसे महत्त्व नव्हते. सध्या जो युरोपखंडाच्या मुख्य भूर्मीतून बाहेर आलेला द्वीपकल्पाचा भाग म्रीस म्हणून समजला जातो तेवढीच प्राचीन काळी ग्रीसची व्याति नव्हती, ग्रीक लोक आशियामायनरच्या किनाऱ्याबरही पसरले असून तेथे- ही त्यांची मोठीं शहरे प्राचीन काळापासून बसलीं होतीं. एजियन समुद्रां- तील बेटांतही त्यांचीच वस्ती होती. या सर्व पूर्वेकडील ग्रीक लोकांना आयोनियन असे म्हणत. त्यांचा आशियांतील देशांशी खुद्द भारत- चर्षार्शी व्यापाराच्या नात्याने इ. स. पू. १०००पासून संबंध येत होता अर्से दिसतें. त्यांच्यावरूनच “यवन? हां शब्द आपल्याकडे प्रचारांत आला. पूर्वेकडील फिनीशिया, बॅबिलोन वगैरे राष्ट्रांच्या संसर्गाने विद्या ब॒ कला यांचा प्रादुर्भाव प्रथम या आशियामायनरमधील ग्रीक लोकांमध्ये झाला. आक लोकांमधील पहिला शास्त्रज्ञ थेल्स (इ. स. पू. ६४०-५४६) हा _आशियामायनरमर्ध्येच जन्मलेला होता. त्याने ज्योतिष भूमिति या शास्त्रांत बरीच प्रगति केली अर्स म्हणतात. भूमितीचे व्यावहारिक शान ईजिप्तच्या लोकांना ज्योतिषाचे व्यावहारिक ज्ञान बॅबिलोनी लोकांना बरच होतें, त्यांच्यापासून ते ज्ञान घेऊन त्याची शास्त्रीय पायावर स्थापना करण्याचें काम थेल्सने केळें असावे. शिवाय सूयाचे संपात (९पप्ं॥०५९७) संक्रमर्णे (४०1510९5) यांचाही शोध त्याने लावला अशी प्रसिद्धि आहे.

ग्रीक लोकांची वस्ती ज्याप्रमाणे पूर्वेकडे आशदियामायनरपर्येत पसरलेली होती त्याचप्रमाणे इटाली देशांत सिसिली बेटांतही व्यापाराच्या निमि- ताने अनेक वसाहती ग्रीक लोकांनी इ. स. पूवी ७०० च्या सुमारास स्थापल्या होत्या. पायथेंगोरास नांबाचा विख्यात ग्रीक तत्त्वत या इटाली

प्राचीन च्रीक तस्वश -14

देशांतील वसाहतींतच होऊन गेला. काटकोनाच्या दोन्ही बाजूंबरील चौरस हे काटकोनासमोरच्या तिसऱ्या बाजूवरील चौरसाबरोबर असतात हा भूमितींतील सिद्धांत पायथगोरास याच्या नांवावर असलेला प्रख्यातच आहे. परंतु ही कांही त्याची मोठीशी महत्त्वाची कामगिरी नाही. अंक- गणिताचा अभ्यासही त्याने विशेष केला असून ज्योतिषामध्यें एथ्वी गोलाकार आहे ती सूर्याभोवती फिरते हे दोन महत्त्वाचे सिद्धांत याने प्रथम प्रतिपादन केले असे म्हणतात. सव सजीव पदार्थ हे एथ्वी, आप, तेज, वायु या चार तत्त्वांपासून बनले आहेत असेंही मत त्याने व्यक्त केळे आहे. तो जसा शास्त्रज्ञ तसा तत्त्वशही होता, आत्म्याच्या पुनजेन्माचा सिद्धांत त्याने प्रतिपादन केला असून तो शाकाहाराचा पुरस्कता होता असेही म्हणतात.

एम्पिडोक्लीझ, अनॅक्झंगोरास डिमाक्रिटस्‌ हे तीन मोठे तत्त्वज्ञ -स्यानंतरच्या काळांत होऊन गेले, एम्पिडाक्लीझने विकासवादाची कल्पना पुढे मांडली, अनक्झगोरास डेमाक्रिटस्‌ यांनी सृष्टीतील सव पदार्थ चचलनवलन पावणाऱ्या परमाणूंचे बनळे आहेत असे मत व्यक्त केलें. अनॅक्झगोरासने सूर्य हा जळत्या पदाथांचा फार प्रचंड चंड्रसारखा गोल आहे अर्से पाखंडी मत व्यक्त केल्याबद्दल त्याला अथेन्समधून हद्दपार कर- 'ण्यांत आले ! वैद्रकशासत्राचा जनक हिपोक्रेटीझ (इ. स. पू. ४६०) हा याच सुमारास होऊन गेला, याने जादूटोण्याचे बंड नाहीसें करून वैद्य- काची शास्त्रीय पायावर स्थापना केली.

वर उलेखिलेल्या शातत्रश्ञांनी अगदी आधुनिक शोधांशीं पुष्कळअशी जुळणाऱ्या अशा ज्या कल्पना इतक्या प्राचीन काळीं व्यक्त केल्या त्या कांही प्रत्यक्ष अवलोकन प्रयोग करून व्यक्त केल्या असतील हं शक्‍य दिसत नाही. विलक्षण कल्पनादशाक्ति, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन भिडण्याची जबर- दस्त आकांक्षा आणि तकंशुद्ध रीतीने अमू गोष्टींविषयी विचार करण्याची -सवय या गुणांमुळेच त्यांना हे सिद्धांत सुचले असावे,

यानंतर साक्रेटीस, प्लेटो अरिस्टाटल ही अथेन्स शहरांतील तत्त्वज्ञां- ची सुविख्यात त्रयी डोळ्यापुढे येते. साक्रेटीस हा संशयात्मा होता. भोतिकसृष्टीविषयीं विचार करणें हें कांही खरे ज्ञान नव्हे असे तो समजत

४९ ४. क्षानमार्गावरील दोड : उत्तरेतेहासकाल

असे. त्याचा सर्व काळ बहुधा इतरांशी वाद करून इतरांची मते चुकीर्ची' आहेत हें दाखविण्यांतच गेला. अर्थात्‌ शास्त्राच्या वाढीस त्याचा कांहीच उपयोग झाला नाही. प्ठेटो हा साक्रेटिसाचा शिष्य होय. त्याने साक्रे- टिसाचे संवाद लिहून ठेवलेळे असून त्यावरूनच आपल्याला साक्रेटिसाची माहिती मिळू शकते. प्लेटोची मनोरचना कांही निराळ्या प्रकारचीचः होती. तो ध्येयवादी कल्पनासाम्राज्यांत वावरणारा मनुष्य होता. अवलोकन, निरीक्षण प्रयोग करून भोतिक शास्त्रांचा अभ्यास करीत बसणे हें तो तुच्छ समजत असे. वस्तुजाताच्या बुडाशी निसर्गसिद्ध, स्वयंपूर्ण, नित्य व्यापक अश्या कांही कल्पना (10८43) असून त्या कल्पनांच्या पासून सृष्टींत दिसून येणाऱ्या विशिष्ट घटना बनलेल्या' आहेत असें तो मानीत असे. विशेषाकडून सामान्याकडे येण्याऐवजी कल्पनेच्या आधारावर विदेष गोष्टींची उपपत्ति बसविण्याचा हा त्याचा प्रयत्न असल्यामुळे भोतिकशास्त्राच्या बाबतीतले त्याचे विचार महत्त्वाचे नाहीत. परंतु प्लेटोचा मुख्य भर भोतिकशास्त्रावर नव्हताच. तो एक ध्येयवादी कल्पनाशाली समाजशास्त्रज्ञ होता. मनुष्याला अगदी उच्च- तम परिपूर्ण अशी स्थिति प्राप्त *होण्यास त्याच्या आत्म्याचे संव व्यापार संवादी रीतीने चालले पाहिजेत आणि सवे माणसें स्वतःचे जीवन अशा रीतीने पूर्णपणे संवादी सुंदर बनविण्याइतकीं जाणती नसल्यामुळें त्यांची सुधारणा करण्यासाठीं सरकारही नागरिकांच्या कल्याणाची सर्वे्स्वी काळजी वाहणारे असें असले पाहिजे, सरकार असे आदर्दाभूत बनविण्या- साठीं, राज्याची धुरा वाहणारे लोक अत्यंत विद्वान्‌ , सत्कायतत्पर स्वसुख- निरभिलाष असे मिळाले पाहिजेत. शरीराने, मनाने बुद्धीने उत्कृष्ट असे निवडक तरुण लहानपणापासून निवडून काढून त्यांना सव विद्यांचे, कलांचे नीर्तार्चे शिक्षण देऊन तयार करावे त्यांच्या हार्ती सव राज्यसूत्रे यावी, पूर्ण निरमिलाषतेने त्यांनी काम करावें यासाठी त्यांना खाजगी मालमत्ता वब कुठुबपरिवार बाळगण्याची मुभा नसावी, अक्या रीतीने कोणत्याही राह- राची ( कारण छऐेटो मुळापासून-(1(7 $(8(€-नगरराज्याविषयींच विचार करीत आहे ) राज्यपद्धति आखल्यास ती नागरिकांच्या कल्याणास कारणी- भूत होईल असे छऐटोचें म्हणणे आहे.

सुटो अरिस्टॉटल ४३.

ऐेटोने प्रकट केलेळे विचार केवळ ध्येयात्मक सत्यसृष्टींत उतर- ण्याजोगे असले तरी त्यामुळें तत्कालीन लोकांच्या मनावर अद्भुत परिणाम: झाला, आहे तशाच स्थितींत राज्यव्यवस्थेंत काल कंठण्याखेरीज दुसरे कांही करणें आपणास दाक्य आहे अशी विचाराची दिशा तावत्कालपर्यंत मनुष्यास सुचर्लांच नव्हती. समाजघटनेत राज्यघटनेतही बुद्धिपुरस्सर सुधारणा घडवून आणणें शक्‍य आहे, निदान त्या दृष्टीने विचार करण्यास तरी हरकत नाही ही गोष्ट छेटोने लोकांच्या मनाला पटविटी, त्याच्या ग्रंथांतील विचारांचा सवे युरोपियन राष्ट्रांतील लोकांच्या मनावर अभूतपूव' पारेणाम झाला.

ऐेटोच्या हाताखालीं कांही दिवस शिक्षण घेतलेला अरिस्टोटल. (ह. स. पू. २८४ ते ३२२ ) हा आपल्या गुरूपेक्षांही अधिक विख्यात झाला. अरिस्टोटल हा सर्वेतोगामी बुद्धीचा पुरुष होता. ऐटोने स्थापिलेल्या विद्यापीठाचे नांव ' अकडमी ? असं होतें तर अरिस्टाटलच्या विद्यार्पीठारच नांब ' लायशियम ? होतें. अथेन्स यथे विद्यालय स्थापण्यापूर्वी तो कांही' काळ राजपुत्र अलेक्झांडर याचा शिष्य होता. अलेक्झांडरसारख्या प्रतापी. बाददाहाशीं त्याचा गुरुधिष्यसंबंध असल्याकारणाने त्याला पुढे आपले विद्यालय चालावेण्यासाठी संशोधन करण्यासाठीं पेशाची बाण कधीच पडली नाही. शिष्याची मदत नसती तर गुरूच्या हातून इतकें संशोधन: लेखन झालेच नसतें. राजाश्रयाशिवाय विद्येचे चीज नाही या सिद्धां- ताचा त्याच्या बाबतींत आणखी एकवार प्रत्यय आला असे म्हटले पाहिजे..

अरिस्टॉटलच्या कामगिरीच महत्त्व नीट लक्षांत येण्यासाठी तत्कालीन: ज्ञानाची स्थिति काय होती ती प्रथम लक्षांत घेतली पाहिजे. ज्ञानाचं वर्गीकरण प्राचीन काळीं मुळींच झालें नव्हते. ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांची स्पष्टशी कल्पनाच झालेली नव्हती. ज्ञानाचा सचयऱच थोडा' असल्याने तो सर्व एकरूपच मानला जात असे. भूमिति काय, ज्योतिष काय,पदार्थविज्ञान कायम जशासत्र काय आणि तत्त्वज्ञान काय, ज्ञानाच्या त्या परस्पर भिन्न शाखा न'समजतां तत्त्वज्ञ लोक सवा'चाच विचार सर- मिसळीने करीत असत. म्हणून पायथागोराससारखा ज्ञानी भूमिति,ज्योतिष,, पुनर्जन्म, आहारशास्त्र यांसारख्या अत्यंत विसहश्य विषयांवर नवीन विचार

39४ ७. क्षानमागोबररील दाड : उत्तरेतिहासकाल

प्रकट करीत असलेला आढळतो. अरिस्टाटलने ही सवे भेसळ नाहीशी करून श्ञानाचे वर्गीकरण केलें; निरनिराळीं शास्र परस्परांपासून पथक केलीं, अरिस्टाटलची अत्यंत महत्त्वाची कामगिरी ती हीच होय. यामुळें ज्ञानाच्या प्रातीस मोठीच चालना मिळाली. कारण प्रत्येक शाख्त्रज्ञास आपआपला प्रांत निवडून घेऊन त्यावरच शक्तिसवस्व वेचणे अधिक सुलभ झालें. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या प्रांतांतील कित्येक कल्पना अधिक स्पष्ट होऊन प्रत्येक शास्त्रामवील विखुरलेल्या विचारांचं संकलन एकीकरण करणें फार सुलभ झाल. त्याच्याबिषर्मी दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षांत ठेवावयाची ती ही कीं तो ऐेटोसारखा. ध्येयवादी कल्पनाशाली नसून अत्यंत शोधक बुद्धीचा पायाखालीं लक्ष देऊन चालणारा मनुष्य होता. सृष्टीचा स्वभाव काय आहे, मनुष्याचा स्वभाव कप्ता आहे वब त्या स्वभावानुसार कोणकोणत्या गोष्टी अंमलांत येणें शक्‍य आहे याचा पूर्ण विचार करून त्याने आपलीं मते किंवा आपले सिद्धांत मांडले आहेत. तो आधुनिक अथाने खरा शास्त्रज्ञ होता. प्राणिशास्त्रवरील आपला ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी त्याने एक हजार माणसें देशोदेशी पाठवून प्राण्यांचे नमुने इतर सामग्री गोळा केली होती. त्याच्या प्रत्यक्षानुसारी पद्धतीमुळे शास्त्राचा फायदा झाला यांत दांकाच नाही. तथापि शास्त्रश हा जसा उत्तम निरीक्षक प्रत्यक्षानुसारी असावा लागतो, त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीही त्याच्या अंगी असावी लागते या कल्पनाशक्तीच्या अभावामुळे त्याने कित्येक चुकीचे सिद्धांत मान्य करून आपल्या ग्रंथांत नमूद केळे, आणि त्याच्यानंतर त्याचे ग्रंथ वेदतुल्य प्रमाण मानडे जाऊं लागल्यामुळें त्याने केलेल्या चुकांनाही मोठेच प्रामाण्य प्रास - झारे शास्त्राच्या प्रगतीस त्यांच्यामुळे बराच अडथळा झाला.याचें एरूच " उदाहरण य्यावयार्चे म्हणजे प्रथ्वीच्या भ्रमणासंबंधींचे होय. परथ्वी गोलाकार आहे हें अरिस्टाटलने निरीक्षणावरून बरोबर ठरविलें. परंतु परथ्वी सूयी- भोवती भ्रमण करते हें मत पूर्वीच्या तत्त्वश्ञाज्ञी व्यक्त केलेलें असूनही त्याला प्रत्यक्ष पुरावा आढळल्यामुळे त्याने ते मान्य केलें नाही. ऑरिस्टॉटलने बहुतेक सर्व शाख्त्रोंवर ग्रंथ लिहिले आहेत. त्याचा ग्रंथ- र्‍समुंदाय म्हणजे त्या वेळचा एक ज्ञानकोदाच म्हटल्यास चालेळ, मामवीय

धक मनोरंजक तुलना. ४५.

शास्त्रांपेकी तकशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र राज्यशास्त्र या विषयांवर त्याचे प्रबंध आहेत. अ्थशास्त्रावरद्दी त्याने प्रसंगोपात्त लिहिळे आहे. वबक्‍तृत्वशास्त्र (101201८) साहित्यशास्त्र (17०९109) या विषयांवरील त्याचे ग्रंथ तर विख्यातच आहेत. भोतिक शास्त्रांपेकी ज्योतिप, पदार्थ- विज्ञान, प्राणिशास्त्र या शास्त्रांवरही त्याचे ग्रंथ आहेतच. शिवाय 'मेटा- फिजिक्स' म्हणजे तत्त्वज्ञान हें त्याने सोडलेलं नाही हं सांगणें नकोच.

त्याचीं मते किंबा त्याच्या ग्रंथांतील प्रतिपादन यांचा विचार करण्यास येथे सवड नाही, जगाच्या ज्ञानाच्या इतिहासांत अरिस्टाटलचे पद फारच मोठें आहे. तकंशास्त्र, मानसश्यासत्र, अर्थशास्त्र ही शास्त्रे त्यानेच निर्माण केलीं, साहित्याचे देखील शास्त्रीय दृष्टीने पद्धतशीर विवेचन करणारा हाच पहिला ग्रंथकार होय असं म्हटल्यास चिंता नाही. प्राणिशास्त्राचा तर त्यास जनक असेंच म्हणण्याचा प्रघात आहे. कोणाही व्यक्तीने आजपर्यंत गाजाविळें नसेल इतर्के अद्वितीय प्रभुत्व अरित्टाटलने ज्ञानाच्या प्रांतावर गाजविले आहे. युरोपांत मध्ययुगामर्थ्ये तर त्याचे ग्रंथ वेदतुल्य प्रमाण मानीत असत. अक्शा या आत्यंतिक श्रद्धेमुळे परावलबीपणामुळें खरोखर तोटा झाला, कारण अरिस्टाटलने जे सांगितलं असेल त्याच्यापुढे जाण्याची किंवा स्वतंत्रबुद्धीने विचार करून त्याचीं मर्ते पडताळून पाहाण्याची बुद्धीच नष्ट झाली; प्रगतीचा मार्ग कांहीसा खुंटल्यासारखा झाला. तर्थापि या परिणामाची जबाबदारी अरिस्टाटलवर मुळींच येत नाही हें उघड आहे.

एक मोठी मनोरंजक तुलना येथे करून पाहण्यासारखी आहे. आरि- स्टॉटलच्या सर्व ग्रंथांतील ज्ञान त्याच काळांतळें भारतीयांचे शास्त्रीय शान यांची तुलना करून पाहतां येण्यासारखी आहे. निःपक्षपातबुद्धीने ह्री तुलना केल्यास अरिस्टाटल्चे अर्थात्‌ ग्रीक लोकाचे पारडे जड भरेळू असाच निर्णय कोणासही द्याबा लागेल. इ. स. पूर्वी चोथ्या शत- कांत पदार्थविज्ञान प्राणिशास्त्र यांचा आमच्या देशांत पत्ता सुद्धा नव्हता. वबक्‍तृत्वशासत्राचा उदय तर आमच्या देशांत कधीच झाला नाही. साहित्य- शास्त्राचा उदयही अरिस्टाटलच्या काळाच्या पुष्कळच मागाहून झाला असें म्हटळें पाहिजे. त्याच्या पॉलिटिक्स्शी टक्कर घेण्यास कोटिलीय अर्थशास्त्र,

ऱ्छेदे ४. क्षानमार्गावरील दोड! उत्तरेतिहासकाल

शांतिपर्बोतील राजनीति, एथिक्पशीं (नीतिशास्त्र) टक्कर देण्यास भगवद्रीता अते कांही ग्रंथ आहेत खरे. परंतु अरिष्टोटलने जी विवेचक चिकित्सक 'पद्धति अमलांत आणलेली आहे ती आमच्या लोकांत त्यावेळीं सररास आली होर्त' काय हा प्रश्नही विचारण्याजोगा आहे. त्याचप्रमाणे 'इतिहासाचा जनक? हिराडोटप हा ऑरिस्टोटलपूर्वांच होऊन गेला होता. ग्रीक लोकां- -मधील अंतःस्थ यादर्बवाीचा इतिहास लिहिणारा प्रातेद्ध इतिहासकार थ्युसि- डापडीस हाही त्याच्यानंतर थोड्याच काळांत झाला असून तो अत्यंत प्रमाणभूत समजला जातो. आमच्या देशांत कालक्रमानुसार प्रमाणभूत असा इतिहास लिहिण्याची कळला जन्मासच आली नाही असें म्हटल्यास 'तें फारसें सत्यास सोडून होईल असं वाटत नाही. अरिस्टोटलनंतर अथेन्सचा ज्ञानरवि अस्तंगत झाला. बुद्धीच्या जोरावर निरथेक प्रश्नांचा काथ्याकूट करणारीं कांही वाबदूक तच्वज्ञाने उत्पन्न झालीं परंतु ज्ञानाच्या इतिहासात त्यांचे मदत्व फारसे नाही. राजकोय दृष्टीने पाहतां जेमतेम दोन शतर्के अद्वितीय तेजाने चमकून ग्रीक राष्ट्र अंधकारांत पुनः विलीन झालें. अश्या प्रतापी, वुद्धिमान, कलाकोशल्यवान राष्ट्रास इतक्या ७वकर अवनतोने ग्रासाबे हा मोठा चमत्कार वाटतो. परंतु अशीच गोष्ट अगदी आपल्या घरांत घड्डून आलेली लक्षामर्ध्ये घेतल्यास ग्राकांच्या अवनतीचा मुळींच चमत्कार वाटावयास नको. मराठ्यांचे राष्ट्देखील उद- यास आल्यानंतर दोन शतकांच्या आंतच ल्यास गेलं नाही काय! तें लयास जाण्यास जीं कारणें झालीं तीच कारणे ग्रीकांच्या अवनतीस झालीं. 'परस्पर चुरस, अविश्वास, मी काय तो दुढ्ठाचार्य ही भावना, व्यापक हितजुद्दीचा अभाव हीच कारणं मगठेशाहीप्रमाणे ग्रीक लोकांचा नाश घडवून आणण्याच्या बाबतींतही प्रमावी ठरली. वैयक्तिक बुद्धि किंवा 'पराक्रम हा जता मराठ्यांमध्ये होता त्याचप्रमार्णे ग्रीक लोकांमध्येही होता. परंतु दोघांमर्ध्येही संघटनेने कार्ये करण्याचा गुण (0:७७ ॥51॥८ 00०९) नव्हता व्यापक देशाभिमानाचा दोषांमध्येंही अभाव होता, त्यामुळे ह्या “दोन्ही राष्ट्रांमध्ये वेळोवेळीं अनेक फितुरी लोक निघाले. ग्रीक मराठे यांच्यामध्ये मोठें चमत्कारिक साम्य आहे दोन्ही राष्ट्रांच्या इतिहासांचा “स्तपर्शचीलवार विचार करून दोघांच्याही स्वभावामध्ये कोठें कसकसं साम्य

भ्रीसचा अस्त; अलेक्झांड्रियाचा उद्य ४७

दिसून येतें हें दाखविणे हा देखील एखाद्या मनोरंजक प्रबंधाचा विषय डोऊ शकेल. सध्या आपल्याला या प्रश्नाचा आधिक विचार नाइलाजासव करतां येत नाही.

या साम्यावरून कोणाद्दी महाराष्ट्रीयाने अशी मात्र भ्रामक समजूत करून घेऊं नये कीं आम्ही मराठे त्या प्राचीन काळच्या ग्रीक लोकांच्या योग्यतेचे होतो. ग्रीक लोक इतक्या गुणांनी संपन्न, इतके कतृत्बशाली होते कीं मराठे लोक त्यांच्या पासंगासही पुरावयाचे नाहीत. ग्राक लोक मोठे व्यापारी होते, दर्यावदी होते, नाविकविद्येंत प्रवीण होते, सोंदर्याचे भोक्ते द्वोते, कलेचे उपासक होते, शास्त्रांचे प्रणेते होते, अत्यंत श्रेष्ठ विविध अशा वाड्ययाचे निर्माते होते - सारांश, ते जबळ जवळ पूर्ण असे मानव होते. वर उछेखिलेळे थोडेसे स्वमावदोप जर त्यांच्यामध्ये नसते तर ते पूर्ण मानवच ठरले असते, इतका इतर सर्व गुणांचा उत्कर्ष त्यांच्या ठार्यी झाला होता,

असो. ग्रौक राष्ट् नष्ट झालें परंतु त्याने निर्माण केलेल्या ज्ञानाची परं- परा नष्ट झाली नाही. ग्रीक लोकांतील उरलेला दाहाणपणा उरलेली विद्वत्ता ही सर्ब अलेक्झांडरया नामक शहरांत गोळा झाली तेथे कांही काळ शास्त्रीय ज्ञानाची अभूतपूवे प्रगति झाली. हें अलेक्झांडया शहर इजिप्त देशाच्या उत्तर किनाऱ्यावर अलेक्झांडर बादशहाने इ. स. पू. ३३२ सालीं वसविले, पुढें अलेक्झांडरच्या मृत्यूनेतर त्याच्या टोलेमी नांबाच्या एका सरदाराने इंजिप्तात स्वतंत्र राज्य स्थापिळें. हा पहिला टोलमी त्याच्यानंतरचे टाळमी राजे विद्येचे मोठे भोक्ते होते. विद्येला त्यांचे उत्तेजन असल्यामुळे अनेक ग्रीक विद्वान्‌ अलेक्झांड्रिया येथे येऊन राहूं लागले तें शहर विवेचे, शासत्रज्ञानारचे तत्त्व्तानांच आग रच बनले. पुढें इ. स. पू. ४८ सालीं रोमन लोकांनी इजिप्त जिंकले तरी देस्रील पुढें तीन चारशे वर्षे विद्येचे तत्त्वशानाचें मुख्य केंद्र म्हणून या शहराचे महत्त्व कायमच होतें.

पहिल्या टॉलेमी राजाने दोन संस्था अलेक्झांडरया येथे निमाण केल्या, एक विद्यापीठ ()/05९711) दुसरे ग्रंथालय (1-101919). विद्यापीठांत अनेक विषयांत संशोधन करणारे विद्वान्‌ गोळा झाले होते त्यांच्या

१८ ४. ज्ञानमागोबरील दोड! उत्तरेतिहासकाल

हाताखाली निवडक विद्याथ्यीची शिक्षणाची व्यवस्था केली होती. विद्यार्थी रिक्षक या दोघांचाही खच सरकारांतून चालविला जात असे. तें विद्यालय म्हणजे सध्याची एखादी मोठी युनिव्हसिटीच होय असे म्हटल्यास ऱचाळेळ, तसेच ग्रंथालय देखील फारच प्रचंड होते. टालेमीच्या राज्यांत कोणीही मनुष्य कसलाही ग्रंथ घेऊन येवो, त्या ग्रंथाची अलेक्झांडूया येथे प्रत होऊन ती तेथील ग्रंथालयांत दाखळ झालीच पाहिजे असा सक्त नियम होता. विद्याभ्यासाची अशी अपूव सोय या दाहरांत असल्यामुळें देशोदेशींच्या जिज्ञासु लोकांची येथे सारखी गदी होत असे त्यांच्याद्वारे सर्व जगभर ज्ञान संस्कृति यांचा प्रसार होई.

अलेक्झांड्र्या हें व्यापाराचे मोठेंच केंद्र असल्यामुळें व्यापारानिमित्ताने इतर सवे देशांबंरोबरच भरतखडाशींदी त्याचा संबंध येत असे. कांही हिंदी व्यापारी अलेक्झांडूया येथे वस्ती करून राहिले होते असाही उलेख आढळतो.

अद्या या अद्‌भुत ज्ञानमय वातावरणांत कांही काळ शास्त्रीय ज्ञानाची कल्पनातीत प्रगति झाली. विख्यात भूमेतिशास्त्रज्ञ युक्रिड याने याच काळांत भूमितीवरचा आयला अजरामर ग्रंथ लिहिला, त्याचा शिष्य आपोलोनियस याने दांकुच्छेदावर पुस्तक लिहिले. त्रिकोणमिर्तांचें शास्त्रही याच वेळेस उत्पन्न झालें, एराटोख्येनीस याने पृथ्वीच्या परिघाची लांबी मोजली. हिपाकत हा सुप्रसिद्ध ज्योतिषीही याच वेळेस दुसरीकडे ताऱ्यांच्या स्थितांचे अबलोकन करीत होता, गणित भूमिति, ज्योतिष वब पदार्थविज्ञान या शास्त्रांच्या ज्ञानामध्ये याप्रमाणे एक सारखी प्रगति चालर्लांच होती. परंतु त्याशिवाय यंत्रशास्त्र, गतिशास्त्र या हझास्त्रांतीळ सिद्धांतांकडे विद्वानांचे विदोष लक्ष लागलेले असून नाना तऱ्हेची यंत्रें निर्माण करण्यामध्ये कित्येक शास्त्रज्ञांचे मेंदू गर्क झाले होते. सिसिली बेटांतील सायराकयूझ नामक शहरांत राहणारा अलेक्झांडया येथे विद्याभ्यास केलेला शास्त्रश अर्किमिडीस हा नानातऱ्हे्ची यंत्रे करून देणाऱ्यांत प्रमुख होय. याने भूमिति, पदार्थविज्ञान, जलस्थिति शास्त्र यांमध्ये महत्वाचे शोध लावले असून कप्पी, कणा तरफ यांच्या- संबंधाचे नियम शोधून काढले, आणि तरफ कप्पी यांच्या तत्त्वांचा

अलेक्झांडरयामघील क्लानाचा उत्कषे ४९

उपयोग करून अनेक यंर्त्रे सायराक्‍यूझच्या राजाला बनवून दिलीं. हीरो नामक शास्त्रज्ञाने वाफेच्या शक्तीने चालणारे यंत्र निर्माण केलें. वेद्यकां- तही इतर शास्त्रांप्रमार्णेच' प्रगति करण्यांत आली, शबच्छेदन, किंबहुना जिवंत मनुष्याच्या शरीराचे छेदन करून शरीराच्या अंतर्गत रचनेची माहिती करून घेण्याची पद्धत याच काळामध्ये शास्त्रज्ञांनी अमलांत आणली. या योगाने शारीरशास्त्राची बरीच माहिती त्या काळच्या वेद्यांस होऊन शस्त्रक्रिया करण्याच्या रीतींतही बरीच सुधारणा झाली. अशा रीतीने शरी- राची चीरफाड करण्याच्या विरुद्धही कित्येक शास्त्रज्ञ असून त्यांनी औषधो- पचारावरच आपली मिस्त ठेवली होती त्यासाठी ओषधींच्या गुणधर्माचे पुष्कळ ज्ञान त्यांनी मिळविले होतें.

अलेक्झाड्वियामधील शास्त्रीय ज्ञानाची ही विलक्षण भरभराट शभर दीडशे वर्षे टिकली, रोमन साम्राज्य जसजसे वाढू लागले तसतसें टोलेमी राजांचे तज वैभव हीं कमी होऊं लागली; त्यांची विद्याप्रियताही नष्ट झाली. इ. स. पू. १५० च्या नंतर पहिल्या प्रतीचा शोधक शास्त्रज्ञ फार करून कोणी निर्माण झालाच नाही असे म्हटल्यास चालेल, टीका प्रति- टीकांमध्यें शुष्क पांडित्यामध्यें काल घालविणारे असे विद्वान यापुढें निमीण होऊं लागले. कांही विद्वानांकडून उपलब्ध ज्ञानाचे पारिश्रमपूर्वक संकलन करण्याचें मात्र कार्य झालें. तेवढीच काय ती उपयुक्त गोष्ट यापुढील दोनतानशें वर्षीच्या काळामध्ये घडली, स्टरबो नामक पंडिताने भूगोलविषयक जे ज्ञान अस्तित्वांत आलें होते त्याचा संग्रह करून भूगोलशास्त्रावर मोठा ग्रंथ लिहिला, छिनी ( थोरला ) नांवाच्या रोमन विद्वानाने प्राणिशास्त्र वनस्पतिशास्त्र यांवर एक प्रचंड संकलनात्मक ग्रंथ लिहिला.इसवी सनाच्या दुसऱ्या शतकांत टॉलेमी नांवाच्या शास्त्रज्ञाने अशाच रीतीने पूर्वीच्या ज्ञानाचे संकलन करून ज्योतिषावर एक ग्रंथ लिहिला.त्याच सुमारास गॅलन नामक वैद्यकाचार्याने वैद्यकीय ज्ञानाचे संकलन करून शारीरशास्त्राची पद्धतशीर रचना केली

या पुढची सुमारे ८०० वर्षे खरोखरच अधारांत गेलीं, या काळांत युरोपमध्ये कोणीही नांब घेण्यासारखा शास्रज्ञ निमोण झाला नाही. इतकेंच

डड

५० ८४. ज्ञानमार्गावरील दोड : उत्तरोतेहासकाल

नव्हे तर पूर्वीच्या लोकांनी संपादन करून ठेवलेले ज्ञानही युरोपीय रोकांना टिकवितां आलें नाही. आपला पूर्वार्नित ठेवा गमावून पुनः है रोक भोळसट मूर्खपणाच्या कल्पना उराशीं बाळगून बसले. एक सार्घेच उदाहरण द्यावयाचे म्हटल्यास पृथ्वीच्या आकाराविषयींच्या समजुतीचं देतां येईल. पृथ्वी गोलाकार आहे ही गोष्ट ग्रीक युगांतल्या सर्वच शास्त्रज्ञांनी आह्य मानली होती. पण तमोयुगांतील युरोपीय लोक हें साधें तत्त्वही विसरून जाऊन पथ्बी सपाट आहे असे मानूं लागले प्रथ्वी गोलाकार आहे अर्से मानणें हा त्यांच्या मताने पाखडीपणा ठरला.

इसवी सनाच्या प्रारंभापासून पुढें सुमारे चारशे वषापर्यंत रोमन साम्रा- ज्याचा एकतंत्री अंमल, युरोप खंडाचा सर्वे दक्षिण पश्चिम भाग, आफ्रि- केचा उत्तर भाग आशियामायनर, सीरिया, पॅलेस्टाईन, आर्मिनिया हे आशियांतील देश, इतक्या विस्तीण प्रदेशावर चाळू होता. येवढे प्रचेड साम्राज्य जिंकून त्यावर तीनचार वर्षे अप्रतिद्त अंमल गाजविण्यांत रोमन लोकांनी आपलें कततृत्ब चांगलेच प्रकट केलें यांत शका नाही. त्यांनी राज्याची संघटना उत्कृष्ट केळी एक प्रकारची नोकरशाहीच्या ( 507650०90४ ) द्वारा राज्य करण्याची पद्धत निमोण केली. या पद्धतीमुळें रोमन लोकांचें साम्राज्य टिंकून राहिलें त्यांतील जमीनदार, सत्ताधारी पेकेवाल्या वगाची चंगळ झाली हें खरे. परंतु तिजमुळें इतर कोणतेही चांगळे परिणाम घडून आले नाहोत. रोमन लोकांनी ज्ञानाच्या अभिवृद्धीस हातभार लावला नाही. ज्ञानाच्या प्रांतांत फक्त दोन गोष्टींचे श्रेय रोमन लोकांस देण्यांत येते. कायद्यासंबंधी पुष्कळ विचार करून त्यांनी शासनशास्त्र निर्माण केलें; दळणवळण सोपें व्हावें म्हणून सर्व साम्राज्यमर उत्कृष्ट रस्ते त्यांनी बांधून काढले त्याच्या अनुषंगाने इंजिनीयारिंगच्या विग्रेत वाढ केळी. बाकी शास्त्राची, ज्ञानाची स्वतंत्र विचारात्वी अभिवृद्धि होईल अश्या तऱ्हेचा कोणताच प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यांची समाजपद्धतीही ज्ञानाच्या स्वतंत्र विचाराच्या वाढीस मुळींच अनुकूल नव्हती. रोमन साम्राज्यांत एक सत्ताधारी, जमीनदार पैसे- बाल्या लोकांचा वर्ग आणि दुसरा गुलामांचा करांच्या ओझ्याखाली विरडलेल्या किसानांचा वग अते दोनच वर्ग अत्तित्वांत आले. यांपैकी

रोमन सात्नाज्यांताल स्थिति प्द्शे

पहिला वर्ग केवळ चैनींत विलासांत मझ झाला आणि दुसऱ्या वगीस आपल्या त्रस्त हलाखीच्या स्थितीतून डोकें वर काढण्यासही अवसर मिळेनासा झाला. अश्शा रीतीने दोन्ही वगोच्या हातून शञानसंवधनार्चे काम झालें नाही. पूर्वीर्चे ग्रीक लोकांनी संपादन केलेलें शान आयते तयार होतें तरी त्यार्चे देखील जतन करण्याचे काम रोमन लोकांच्या हातून झालें नाही.

खुद रोमच्या सुधारलेल्या साम्राज्याची ही स्थिति तर मग त्या साम्रा- ज्याचा विध्वंस करून त्याच्या जागीं आलेले जे बोळून चाळून रानटी लोक त्यांची स्थिति काय विचारावी ! या रानटी लोकांच्या टोळघाडीमुळें सर्व युरोपखंडांतील समाजस्थितीची एकच उलथापालथ होऊन कांही काळ जिकडे तिकडे बेबंदनगरी माजून राहिली होती. अश्या स्थितींत कसची विद्या, कसचे शास्त्र आणि कसचे काय ! एकाद्या डिवचलेल्या मधाच्या प्रोळ्याप्रमाणें युरोपाची त्या काळांत स्थिति झाळेली होती. ही परिस्थिति निवळून समाजास सुस्थिर असें स्वरूप येण्यास सुमारें तीनशे वर्धे लागलीं. इतक्या दीर्घ कालावर्धांनंतर समाजाचे अस्थिर झालेले थर खाली बसले निराळ्याच रीतीने का होईना पण समाजास नियमन प्राप्त झालें. इ. स. ७०० ते ८०० च्या दरम्यान युरोपीय समाजास याप्रमाणे कांही आकार प्रास झाला, हें खरें; परंतु दरम्यान पूर्वीच्या ग्रीक ज्ञानाची संस्कृतीची परंपराच नष्ट झाली. रोमन साम्राज्याच्या काळामध्ये ग्रीक विद्येची आठ- वण तरी लोकाना होती ग्रीक भाषेचं अध्ययनही बरेंच होत असे. परंतु पुढे ही साखळी तुटली ग्रीक विद्येची आठवणही लोक विसरून गेले.

या काळांत ज्ञानाची कल्पनाच नसल्यामुळें सव लोक अडाणी अक्षर- शून्य बनले. जी कांही विद्या राहिली ती सर्वे धमपुरोहितांच्या ताब्यांत गेली. विद्या ही धमगुरूंच्या ताब्यांत जाणें यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच नाही. विद्या शास्त्रज्ञान हें धर्मामध्ये गुरफटलें धमपुरोहितां- च्या ताब्यांत गेलें कीं त्याची प्रगति थांबून ते अवनतीच्या पंथाला लागलेच म्हणून समजावे. आजपर्यंत जगामध्ये सगळीकडे असाच अनुभव आला आहे. लोकांच्या श्रद्धेवर भोळसटपणावर धर्मगुरूंचें पोट अवलंबून असल्यामुळें ते लोकांचा भ्रद्धाळूपणा वाढावा यासाठी हरतऱ्हेची खटपट

ष्र ४. झ्ानमागोवरील दोड : उत्तरेतिहासकाल

करतात. लोकांची श्रद्धा वाढवून धार्मिक विधींच्या द्वारा जितका पेसा मिळवितां येतो त्यामानाने खऱ्या विद्येचे दान केल्याने कांही मिळकत होण्याजोगी नसल्यामुळे खरी विद्या समाजाला शिकविण्याच्या खटाटोपांत ते कधीही पडत नाहीत. अर्थात्‌ हळू हळू ते स्वतःही त्या विद्येचे अध्ययन करण्याचे सोडून देतात अशा रीतीने कालांतराने समाजाच्या श्रद्धाळू- पणाच्या आधारावर उपजीविका करणारे हे परान्नपुष्ट लोक सर्व शास्त्रज्ञानाचें वाटोळे करून समाजाला अवनतीच्या गर्तेत लोटून देण्यास कारणीभूत होतात. युरोपांतील खिस्ती भटांनी याचप्रमाणे करणी केली युरोपखंडास अज्ञानांत ठेवून ते स्वतःही अज्ञानी, दुराग्रही हेकड बनले. खऱ्या कळकळीने ज्ञानाचा प्रसार करूं इच्छिणारे कसियोडोरससारखे कांही भिक्षु. खिस्त्यांमध्येही निपजले नाहीत असे नाही. परंतु असे फारच थोडे. त्यांच्या- च्यांन सभोवती माजलेल्या दाट अंधकाराचा भंग करवला नाही.

तेव्हा अशा अनेक कारणांमुळे युरोपखंडाचा बहुतेक भाग इ.स.४० «० पासून १००० पर्यंत सुमारे सहाशे वर्षे अज्ञानांधकारांत निमम होऊन राहिला, या काळासच इतिहासज्ञ लोक 'तमोयुग' किंवा “'अज्ञानयुग' अर्से म्हणतात, या अज्ञानयुगांतून पुन! युरोपखंड ग्रीक विद्येच्या जोरावरच बाहेर पडलें. हा अद्‌भुत प्रकार कसा झाला ते आपण आतां पाहूं.

ग्रीसचा नार झाल्यावर ग्रीक विद्येची जोपासना अनेक शातक अले- क्झांड्रिया शहरामध्ये झाली हे॑आपण मार्गे पाहिलेंच आहे. या शहरांत साठलेल्या विद्येची पुढें अनेक तऱ्हांनी विल्हेवाट लागली. या विद्येपैकी कांही अंशू तर अजीबात नष्टच झाला असावा, अलेक्झांडूया शहर पुर्ढे मुसलमानांनी जिंकले त्यावेळीं तेथील ग्रंथालयाची वाताहत होऊन ज्ञानाचा कांही अंद नष्ट झाला असण्याचा संभव आहे. परंतु हा प्रसंग गुजरण्याच्या अगोदरच कांही शतके अलेक्झांडयांतील बरेचसे पंडित शक्‍य तितका ग्रंथसंग्रह खाकोटींस मारून पूर्वेकडील रोमन साम्राज्याची राजधानी जे बायझान्दियम शहर तेथे जाऊन राहिले होते.अर्थात्‌ विद्येचा बराच अंश त्यांच्याबरोबर गेला. हे उत्तरकालीन पंडित केवळ शाब्दिक काथ्याकूट करणार असल्यामुळें त्यांच्या हातून ग्रीक विद्या कशीबशी रक्षण करून ठेवण्याखेरीज दुसरे कांही काम झाळें नाही. याशिवाय अलेक्झां”

अरब राष्ट्राचा उत्कषे षड

ड्या येथील विय्रेने तिसरा एक मार्ग चोखाळला. सीरिया प्रांतांत नेस्टेऱियिन खिस्ती म्हणून खिंस्त्यांचा एक संप्रदाय होता. तो विद्येचा भोक्ता असल्याने त्याने ग्रीक विद्या पुष्कळशी आत्मसात करून घेतली होती. पुढें सातव्या दातकांत महंमदाने इस्लामधर्माची स्थापना केली अरबांचें राष्ट्र उदयास आलें. सातव्या शतकांतच अरबांनी सीरिया प्रांतांत दमास्कत येथे खिलाफतींची स्थापना केली. त्यावेळेस नेस्टोरियन लोकांचा अरबांशी संबध आला. अरवांचं राष्ट्र त्या वेळीं ताजेतवाने होतें, उत्साहा- च्या भरांत होते. साहजिकच ज्ञान ग्रहण करण्याची उत्सुकता त्यांच्यामध्यें उत्पन्न होऊन त्यांनी नेस्टोरियनांपासून ग्रीक विद्या संपादन केली. पुढें अरबांची सत्ता आणखी वाढल्यावर खुद्द बायझॅन्शिय्रममधून ग्रीक ग्रंथांची त्यांना भाषांतरे केली, अलेक्झाडयामधीळ ग्रेथसंग्रहाचाही उपयोग करून घेतला. अशा रीतीने अरब्रांचें उत्साही पराक्रमी राष्ट्र प्रीक विद्येचे वारस बनलें.

अरबांचे राज्य एका काळीं पश्चिमेस स्येनपासून तों पूर्वेस सिंधुनदापर्यंत पसरलेले होतें. परतु उत्कर्षाच्या काळीही शास्त्रज्ञानाची उपेक्षा करण्याची बुद्धित्यांस झाली नाही हें मानव जातीचे महद्धाग्य होय. त्यांनी ग्रीक विद्येचं जतन केलें येवढेच नव्हे तर अनेक दिशांनी तिर्चे संवर्धन केलें. त्यांच्या राज्यांत अनेक ठिकाणीं मोठमोठी विद्यापीठे सरकारी खचाने चालविलेली असून तेथे शेकडो विद्याथी येऊन शिक्षण घेत. त्यांनी रोमन लोकांप्रमाणे शास्त्रज्ञाना ची उपेक्षाही केली नाही. आणि मध्ययुगीन खिस्ती भटांप्रमाणे धर्मांच्या दडपणाखाली शास्त्रज्ञानाची गळचेपीही केळी नाही. अरबांच्या अमदानींतले स्पेनमधील काडोव्हा येथील ब्रिद्यापीठ प्रख्यात होतें. तेथे केवळ मुसलमान विद्यार्थीच नव्हे तर फ्रान्समधील रोकडो खिस्ती विद्यार्थी येऊन सर्व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करून घेऊन, जात असत. काडीव्हा येथील सुप्रासेद्ध शास्त्र अव्हरोझ ( ११२६-११९८) हा तर अरिस्टाटलच्या शास्त्रपद्धतीचा विशेष अभिमानी असून धर्माची शास्त्रज्ञानाची पूर्ण 'फारखत असावी असं त्याने प्रतिपादिले होतें.

अरबांनी बहुतेक सर्वच शास्त्रांचा अभ्यास वृद्धिंगत केला, त्यांच्या भोगोलिक परिस्थितीमुळें त्यांना आणखी एक फारच इष्ट महत्त्वाची गोष्ट

ष्छ ४. क्षानमागोवरील दोड : उत्तरेतिहासकाल

साधतां आली. ती म्हणजे पूर्वेकडील पश्चिमकडील विद्यांचं संमीलन ही होय. पूर्वेकडील हिंदुस्थान चीन या देशांशींद्दी त्यांचा नित्य संबंध येत असल्याकारणाने त्यांच्यामधील उपयुक्त गोष्टी त्यांनी तेव्हाच ग्रहण केल्या त्या सरतेशेवटी युरोपांतील लोकांना शिकाविल्या. ग्रीकांच्या' विदयेंत भारतीयांच्या विद्येची भर घाळून आणि स्वतःच्या शोधांची त्यास थोडीबहूत पुष्टि देऊन एकंदर जगार्‍चा सामान्य ज्ञानानाधि अरब लोकांनी बराच वार्दधेंगत केला याबद्दल त्यांस सवे मानवजातीने धन्यवाद देणे जरूर आहे.

पाश्चात्य भारतीय ज्योतिषाचा अभ्यास अरबांनी केला त्यांत स्वतःची थोडीशी भर घातली. अंकगणित ते बहुधा भारतीयांपासून शिकले. संख्या- लेखन, दशांश अपूणीक वगैरे गोष्टी त्यांनी भारतीयांपासून घेऊन पाश्चात्य राष्ट्रांस दिल्या असाव्या अर्से अनुमान आहे. विशेषतः शून्याकरितां टिंब लिहिण्याची पद्धत भारतीयांपासून अरबांनी घेऊन ती युरोपांत प्रसृत केली बीजगणित हें माल त्यांनी स्वतः निर्माण केलें असें पाश्चात्य तज्ज्ञ म्हणतात. परंतु तेंही मूळ स्वरूपांत त्यानी भारतीयांपासूनचच, घेतलें असें हिंदी पंडितांचे म्हणणे आहे. कसेंही असलें तरी पाश्रचात्यांनी बीजगणित अरबांपासूनच घेतळे ही गोष्ट ७2९७६७ या आरबी नांवावरूनच उघड होत आहे. रसायनशास्त्राचाही त्यांनी विष अभ्यास केला. या शास्त्राचा उदय किमयेच्या नादामुळें झाला हें त्याच्या आरबींतील 8छलाशाश् या नांवावरून उघड होत आहे. यावरूनच पुढें युरोपीय भाषांमधील या दास्त्रा- 01९180" हें नांव बनले. अरबांमधील गीबर (अदार्जेइ. स. ८०० 39 हा रसायनश्ास्ताचा जनक होय. त्याने ऊध्बेपातनाची उष्णतेच्या योगाने मिश्र द्रवां्चे विभाजन करण्याची रीति शोधून काढली. अनेक अम्लांचाही त्याने शोध लावला.

परंतु आरबी विद्वानांनी विशेष प्रगति केली ती वैद्यकामध्ये. ही प्रगति देखील भारतीय वैद्यकाच्या अभ्यासामुळेंच त्यांना करितां आली असावी असा पुष्कळांचा तक आहे खुद्द अरबांनीही तसंच विधान केले आहे. चरक आणि सुश्चत या दोन्हीही भारतीय वैद्यकग्नंथांचे आरबी भार्षेत भाषांतर झालें होते. याशिवाय अलेक्झांड्यिन वैद्यकाचा तर त्यांनी कसून झभ्यास केलाच. तथापि तेवढ्यावरच थबकून राहतां त्यांनी त्याच्यापुढे

ज्ञानाच्या ठेव्याची पुनः प्रात्ति "५

जी प्रगति केली ती अत्यंत अभिनंदनीय होय. शास्त्रक्रिया ओषधोपचार या दोन्ही बाबतींत त्यांनी प्रावीण्य संपादन केलें नवीन शोध लावले, अत्यंत अवघड अशा रास्त्रक्रिया करण्याच्या रीति त्यांनी शोधून काढल्या. औषधिज्ञानही त्यांनी इतकें वाढविले की त्यांच्यानतर आतांपर्यंत त्यांत फारच थोडी प्रगति झाली आहे. त्याचप्रमाणें त्यांनी पूर्वी अलेक्झांडूयन शास्त्रज्ञांनी उपेक्षिलेल्या शरीरव्यापारशास्त्राचाही अभ्यास केला.

तेव्हा युरोपियन लोकांना ग्रीक विद्येचा ठेवा पुनरपि ज्या अद्‌भुत मार्गाने प्रास झाला तो मार्ग कोणता हें वाचकांच्या आतां लक्षांत आलें असेल. अरबांच्या मार्फत ग्रीक विद्या-अनेक शास्त्रांची शोधांची भर पड्डन वाढलेली अशी-युरोपास पुनरपि प्राप्त झाली, हा प्रकार ज्या सुमारास घडून आला तेव्हापासून म्हणजे इ. स. ९००-१००० पासून युरोपचे अज्ञानयुग संपून त्याच्या मध्ययुगास प्रारंभ झाला असें मानण्यांत येते. यानंतर घमेयुद्धांच्या(ढा'५॥58त०७)वेळेस मुसलमानी संस्कृतीशी आणखी संबंध आल्याकारणाने युरोपीय समाजाची दृष्टि अधिकच विस्तृत झाली, अशा एकेक कारणांनी युरोपची सुस्त असलेली विवेचक बुद्धि जागत होऊन शास्त्रांचा विद्यांचा अभ्यास हळूहळू सववत्र सुरू झाला.

अरबांच्या अनुकरणाने व्यावहारिक उपयुक्ततेमुळें वैद्यक शास्त्राचा अभ्यास या मध्ययुगांत प्रथम विशेष जोराने सुरू झाला. परंतु इतर शास्त्रांच्या अभ्यासालाही लवकरच चालना मिळाली, राजरबेकन (१२१० 'ते १२९३) हा एक मध्ययुगांतला मोठा कल्पक, धाडसी प्रत्यक्षानुसारी पद्धतीचे जोराने प्रतिपादन करणारा असा पुरुष होऊन गेला. त्याने आपल्या ग्रंथांत नानातऱ्हेचे प्रयोग शोध लिहून ठेविळे आहेत. बंदुकी- च्या दारूची कृतोही त्यांतच त्याने लिहिली आहे. 'शब्दप्रामाण्यावर विसं- बून राहूं नका, धर्मांचा शास्त्रज्ञानाचा कांही संबंघ नाही, तेव्हा स्वतः प्रयोग करा ज्ञान मिळवा', अर्से त्याचे सांगणे होर्ते,

याप्रमाणें शास्त्रज्ञानाची वाढ करू इच्छिणारे पुरुष ज्या वेळीं जन्मास येत होते त्याच बेळीं मनुष्याच्या प्रगतीस कारणीभूत होगाऱ्या इतर अनेक कलांर्‍चाही युरोपांत उदय होत होता. कागद ही ज्ञानप्रसारास अत्यंत मह- तत्वाची अपरिहार्य अशी वस्तु अरब लोक चिनी लोकांपासून तयार

ण्दे ४. हानमागोबरील दोड $ उत्तरेतिहासकाल

करण्यास प्रथम इ. स. ७५० मध्ये शिकठले, पुढे त्यांनी ती विद्या आपल्या बरोबर युरोपांत आणली. तेव्हा युरोपांत बऱ्याच प्रयत्नानंतर तेराव्याशतका- पासून चांगला भरपूर कागद तयार होऊं लागला. परंतु छापण्याची कला अस्तित्वांत येण्यास आणखी अडीचशे वर्षे लागली. छापण्याच्या कलेचा शोध लावण्याचा मान कोस्टर या डच ग्रहस्थास किंवा गुटेन्बर्ग या जर्मन ग्रहस्थास दिला जातो. हा शोधइ.स. १४४६च्या सुमारास लागला. बहिर्गील भिंगे ही पुष्कळांस पूर्वांच माहीत होती. परंतु दृष्टि सुधारण्यासाठी बापरावयाचे चष्मे चचवदाव्या शतकाच्या प्राररभी प्रचारांत आले. घड्याळें तेराव्या हतकांतच बनविण्यास सुरवात झाली होती. बंदुकीच्या दारूचा शोध चिनांतून किंवा हिंदुस्तानांतूनच युरोपांत गेला, परंतु युरोपियनांनी त्याचा व्यवस्थितपणे उपयोग करून संहारक रास्त्रामध्ये जी क्रांति घडवून आणली तर्से कांदी करणें पूर्वेकडील राष्ट्रांस साधळें नाही. युरोपांत चवदाव्या शतकापासूनच बंदुकाव तोफा यांचा उपयोग लढाईमध्ये राजे लोक करूं लागले असल्याचें आढळून येते. याप्रमाणें मानवी जीवनांतील तीनचार फार महत्त्वाच्या गोष्टी चौदाव्या पंधराव्या दतकांत , युरोपांत प्रचारांत आल्या. यांपैकी छापण्याच्या कलेने मानवी जीवनांत केवढी क्रान्ति घडवून आणली आहे, ज्ञानप्रसाराचा, विचारसंसरणाचा मार्ग किती सुलभ करून सोडला आहे हें कोणास सांगण्याची जरूरी नाही. बंदुका, तोफा इ. दास्त्रासत्रांनीही जगाच्या इतिहासाचा ओघ बदलण्याची कामगिरी आजवर अनेकवार बजाविली आहे. इंग्रजांनी हिंदुस्तान जिंकर्ले त्यास इतर कारणे कितीही असली तरी त्यांचीं अधिक्र सुधारलेली दाखारस्रे हे एक प्रमुख कारण होत हें सर्व इतिहास- ज्ञांस मान्य आहे. युरोपियनांनी आजपर्यंत सर्व जगावर र्जे स्वामित्व मिळ- विळे आहे त्यासही पुष्कळ अंशीं त्यांची सुधारलेली अधिक घातक दास्त्रात्रे हींच कारणीभूत झाली आहेत.

पंधराव्या शतकांतच मध्ययुग संपून युरोपांतील नवयुगास सुरवात झाली. १४५ ३साली तुकांनी कान्स्टांटिनोपल[बायझारिशियम] घेतले त्यामुळें तेथील ग्रीक पंडित आपआपल्या पोथ्या खाकोटीस मारून पुनः देशोधडीस लागले. इटाली देशांतील मोठमोठ्या समृद्ध शहरांमर्ध्ये त्यांना आश्रय मिळण्यास अडचण पडली नाही, ताबडतोब तेथे ग्रीक वाड्ययाचा तत्त्वज्ञानाचा

उद्बोधक तुलना

अभ्यास सुरू झाला. आपले धर्मगुरु आपणांस ज्या बावळट कथा सांग- तात त्यापेक्षा कितीतरी शहाणपणाचे विचार फार पूर्वीच ग्रीक लोकांनी लिहून ठेवले आहेत हें लोकांच्या नजरंस येतांच खिस्ती पुरोहितांच्या- वरीळ लोकांचा विश्वास हळूहळू उड्डे लागला, आरिस्टॉटलप्रभति शास्त्र- ज्ञांच्या ग्रंथांचा अभ्यास लोकामध्ये जोराने वाढूं लागला. लोकांची चोकस बुद्धि त्यामुळें वाढली. धर्माची शास्त्रज्ञानाची फारखत झाली पाहिजे असें लोकांस वाटू लागळें. तसे प्रत्यक्ष म्हणण्याची कोणास छाती झाली नाही, तरी अनेक शास्त्रज्ञांनी धमंगुरूच्या आज्ञांची परवा बाळगतां शास्त्रांचा अभ्यास करण्यास आपले धर्मविरोधी सिद्धांत मांडण्यास सुर- बात केळी. कोलंबस, माज़ेलन इत्यादि घाडशी प्रवाशांच्या सफरींमुळेंही लोकाच्या ज्ञानांत अपूर्व भर पडली. लोकांची दृष्टि त्यामुळें एकदम विक- सित झाली, पोपची रोमन साम्राज्याची सत्ता ह्या अफाट विश्वाच्या मानाने किती आकुंचित शुद्र हें लोकाच्या स्पष्ट प्रत्ययास येऊन पोपच्या अप्रतिहत सामथ्याबरचा त्यांचा विश्वास उडडून गेला.

इ. स. १५०० च्या सुमाराची युरोपची त्थिति त्याच वेळची हिंदुस्थानची स्थिति यांची तुलना केली तर आपल्यास काय दिसेल ? युरोपांतळे लोक त्या वेळेस होकायंत्र, चष्मे घड्याळे वापरात होते. हिंदुस्थानांत या गोष्टी त्यावेळीं लोकांस माहीतही नसाव्या, त्या वेळेतच काय परतु अझूनही आपल्याला चष्म्याची कांच फ्रेमी बनवितां येत नाहीत घड्याळेंही तयार करतां येत नाहीत हें सर्वांस माहीतच आहे. त्या वेळेस पस्तकें छापावयास लागून युरोपीय लोकांना पन्नास वर्धे झालीं होतीं. हिंदुस्थानांत त्या गोष्टींचा पत्ताही नव्हता. हिंदुस्थानचा दर्यावर्दी व्यापार त्या वेळीं पुष्कळ लांबच्या देशांशी चालत असे वब नाविक कलेत हिंदी लोक प्रवीण होते हें खरे. परंतु युरोपच्या दर्यावर्दी लोकांत जो धाडशीपणा जी दुर्दम आकांक्षा दिसून येऊ लागली होती तिचा हिंदी- ना'विकांमध्ये अभावच होता असे म्हटल्यास सत्यास सोडून होणार नाही. बाकी वास्तुविद्या, शिल्पकला, उद्योगधंदे वगेरे बाबतींत दोघांचीही स्थिति सारखीच असावी. विणकाम, अत्यंत सुंदर तलम वर्ख निमाण करण्याची क्ला, त्याचप्रमाणें धातुकाम, जडावाचे काम वगैरे बाबतीत मात्र हिंदुस्थानचे

ष्ट ४. ज्ञानमागोवरील दोड : उत्तरोतेहासकाल

लोक पाश्चात्यांपेक्षा वरचढ असावे. हिंदुस्थानांत होणाऱ्या बस्त्रांइतकी तलम वस्रे तयार करण्याचें पाश्वात्यांस बहुधा कर्धांच साधले नाही. असो.

इटालींतील फारेन्स शहरांत राहणारा लिओनाडो व्हिन्सी (१४५२- १५१९) हा मोठा शास्त्रशज याच सुमारास होऊन गेला. हा मोठा प्राणि- शास्त्रज्ञ शरीरशास्त्रज्ञ असून भूगभातील अवशेषांचा याने फार सूक्ष्म अभ्यास केला होता. विशिष्ट प्रकारची यांत्रिक योजना केल्यास मनुष्यास हवेंत उडतां येईल असें त्याचे म्हणणे होते. पुढें लवकरच कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर इत्यादि जबरे शास्त्रजञ उदयास आले. बायबलांतील वचनांशीं किंवा पोप महाराजांच्या आज्ञांशीं जुळणारे अनेक सिद्धांत यांनी प्रतिपादन केल्यामुळें लोकांत विलक्षण खळबळ माजली विचार- जाग्रतीस आणखी जोराची चालना मिळाली.

सतराव्या शतकाच्या आरंभी लाड बेकन (१५६१-१६२६) हा पूर्वीच्या काळांत झालेल्या ज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील ज्ञानवृद्धीची दिशा सांगणारा तत्त्व होऊन गेला. डेकार्ट (१५९ ६- १६५० ) हा फ्रेंच तत्त्वत गणिती याच सुमारास होऊन गेला. याने बीजभूमितीचे शास्त्र शोधून काढलें. याने तत्वज्ञानाची सुद्धा धर्मापासून फारखत करून जगदुत्पत्तीची इतर तात्त्विक प्रश्नांची उपपत्ति स्वतंत्र रीतीने लावण्याचा प्रयत्न केला. ह्या पूर्णपणे बुद्धिप्रामाण्यबादी असून याला युरोपांतील अवाचीन शास्त्रविस्ताराचा जनक अर्से म्हणतात. सर ऐझाक न्यूटन (१६४२-१७२७) या गुरुत्वाकषणाचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे नांवही सुप्रासेद्धच आहे. कोपर्निकस, केप्लर, इत्यादि संश्याघ- कांच्या सिद्धान्तांमुळें विश्वाच्या प्रचंडपणाचची लोकांस कल्पना आढी तर ह्या विश्वातील स्व गोळ ज्या आकर्षणाच्या शक्तीने निर्येत्रित झाले आहेत त्या शक्तीचे माप देखील आपल्यास करतां येते हे न्यूटनच्या शोधामुळे दिसून येऊन लोकांचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. यापुढें अठराव्या शतकाच्या उत्तराधांपासून स्वच शास्त्रांची झपा- आ्याने वाढ होण्यास सुरबात झाली, हा काळपर्यंत बहुधा भौतिक शास्त्रां- वरच विद्वानांचे पारित्रम झालेले आपणास दिसून येतात. यापुढे भतिक शास्त्रांबरोबरच मानवीय शास्त्रांचाही विस्तार होण्यास सुरवात

आधुनिक शास्त्रीय युगास सुरवात ५९

झालेली आपणास दिसून येते. फ्रान्स देशांत रुलो (१७१२-१७७८ ) व्हालटेअर ( १६९५४-१७७८ ) यांसारखे नास्तिक नवविचारप्रवर्तक जन्मास आले. इंग्लंडमध्ये अथशास्त्राचा प्रणेता आडाम स्मिथ, राजनीतिज्ञ एडमंड बकं,उपयुक्ततावादी जेरेमी बैंथम यांसारखे पुरुष याच वेळेस, म्हणजे अठराव्या हशतकाच्या उत्तराधीत, उदयास आले. मानवीय शास्त्रांचा अभ्यास तेव्हापासून जो सुरू झाला तो आजपर्यंत एकसारखा वाढतच आहे.

ज्ञानाच्या प्रगतीचा हा संक्षितत इतिहास येथेच थांबविर्णे अवश्य वाटते. यापुढील काळांत शास्त्रांची वाढ इतकी झपाट्याने झाली आहे त्यांचा विस्तार येवढा प्रचंड झाला आहे कीं थोडक्यांत त्याचे समालोचन करणें शक्‍य नाही. महत्त्वाच्या कांही शास्त्रांचा थोडासा पूर्वंवृत्तांत पुढें शास्त्रांचे पृथकूपणें अवलोकन करावयाचे आहे त्याच वेळेस सांगितला जाइल, परंतु. खरोखर पाहिलें असतां जिज्ञासु वाचकांनी निरनिराळ्या शास्त्रांच्या वाढी- कडे एथकूपणे लक्ष पुरवून त्यांचा स्वतंत्रच अभ्यास केला पाहिजे, निर- निराळ्या शास्त्रांचे पएृथक्पर्णे विवेचन करणारीं पुस्तके प्रसिद्ध करण्याचा' या मालेचाही एक प्रधान हेतु आहेच. ही ग्रंथमाला म्हणजे आपली ज्ञान- विषयक जिज्ञासा तृस्त करून घेण्याचं उत्कृष्ट साधनच होय अर्से वाचकांना' आढळून येइल यांत झेका नाही.

ज्ञानाच्या प्रगतीचा हा आढावा पाश्चात्य ज्ञानासच अनुलक्षून लिहिला. आहे. भरतखंडांतील किंवा चिनांतील ज्ञानविकासाचा फारच थोडा उल्लेख यांत आला आहे. याचें कारणही उघडच आहे. सध्या आपल्यास" जें ज्ञान ग्रहण करावयार्ये आहे ते सर्वे पाश्चात्यांचे पाश्चात्यांच्या माफत" आलेठेंच आहे, ही गोष्ट नाकबूल करण्यांत अथ नाही, आज सर्व जगा- वर पाश्चात्यांच्याच ज्ञानाचा प्रमाव गाजत आहे आपणांस आपल्या' देशाच्या हिताकरितां त्यांनी संपादन केलेलें सव ज्ञान आत्मसात करून घेतळें पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे. जगतांत आजपर्यंत जीं जीं राष्ट वैभवशाली बलशाली म्हणुन पुढें आलीं त्यांनी त्या त्या वेळच्या जगांत' ज्ञानाच्या बाबतीतही आघाडीचं पद प्रास करून घेतलेले आपणास आढ- ळते. त्यांतून सध्या तर ज्ञानाच्या बाबतींत मागासलेले राहून इतर बाबतीत. उन्नत स्थितीला येण्याची आश्या करणेंच अशक्‍य झालें आहे, तेव्हा?

६० ४. क्षानमागोवर्णल दोड $ उत्तरीतेहासकाल

आज सर्वे जगांत प्रभावी ठरलेले ज॑ पाश्नात्यांच ज्ञान आहे त्याची बळकट कास आपण धरली पाहिजे. आणि ज्या शञानाचा आयणांस स्वीकार कराव- याचा आहे त्याची पूर्वपीठिका जाणून घेणेही अवश्य होय, यास्तव येथे ती पूर्वपीठिका थोडक्यांत निवेदन केली आहे.

वल्तुतः ज्ञान हें सावराष्ट्रिक, सर्वांस सामान्य, असेच आहे. कांही विशिष्ट लोकांचाच त्याच्यावर हक्क आहे असे मुळींच नाही. सर्वे जगाची ती समाईक पुंजी आहे. अर्थात्‌ समाईक जिंदगी असली तरी एखादा भाऊ अधिक कमाई करून तिच्यांत विशेष भर टाकतो तो जास्त मिळविणारा असल्यामुळें कुठुबांत त्याची हुकमत विशष चालते हा जसा प्रकार अपण पाहतो तसाच प्रकार या विश्वकुटुंबाचाही आहे. काही काळपर्यंत कांही विशिष्ट राष्ट्रांची सही असते, तोंपयंत जागतिक व्यवहारावर त्यांचे वचेस्थ चालतें, पुढें दुसरेंच राष्ट्र ते पर बळकावतें, असा प्रकार एकसारखा ऱवालला आहे. इजिप्तची बॅबिलोनची सदो होती त्याकाळी अनुकरणीय सुधारणा म्हणजे ईजिस्तची बोब्रेलोनचीच अशी कल्पना प्रचारांत असली पाहिजे, पुढें ग्रीक लोकांची सद्दी आली तेव्हा ज्ञान म्हणजे कायतें ग्रीक उफ हेळेनी लोकांचे .अशी भावना सवंत्र प्रचलित झाली. पुढे अरबांच्या उन्नतीच्या काळांत अरब लोक हेच ज्ञाननिधि होऊन बसले. त्यांच्यापासून सर्व युरोपियन लोकांनी ज्ञानाचे ग्रहण केलें. त्यानंतर गेल्या पांचर्शे वर्षात युरोपियन राष्ट्रांनी अव्याहत प्रयत्न करून सवे दास्त्रे, विद्या कला यांची अपूर्व बाढ केली असल्याने जगांत स्वीकरणीय ज्ञान असें काय तें पाश्चात्यांचेंच अश्ली कल्पना रूढ होऊन बसल्यासत्यांत कांही नवल नाही. म्हणूनच हं ज्ञान पाश्वात्यांच असे आपण सध्या म्हणतो. वस्तुतः हा ज्ञानाचा संचय करण्यास सववच राष्ट्रांनी निरनिराळ्या काळीं हातभार लावलेला आहे व॒ आपण भारतीयांनीददी पूर्वीच्या काळीं या कार्मी कमी मदत केलेली आहे असें नाही.

येथपर्यंत ज्ञानाच्या प्रगतीचा इतिहास सांगितला, आतां ज्ञानाच्या या अवाढव्य भांडागारार्चे सध्याचे स्वरूप कसें काय आहे, त्याचे विभाग कसकसे पाडण्यांत आलेले आहेत त्या विभागांत कोणकोणच्या अमूल्य चिजा भरलेल्या आहेत याचें आपण थोडक्यांत अवलोकन करू.

शास्त्र कशाला म्हणावे ? दशे

प्रथम ज्ञानाचे शार, ठिद्या कला असे प्रकार कोणच्या तत्त्वावर होतात तें सांगून पुढें यांपैकी योग्यतेने महत्वाने भ्रे्ठ असा जो शाखांचा विभाग त्याविषयी थोडासा विस्ताराने विचार करू.

प्रकरण पांचवबें.

शास्त्र, विद्या, कला वाड्यय.

५: नोबेल पारितोषक ? मिळविणारे सर चंद्रोखर रमण हे पदार्थविज्ञान- शास्त्राचे मोठे तज्ञ आहेत. परंतु * आमचा शोेषाप्पा पाकशास्त्रांत मोठा तज्ज्ञ आहे! असही आपण म्हणतो. असे विधान थट्टेनेच केलें जातें असे नाही तर पाकशास्त्र, सूपश्ास््रा या नांबांचीं पुस्तकेही मराठींत झालीं आहेत. अदा रीतीने स्वयंपाकाच्या विद्येलाही शास्त्र असे नांव दिलें तर एखादा जिन्नस विज्षेष रुचकर रीतीने तयार करण्याची पद्धत शोधून काढणाऱ्या आचाऱ्याला शास्त्रसशाधक म्हणून रमण, जगदीशचंद्र बोस इत्यादिकांच्या पंक्तीला बसविण्याचा प्रसंग यावयाचा ! स्वयंपाकाला शास्त्र म्हय्ले कीं ही आपत्ति आलीच. तरी शास्त्र या संज्ञेचा थोडा बारकाईने विचार करून ही आपत्ति टाळतां यत को काय तें पाहूं.

: कोणत्याही विषयाचे पद्धतशीर रीतीने संग्रहीत केलेले आणि व्यवस्थे- शीर रीतीने मांडलेले जे ज्ञान त्याला शास्त्र ग्हणावे,' ही शास्त्राची व्याख्या प्रथमदरानाच सुचते. परंतु तेवढ्याने काम होत नाही. कारण मग अन्न शिजविण्याच्या पद्धतश्लीर रीतीने एकत्रित केलेल्या शानाला सुद्धा शास्त्र म्हणावें लागेल, सामान्य व्यवहारामध्ये आपण थोड्याबद्दूत व्यवस्थेने मांड- लेल्या कोणत्याही ज्ञानाला शास्त्र म्हणतो इंग्रजींतददी &लंला(€या शब्दाचा कोठे कोठे तसाच प्रयोग करतात हें खरें. परतु यापेक्षा अधिक उश्च उदात्त अथेही ' शास्त्र) शब्दाला आहे. तो कोणता हें आपण आतां पाहूं,

पदार्थविज्ञान, रसायन वगैरे भोतिकशास्त्रांकडे किंवा मानसशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र हइ० मानवविषयक शास्त्रांकडे पाहिलें असतां व्यापकता शाश्वतता हे त्यांचे गुण आपल्या सहज लक्षांत येतील, ही शा

1२ ५, शास्र, विद्या, कला, वाडय़य

सृष्टीतील घटनांचा (0810710018 ) एक कोणता तरी महत्त्वाचा भाग न्वतःसाठीं आखून घेतात आणि त्या घटनांर्चे तकशुद्ध रीतीने स्पष्टीकरण वर्गीकरण करण्याचा यत्न करतात. या स्पष्टीकरणांच्या वगीकरणाच्या क्रिया विवेचक बुद्धीवर अवलंबून असल्यामुळें आणि मनुष्याची विवेचक बुद्धि हौ सवे काळी सवे देशांत सारख्याच स्वरूपाची असल्यामुळें या शास्त्रांना एक प्रकारचे व्यापकत्ब प्रास झालेलें असतें. जें पदार्थविज्ञान किंवा जे राजनीतिह्यास्र युरोपांत लागू आहे तेंच हिंदुस्थानासही लागू आहे. हिंदुस्थानासाठी कांही हीं शा्सत्रे निराळींच निर्माण करण्याची 'कल्पना कोणी सुचविलेली नाही. आतां हिंदुस्थानचा पु्वेतिहास, तेथील समाजरचना यांचा विचार करतां युरोपांत राजकारणाचे जे नियम लागू पडतील तेच नियम तंतोतंत हिंदुस्थानांत अमलांत आणतां येणार नाहीत हे खरं, तथापि असे स्थानिक फरक ( 1008] ४811801008 ) मूल सिद्धा- न्तांच्या मानाने एक तर अल्प असतात आणि दुसरं म्हणजे हे स्थानिक 'फरक कोणच्या तत्त्वानुसार कोठे कसे होतात याचेही सोपपत्तिक विवेचन शास्त्रांत केलेलें असतेच. अथोत्‌ सर्व शास्त्राच्या व्यापकत्तेस त्यामुळे मुळीच 'बाध येत नाही. याच्या उलट पाकविद्या, कृषिविद्या किंवा शिल्पविद्या यांचीं उदाहरणें घ्या. यांच्यामध्ये व्यापकता मुळींच नाही. हिंदुस्थानांतील जेवण तयार करण्याची रीत विलायतेंतील रीत यांमध्ये जर्मानअस्मानाचा करक आहे. त्याचप्रमाणें शेती करण्याची पद्धत, घरें बांधण्याची पद्धत, .हीही तिकडे इकडे अगदी निराळी आहे. फार कशाला, खुद्द महा- राष्ट्रांतच निरानेराळ्या प्रदेशांत घरें बांधण्याच्या निरानेराळ्या दहा पंधरा रीती सहज आढळून येतील, परंतु महाराष्ट्रंतील निरनिराळ्या प्रदेशांत दहा पंधरा पदार्थविज्ञानें किंवा राजनीतिशास्रे अस्तित्वांत यावी असें कोणी म्हणणार नाही.

त्याचप्रमाणे शास्त्राविचारांत ज्ञानाकरितां ज्ञान ही कल्पना अगदी ठळकपणाने अवि्भूत झाळेळी आढळते. तशी ती वर उल्लेखिलेल्या काषाविद्या, वास्तुविद्या, पाकाविद्या इ० विद्यांमरध्ये असळेली आढळत नाही. याचा अर्थ, शास्त्रांचा व्यवहारांत मुळींच उपयोग होत नाही असा -मात्र नाही. त्यांचा व्यवहारांत पुष्कळच उपयोग होतो. परंतु वास्तु, कृषि

ज्ञानाचे दोन प्रकार दड

खरैरे विद्या विशिष्ट व्यावहारिक कृति कशा कराव्या हें सांगण्यासाठीच ज्याप्रमाणे निर्माण झालेल्या असतात त्याप्रमाणे शास्त्रांची गोष्ट नसते. त्यांच उद्दिष्ट व्यावहारिक *नसर्ते त्यांचे पर्यबसानही व्यावहारिक उद्यो- शांत होत नाही. पदार्थविज्ञानशास्त्र शिकण्याचें फल म्हणजे अमुक एखादी व्यावहारिक क्रिया करण्यांत पटाइत होणें, असे कोणी मानीत नाही. पदार्थविज्ञान शास्त्रांत एखादा पंडित झाला तर त्याला लगेच डायनॅमो ऱवालाविण्यास किंवा विजेच्या दिव्यांचीं फिटिंग्स बसविण्यास आपण सांग- णार नाही किंवा राजनीतिशास्त्रांतील तज्जञाला एखाद्या प्रदेशावर अंमळ करण्यासाठी फर्मविणार नाही. परंतु पाकविद्या शिकून एखाद्याला जर स्वयंपाक उत्तम करितां आला नाही किंवा वास्तुविद्या शिकून एखाद्याला हमारती बांधतां आल्या नाहीत तर त्याला आपण अगदीच बरेवकूब समजू,

त्याचप्रमाणे शास्त्राची प्रत्रात्ते कोणत्याही घटनांचा व्यापक दृष्टीने बिचार करून त्यांतील सामान्य सिद्धांत काढण्याकडे असते, तर विद्यांची प्रद्वृत्ति निरानिराळ्या शाख््रांनी प्रस्थापित केलेल्या सिद्धांतांचा आयता उप- योग आपआपल्या व्याबहारिक कृतीसाठी करून घेण्याकडे असते. तसच शास्त्रे ही कोणत्याही पदाथांची घटनांची शक्‍य तितकी खोलवर सर्वांगीण उपपत्ति शोधीत जातात. एक लाकडासारखा पदाथ घेतला तर तो कोणच्या घटकांचा बनला आहे, ते घटक पुनः कोणच्या घटकांचे बनले आहेत असा विचार करीत करीत मूलद्रव्यांपर्येत त्याच्याही पुढें अणुपरमाणूंपर्येत शास्त्र त्याची परंपरा नेऊन मिडवील. त्याचप्रमार्णे त्याचे गुणधर्म काय आहेत, ते कोणच्या परिस्थितींत उत्पन्न झाले याचाही शास्त्र विचार करील, याच्या उलट कोणत्याही विदयेला उपपत्तीकडे बघण्याचे फारसं कारण नसते. शास्त्राने स्थापित केलेल्या बगीकरणाचा फायदा घेऊन ती आपलें काम करून घेते, लाकडाचेंच उदाहरण घेतलें तर वास्तुविद्या ळाकडांच्या गुणधर्मानुसार कोणक्रोणर्ची लाकडे इमारतीच्या कामास उप- योगी, कोणतीं लाकडे निरुपयोगी, या व्यावहारिक गोष्टींचाच फक्त विचार करील.

तेव्हा शास्र विद्या असे शञानाचे दोन प्रकार कल्पि्णे आपणास 'अगदी अवशय आहे. या दोहोंच्या स्वरूपामध्ये फरक काय आहे हें वरील

५, शाख्र, विद्या, कला वाड्यय

विवेचनाषबरून लक्षांत आलेंच असेल. शार्खे ही सृष्टीतील पदार्थाचा घटनांचा व्यापक दृष्टीने विचार करून त्यांतून सामान्य सिद्धांत काढतात, तर विद्या ह्या मनुष्याच्या जीवनाला अवशय असणारे जे व्यवहार किंबा उद्योग ते उत्तम रीतीने कसे करावे हे शिकवितात; ह्या विद्यांचा शास्त्रा्शी कांही संबध नसतो अर्स मुळींच नाही. आपल्या प्रतिपाद्य विषयांच्या तिद्धतेसाठीं अनेक शास्त्रांतील सिद्धांतांचा उपयोग त्यांस करून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, कृषिविद्येचा वनस्पतिशास्त्र, रसायन, पदार्थविज्ञान, भूगोल, वायुमान, इत्यादि अनेक शास्त्रांशीं निकट संबंध आहे; राज्य करण्याची विद्या राजनीतिश्शास्त्र, समाजशास्त्र इत्यादि शास्त्रांच्या सिद्धांतां- बर आधारलेली आहे.

वर ज्या . विद्यांचा प्रसंगोपात्त उछेख केला आहे त्याखेशज इतर अनेक विद्यांची नांवे सांगतां येतील, उदाहरणाथ बागायतीची विद्या, विमानविद्या, प्रकाशालेख्यविद्या (1०0०87909४ ), जलयानविद्या, व्यापार- विद्या, संपादनविद्या (10पा'0811831] ) इ० हइ०. या विद्यांना इंग्रजींत सामान्यतः ॥'०९011081 50102106९8 किंवा '९०॥॥०102168 असें म्हणतात शास्त्रांना नुसते उलटा 008 म्हणतात. 3उठांशा€९ ॥'€०)॥0०]०८४१ या दोन शब्दांचा नेहमी इंग्रजीमध्ये उपयोग वर केलेल्या वर्गीकरणास अनुसरूनच करण्यांत येतो असे नाही, 4 छागल्प]॥७'९(कृपि), शाश्याटशा ८8 ( वास्तु ) यांना 5लर॥८० म्हणूनही इंग्रजींत कधी कधी संबोधण्यांत येतें. त्याचप्रमाणे ७8त11115(780[01, 0001110168, ७७७९६७ 118182९011] शा इत्प्रादि मानवीय विद्यांना (6०01101087 हें नांव देतां &छा£ असें नांव देण्याचाच विशेष प्रघात आहे. परंतु वर जें तात्त्विक विवेचन केळे आहे त्यास अनुसरून आपण निदान मराठींत तरी शास्त्र विद्या यांमध्ये प्रथ- करण करून प्रत्येक शानशाखेसाठी योग्य त्या सशेचीच योजना करावी हें इष्ट आहे. इंग्रजींतील घोटाळ्याचे चुकांचं आपणास अनुकरण करण्याचे कारण नाही.

वर केलेलें विवेचन सामान्यतः सर्वत्र लागू पडण्याजोगें जरी असलें तरी क्नांचेत्‌ ठिकाणीं एखाद्या ज्ञानाच्या शाखेला शास्त्र म्हणावें कीं विद्या म्हणार्वे असा प्रश्न पडेल हें कबुल केलें पाहिजे. उदाहरणार्थ-यंत्रशासतर

उपयुक्तकला बव ललितकला ८५

(९०81105) रोगोपचारशास्त्र ( 01९7816108 3 यांना त्यांच्या व्याबहा- रिक उपयोगाच्या दृष्टीने पाहतां विद्यांमध्ये गणावें कीं शास्त्रांमध्ये असा संदय उत्पन्न होईल. क्वचित्‌ यां संबंधाने मतभेदही होण्याचा संभव आहे. तथापि विद्यांपासून शास्त्राचे परथकूत्व पाहण्याच्या मार्गे सांगितलेल्या ज्या कसोट्या त्या लावुन पाहिल्या असतां प्रत्येकाला या बाबतींत समाधानकारक निर्णय करितां येईल. त्या कसोट्यांचा थोडक्यांत निर्देश करावयाचा झाल्यास, व्यापकत्व शाश्वतत्व, ज्ञानिकदृष्टि, सिद्धांतप्रवणता, उपपत्ति- शोधनाचची प्रवृत्ति - याप्रमाणे करितां येईल.

विद्यांच्या पुढे कलांचा प्रदेश लागतो. कलांमध्ये ' उपयुक्त कला? * ललितकला असे दोन भेद करण्यांत येतात. वस्तुतः हा फरक दोहोंच्या क्रियापद्धतीमध्ये तितकासा नसून ध्येयामरध्यं असतो. सामान्य गवंडी किंवा पाथरवट ज्या साधनांचा उपयोग करून ज्या वस्तूंवर काम करतो तश्याच साधनांचा उपयोग करून त्याच वस्तूंवर एकादा शिल्पी किंवा मूर्तिकार काम करतो. वेळेनुसार मूर्तिकाराचे हत्यार त्याचा दगड साध्या गवंड्या- च्या हत्यारापेक्षा दगडापेक्षा अधिक सफाईदार असेल. परंतु ही सोईची बाब झाली. हा कांही मूलभूत फरक नव्हे. खरा मूलभूत फरक दोघांच्या घ्येयांमर्ध्यें असतो. ललितकलांचे ध्येय सुंदर, आहादक अशी वस्तु निर्माण करून मनाला तलीन करून सोडणे श॑ असतें तर उपयुक्त कलांचे थ्येय मनुष्याच्या व्यवहाराला लागणारी सामग्री निर्माण करणें हें असतें. सुतारकाम ही एक उपयुक्त कला आहे. परतु लाकडाचे नक्षीकाम ही एक ललितकला मानली पाहिजे,

स्वरें पाहिलें तर हा ध्येयांमधील फरक देखील अजीबात प्रकारांतराचा नसून न्यूनाधिक्याचाच आहे, कारण उपयुक्त कलांमध्ये तरी सोंदर्यदृष्टींचा अगदीच अभाव असतो असे म्हणतां येणार नाही. सोंदर्यदृष्टि थोडी तरी असल्याशिवाय कोणत्याही कलेचा विकासच होणार नाही. कपाट, खुर्ची यांसारखे सार्घे सुतारकाम घ्या, त्यांत प्रमाणशीरपणा, नीटनेटकेपणा, सफाई वगैरे सोंदर्य उत्पन्न करणारे अनेक गुण आपणांस आढळून येतील, इजारो वर्षा- घी होऊन गेलेल्या पाषाणयुगांतील मनुष्यांमध्येंही जर उच्चदर्जाची सोंदर्य-

नद ५. शास्त्र, विद्या, कला, वाडयय

'दृष्टि असलेली आढळते तर ती हलीच्या कारागेरामध्ये मुरलेली आढळ- ल्यास त्यांत नवल काय ! पाषाणयुगांतील माणसांनी मुद्दाम होऊन काढलेली मॅमथ ( पूर्वकालीन हत्ती ), हरिण, यांची चित्रे तर सोडूनच द्या परंतु त्यांनी नेहमीच्या कामासाठी केलेली दगडांची हत्यारेही इतर्की सफाइंदार प्रमाणबद्ध आहेत कीं सोंदर्यदृष्टि आजच्याप्रमार्णेच त्या काळच्या मनुष्यां- मध्येंही वसत होती हें त्यावरून स्पष्ट होतें. तेव्हा सोंदर्यदृष्टि ही बहुधा सर्व कलांमध्ये असतेच. मात्र ललितकलांमध्ये ती सवर्स्वी प्रभावी असते तर उपयुक्त कलांमध्ये सोंदर्यदृष्टि गौण असून उपयोगाचा हेतूच प्रमुख असतो. येवढाच काय तो फरक आहे.

उपयुक्त कला पुष्कळच, आहेत. किंबहुना अलीकडच्या सुधारलेल्या जगामध्ये अशा कलांची मोजदादही करतां यावयाची नाही. सुतारकाम, खछोहारकाम, दगड घडणे, विणकाम, मुद्रगकला, लघुलेखनकला, ई०कांही प्राचीन अवाचीन कलांचा दिग्दर्शनार्थ उलेख केल्यास बस आहे. फॉर काय, पण आपल्या हिंदुस्थानांत मीक मागण्याची कला पाश्चात्य देशांत माळ खपविण्याची कला ( 559) ९501815111 ) या देखील सध्याच्या काळीं मोठ्या महत्त्वाच्या कळा होऊन बसल्या आहेत !

सूक्ष्मपणाने पाहिले तर मार्गे ज्या विद्या म्हणून सांगितल्या त्यांत, आतांच ज्यांचे उपयुक्त कला म्हणून विवरण केले त्यात, प्रकारभिनता फारशी नसून कमी अधिक विकासार्‍चाच काय तो फरक आहे. विद्या ह्या जशा व्यबहारो- पयोगी आहेत त्याचप्रमाणे उपयुक्त कलाही असतात. दोघींनाही कृतिकुशलते- ऱ्ची जरूर लागते. फरक एवढाच कीं विद्या ह्या अधिक विस्तृत, सुसंघटित, आपल्या सिद्धीसाठी शास्त्रांची पुष्कळ मदत घेणाऱ्या असतात, जवळ जवळ शास्त्रासारखीच त्यांची रचना झाली असते त्यांना कित्येक वेळां शास्त्र म्हणतातही. कषिशास्त्र, वास्तुशास्त्र अर्से म्हणण्याचा प्रचार तर पुष्कळच पडला आहे. उपयुक्त कला इतक्या विकसित झालेल्या नसतात किंवा होण्याच्या योग्यतेच्याही नसतात शास्त्राची मदतही त्यांस फारशी ध्यावी लागत नाही.

उपयुक्त कला असंख्य आहेत. परंतु ललितकलांची संख्या उपयुक्त कलांप्रमार्ण फार मोठी नाही ती उत्तरोत्तर विशेषश्ी बाढणारीही

छलितकला घाडाय ६७

ऱनाही, गायन, वादन, नर्तन, नाऱ्य, चित्र, शिल्प, मूर्तिकम, ललितवाडयाय या कला फार प्राचीन, काळापासून प्रसिद्ध असून त्या आजतागायत तशाच चालत आलेल्या आहेत मनुष्याचे मनोघधमे जोपर्यंत बदलले नाहीत तोंपर्यंत त्या तशाच चाळू राहतील यांत तिळमात्र संशय नाही. मनुष्याच्या मनामध्ये जी सोंद्यलालसा आहे तिला तृप्त करण्याकरितां या कलांचा अवतार झालेला आहे. या सर्वे कलाच्या स्वरूपाकडे लक्ष दिले तर डोळे कान या इंद्रियांच्या द्वारे त्या मनाला तृप्त करतात असे दिसून येईल. अथात्‌ जिव्हा, नासिका त्वचा या इंद्रियांना सुखविणाऱ्या कोणच्याच कला अस्तित्वांत नाहीत. पक्कान्नसेबन, गंधमालाधारण अभ्यंगस्नान या गोष्टींमुळे उपर्युक्त इंद्रियांना आनंद होतो. परंतु ललित- कलांची पदवी देण्याइतकी योग्यता यापैकी एकाही गोष्टींत नाही. माला करण्याचे, पक्ता्न्ने करण्याचें अभ्यंगस्नान घालण्याचे ही तीन्ही कार्म इतकीं क्षुलक आहेत कीं तीं करण्यास कोशल्य फारसें लागत नाही -सोंदर्यदृष्टी चीही विशेष जरूर असत नाही.

कला नीति यांचा परस्पर संबध काय असावा याविषयी बऱ्याच अंशीं निष्कारण असा वाद मधून मधून माजविला जातो. कलेच्या नीतीच्या खर्‍या उच्च स्वख्याची ज्यांना जाणीव नादी अशांनाच हा वाद करावासा वाटेल. वस्तुतः उच्च द्जांची कला नीति यांचेमध्यें विरोध नाही असणे शक्‍्यटी नाही. आणि ज्यांच्यामध्ये विरोध नाही त्यांच्या- मध्यें परस्परांच्या हक्कासंबंघाने भांडण उत्पन्न होणे शक्‍य नाही. हें विधान उच्च प्रतीच्या कलेसंत्रंधी आहे हें मात्र लक्षांत ठेविलें पाहिजे.

ललितकलांपैकी ललितवाड्यय हें मात्र कोणत्याही इंद्रियाला सुख- वितां साक्षात्‌ मनालाच आल्हादवितें. इतर ललितकलांपेक्षा ही अधिक व्यापक, टिकाऊ, सुलभ मनःशांतिकारक कला आहे. म्हणूनच आज- 'पर्यंत जितक्या प्रतिभाशाली कलाप्रभूंनी आफ्लें कोशल्यसवस्व वाड्य़यांत ओतले आहे तितक्यांनी इतर कोणत्याही कलेला आपल्या कृतींनी भूष- विरले आहे असें दिसत नाही. कदाचित्‌ इतर कलाप्रवीणांची सुंदर कृत्यें 'पुष्कळशीं नष्ट झाल्यामुळेही आज आपल्याला असे वाटत असेल. कसेही :क्षसो; इतर कोणत्याही कलेपेक्षा आज वाड्यय हें सोंद्यशाली रत्नांनी

> ५, शास्त्र, विद्या, कला वाडाय

अपरंपार भरलेले असून रसिक जीवांच्या सुखार्चे निधान बनून राहिले आहे यांत कांही शका नाही. |

ललितवाड्य़यांत काव्य, नाटक कादंबरी यांचा मुख्यत्वेंकरून समा- वेश होतो. ललितवाड्य़याव्यतिरिक्त बाकीचे सर्वे बाड्यय सोंदयंदृष्टि सर्वस्वी प्रधान मानुन लिहिलेले नसते. तथापि त्यांत अगदीच गोडी किंवा! आहादकता नसते असे नाही. ज्या वाड्ययांत प्रसाद, प्रमाणबद्धता, आकर्षकपणा इत्यादि सोंदर्यपोषक गुण नसतील तें अगदी रुक्ष वठेल वाचवणारही नाही. तेव्हा कोणत्याही वाड्य़यग्रंथांत झालें तरी सोंदर्यपोषक गुण थोडा तरी पाहिजेच. तथापि अर्से वाळाय मुख्यतः ज्ञानाचे वाहक म्हणून लिहिळेळे असतें आणि ज्ञानाचे प्रतिपादन करण्याचे साधन या नात्याने खरोखरी उपयुक्त, कलांमध्ये ( ६९] छा& ) त्याची गणनाः केली पाहिजे. परंतु वाड्य़य़ हें फारच व्यापक असल्यामुळें आणि प्रति- पादित ज्ञानाशिवाय स्वतंत्र असं अस्तित्व त्याला नसल्यामुळें त्याची उपयुक्त कलांत गणना करण्यांत येत नाही. वाउय़य हें यच्चयावत्‌ शञानार्चे वाहक असल्यामुळे ज्ञानाची त्याची व्यासि समान आहे; म्हणजे शान जितकं अफाट आहे तितकें वाड्ययही. अफाट आहे.

ह्या सवव्यापी वाड्ययाचीच इतिहास ही एक शाखा होय. गतगष्टींचा विश्वसनीय रीतीने लिहिलेला जो वृत्तांत तो इतिहास होय. अथात्‌ 'राष्ट- च्या राजकीय घडामोडींचा वृत्तांत' येवढाच केवळ इतिहास या शब्दाचा अथ नाही. यच्चयावत्‌ मानवी व्यबहारांचा इतिहास लिहिला जाऊं शकतो. मनुष्याचे व्यवहार जितके अनेकविध आहेत तितकेच इतिहासाचेही भिन्न भिन्न विभाग होऊं शकतील. उदाहरणार्थ, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाप्रमार्णेच त्याचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, वाडायविषयक, व्यापारविषयक असे अनंत पर्रीचे इतिहास लिहितां येतील. तरी हा इति- हास लिहिण्याचा एकच प्रकार झाला, हा प्रकार म्हणजे एखाद्या राष्ट्राचा त्याच्या निर्रनराळ्या व्यवहारांच्या दृष्टीने इतिहास लिहिण्याचा होय. याशिवाय तत्त्वांचा, शास्त्रांचा, विद्यांचा कलांचाही इतिहास लिहितां येतो. राजकीय कल्पनांचा इतिहास, अर्थशास्त्रीय तत्त्वांचा इतिहास, स्सायनशास्त्राचा इतिहास, वास्तुविद्येचा इतिहास, चित्रकलेचा इतिहास,

वाडय़य इतिहास द्‌९

मुद्रगकलेचा इतिहास, असे इतिहासही होऊं शकतात होतात. तात्पर्य, ज्ञानप्रद वाड्याचा वृत्तांतात्मक म्हणून जेवढा भाग तेवढा इतिहास या सद्राखालीं येतो. तेव्हा ज्ञानप्रद वाड्यय हें स्वतः शास्त्र किंवा कला नसून सर्वे शास्त्रांस, विद्यांस कलांस ज्याप्रमाणे व्यापून राहणारें आहे त्याचप्रमाणे इतिहास हेंही स्वतः श्यासत्र नसून शास्त्रांस इतर सर्व ज्ञानास च्यापणारा हा वाड्यययाचा विभाग होय.

याप्रमाणे शास्त्र, विद्या, उपयुक्तकला ललितकला या ज्ञानाच्या चार विभागांचा विचार झाला. शास्त्रामध्ये चिकित्सक बुद्धि प्रभावी असते, विद्येमर्ध्ये व्यावहारिक उपयोगाची दृष्टि प्रचान असून शास्त्रीय दृष्टि तिची मदतनीस म्हणून असते, उपयुक्त कलेमध्ये व्यावहारिक उपयोगाची दृष्टि प्रधान असून सोंदर्यदृष्टि गौण असते तर ललितकलांमध्यें सोंदर्यदृष्टिच सर्वस्वी प्रमुख होऊन बसते. असा हा थोडक्यांत निष्कर्ष आहे.

प्रकरण सहावे. शास्त्रीय रष्टि शास्त्रीय विचारपद्धाते,

मागील प्रकरणांत शास्त्र ! या शाब्दाच्या अर्थाविषयीं एका विशिष्ट दृष्टीने बिचार केला. परंतु शास्त्र हें मनुष्यनिमित शानार्चे सारभूत उचघ्च- तम असे स्वरूप असल्यामुळें त्याच्याविषयी थोडा अधिक विचार करणें जरूर आहे. शास्त्र म्हणजे काय, ते कर्से बनत जाते, शास्त्रीय विचार- 'पद्धर्तारचें स्वरूप कसें अस्ते, शास्त्रीय श्ञानाचा अखेरचा पल्ला कोठपर्यंत जातो सरतेशेवर्टी त्याचे पर्यवसान कशांत होतें, वगैरे अनेक प्रश्नांचा थोडक्यांत विचार करणे येथे अप्रस्तुत होणार नाही. प्रश्न गहन आहेत खं मोठमोठ्या तत्ववेच्यांनी आजवर त्यांच्यासंबर्धी विचार केला आहे. परंतु सध्या येथे विशेष तपशिलांत जातां विषय जितका सुगम करतां येईल तितका करून वर उल्लेखिलेल्या प्रश्नांचा उलगडा वाचकांसार्ठी करण्याचें योजेले आहे.

९४० ६. शास्त्राय दाष्टि शास््राय विचारपद्धाति

काव्याची व्याख्या करतांना अनेक रसिकाम्र्णींची मति जशी गुंग होते. तकी शास्त्र म्हणजे काय हें सांगतांना शास्त्रज्ञांची बुद्धि गोंधळून जाण्याचं कांही कारण नाही. काव्य म्हणजे बोलून चाळून अंतराळांत भराऱ्या मारणारी, आनंदाच्या भरांत देहभान बिसरावयास लावणारी वस्तु; याच्या उलट ' दृष्टिपूतं न्यसेत्पादम्‌ ', असा शास्त्राचा दंडक आहे. शास्त्र हे पुढें काय आहे ते॑नीट न्याहाळून, जोखून तोळून आपलें पाऊल टाकणारे असतें. अर्थात्‌ त्याची व्याख्या करण्याच्या कामी सावळा गोंधळ माजण्याचें कांही कारण नाही. निरनिराळ्या व्याख्यांमध्ये थोडाबहूत फरक आढळून येतो. परंतु मूळ मुद्दा सववत्र बहुताशीं सारखाच आहे. हृंद्रियांचा अनुभव अनुमान याच्या साहाय्याने संपादन केलेले जं पद्धतशीर ज्ञान त्याला शास्त्र असें म्हणतात ( उलंशा 0818 87६(€11910 र्‍ता०"१18१2९९ ७४ ९४४७७९6108 हात ंप्रा2श०९ ), अशी व्याख्या एके ठिकाणीं केलेली आढळते. ' मनुष्याच्या बुद्धीने सष्टींतील घटनांची कार्य- कारणभावानुसार केलेली बुद्धिगत रचना म्हणजेच शास्त्र, ' ( उलटा ९8 12 105 8॥ 1॥(९21160078) ९०॥ल0०७0ा 01080 ७॥0 811४610 ४७ 81] ]]९॥]0011)९॥8 उग 1118 680580117९ ६187 ), अशीही व्यांख्या एका शास्त्रशाने केली आहे. दोन्हीही व्याख्या तत्वतः एकच आहेत, पहिल्या व्याख्येत शास्त्राला नुस्ते “पद्धतशीर शान? येवढेच म्हटलेलं आहे. परंतु म्हणजे 'ज्ञान' काय पद्धतशीर! म्हणजे कसं हे प्रश्न उभे राहाता- तच. दुसऱ्या व्याख्येत या गोष्टी स्पष्ट करून मांडल्या आहेत. सृष्टींतील घटनांचा आपल्या बुद्धीवर होत असलेला संस्कार म्हणजेच ज्ञान होय. या बुद्धीवर होणाऱ्या संस्कारालाच 'बुद्धिगत रचना' असे वरच्या व्याख्येत म्हटले आहे. म्हणजेच मागच्या प्रकरणांत वर्णन केलेलें शास्त्राचे केवल ज्ञानमयत्व सांगितल्याप्रमार्णे झाठे,. आणि ही बोद्धिक रचना शास्त्रामध्ये पद्धतशीर रीतीने केलेली असते म्हणजे दा, तर वण्य वस्तूमधील कार्य- कारणभावानुसार केलेली असते. अर्थात्‌ ह्या कार्यकारणभाव ठरविण्यासाठी बर्ण्य वस्तूर्चे प्रत्यक्ष निरीक्षण तिच्या स्वरूपाविषयी आणि कारणाविषर्यी अनुमान या दोन गोष्टींची जरूर आलीच. त्यांच्याशिवाय कार्यकारण- भावार्चे ज्ञान होणेच दक्‍य नाही.

शास्त्राची व्याख्या ७शे.

दुसरी एक व्याख्या फक्त भोतिक शास्त्रांसच अनुलक्षून पुष्कळ ठिकाणीं केलेली दृष्टीस पडते; ती अशी, -।111652 8010210९58 18४७ 70 पाश! 0016006 ८1० ९58011501९ 0 19०5 0 1160 0" 0 टशा€९181 1110111108 1४1101 ०1॥]) 1९1061 1055101९ ७९ 1०७९1 1१(2001608010॥1 81710 (06 ९111षट्रला ७110190101 01 1९ 1100९588९5 01 ॥६५॥७. शास्त्रांच्या

उद्देशास धरून हवी व्याख्या केलेली दिसते, 'ज्या नियमांच्या योगाने सृष्टीच्या व्यापारांचें यथायोग्य स्पष्टीकरण करतां येईल त्या व्यापारांविषयीं तर्क- शुद्ध अंदाजही बांधतां येईल असे सृष्टीसंबधाचे नियम प्रस्थापित करणें हे भोतिकरास्त्रांच उद्दिष्ट होय,' असा याचा अर्थ आहे. अर्थात्‌ या व्याख्येत नियम प्रस्थापित करण्यावर जोर दिला आहे. मागच्या व्याख्येत का्य- कारणभाव प्रस्थापित करण्यावरच विदोप जोर दिला होता. अक्या रीतीने एकेका व्याख्येत एकेका विशिष्ट बाजूकडेच लक्ष वेधलेलें जरी आढळले तरी या सर्व व्याख्यांचा समन्वय केला असतां शास्त्राच्या स्वरूपाचे आप- णास यथातथ्य श्ञान होईल यांत संशय नाही. तरी शास्त्राचे स्वरूप कसें असत शास्त्र जिच्यामळें बनते ती सिद्धांतस्थापनाची पर्द्धात कशी असते हें आतां आपण पाहू.

प्रथमतःच लक्षांत येणारी गोष्ट ही, कीं शास्त्र म्हणजे केवळ प्रत्यक्ष नव्हे. दगडांच्याच इमारती तयार होतात म्हणून आपण दगडांच्या खाणीत जाऊन आपली पथारी पसरली तर तें जर्स योग्य होणार नाही त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांच्या अनुभवाला ज्या गोष्टी येतात तेवढ्यांचीच केवळ जत्री करून ठेवल्यास त्याला शास्त्र म्हणतां येणार नाही. तो शास्त्रांचा केवळ मालमसाला होय, इंद्रियाच्या अनुभवास येणाऱ्या ज्या ज्या प्रत्यक्ष घटना त्याचीं कारणे शोधळी पाहिजेत. त्यांच्यांतील सामान्य धर्माचे ज्ञान करून घेऊन तदनुसार त्याचे वर्गीकरण केलें पाहिजे, याप्रमाणे पुष्कळ संस्कार जेव्हा आपण बुद्धीच्या साहाय्याने करू तेव्हाच त्या बुद्धीच्या साहाय्याने वृद्धिंगत सुसंघटित केलेल्या ज्ञानाला शास्त्र म्हणतां येईल.

केवळ बुद्धीच्याच बळावर विवेचन करून हर्वेत किल्ले बांधर्णे हेंही शास्त्रास अगदी वावर्ड आहे. इमारत बांधावयाची ती दगड, माती यां- सारख्या दृश्य सामग्रीच्या आधारावर बांधाबयाची असते. नुसते चुटक्यांचे

९७२ ९. शास्त्रीय दृष्टि बव शास्त्रीय विचारपद्धाति

मांडव कोणाच्याच उपयोगीं पडत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्यक्षाचा आधार सुटला कीं शास्त्र बुडत चाललें असें निखालस समजावे. आजकाल कोण- त्याही शास्त्रज्ञाने एखादा नवीन शोध लावला कीं त्याला तो जगांतील सवे शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करून द्यावा लागतो. यासाठींच सर जगदीशचंद्र बोस यांना आपल्या प्रयोगांची सामग्री बरोबर घेऊन सवव जगभर एखाद्या गारुड्यासारखे हिंडण्याची यातायात करावी लागली. आमच्याकडील सांख्य, न्याय, वैशेषिक या शास्त्रांचे मूलभूत सिद्धांत हे भोतिकशास्त्रांमध्यें जमा होण्यासारखे असून सुद्धा पुढे तीं शास्त्र निवळ वावदूक तत्त्वश्ञानें बनलीं याचे मुख्य कारण त्यांचा प्रत्यक्षाचा आधार सुटला हेंच होय. सांख्यांचीं चोबीस तत्त्वे, वेशेषिकांचा परमाणुवाद, त्यांच पंचमहाभूतांच्या गुणधर्मासंबंर्धीचें विवेचन, ही सर्व भोतिकशास्त्रांतच जमा होण्याजोगी आहेत. मूळ उत्पादक क्रर्पांनी प्रत्यक्ष सृटीच्या आधारानेच बिचार करून हे सर्व सिद्धांत मांडले असले पाहिजेत यांत दुका नाही. परंतु ती प्रत्यक्षानुसारी विचारपद्धति पुर्ढे टिकली नाही. प्रत्यक्ष अवलो- कन प्रयोग कोणी करीतनासे झाले. जीं शास्त्रे पुढें खरोखर पदार्थ- विज्ञानादि शास्त्रांत पारिणत व्हावयार्ची तीं घटपटादिकांची खटपट अव- च्छेदकावच्छिन्नांचे वाग्जाळ यांची आगरें बनून राहिली. त्यामुळें आमच्या नैयायिक पंडितांची बुद्धि मोठी कुशाग्र झाली असेल परंतु ज्ञानाच्या बाढीस तिचा कांही उपयोग झाला नाही. ग्रीक विय्येचीही अलेक्झांडूया येथील पंडितांनी शेवर्टी अशीच दशा केली हे आपण पाहिलेच आहे.

तेव्हा शास्त्र, मग ते भौतिक शास्त्र असो अथवा एखादें सामाजिक शास्त्र असो, तें सदोदित प्रत्यक्षातुसारी असलें पाहिजे. इंद्रियजन्य श्ञानावरच त्याची उभारणी झाली पाहिजे. सृष्टीचा पसारा म्हणजे केवळ माया आहे, इंद्रियजन्य ज्ञान मिथ्या आहे, वगैरे विचारांस प्रगति करूं इच्छिणाऱ्या मनुष्याने क्षणभरही आपल्या मनांत थारा देतां कामा नये. आम्ही हिंदु लोक संतार करतो, विषयसुखाचा यथेच्छ उपभोग घेतो. आणि ज्ञान संपादन करण्याची, शास्त्राची प्रगति करण्याची गोष्ट आली कीं मात्र आम्हांस तत्त्वज्ञान आठवते जग मिथ्या भासू लागते ! वस्तुतः आपला आळस लपविण्यासाठी आपण पांघरलेले हें ढोंग आहे.

इंद्रिये खरी पण अपूणे आहेत ७३

शेकराचायीनी आपल्या तत्त्वज्ञानांत इंद्रियजन्य ज्ञान हें मिथ्या आहे असें सांगितळें आहे खरं. परंतु इकराचायारचे तत्त्वज्ञान म्हणजे आमच्या चेदान्तांतील अनेक पंथांपैकी केवळ एक पंथ होय. वेदान्ताखेरीज इतर स्व द्शनांनी आणि बेदान्तामध्ये देखीळ हकराचायीखेरीज इतर सर्व आचायोनी इंद्रियजन्य ज्ञान सत्य आहे असेच प्रतिपादिळें आहे. खुद शेकराचायीनी देखील पूर्ण ब्रह्मज्ञान प्रास झाळें नाही तोंपर्येत जगाचा व्यवहार सत्यच मानिला आहे. तेव्हा सर्टिनिराक्षण करण्यास, इंद्रियांचा अधिकांत अधिक उपयोग करून माहिती गोळा करण्यास, आडकाठी इतर कोणाची नाही. फक्त आपल्या आळसाचीच कायती आहे.

आतां इंद्रिये खरी आहेत तीं खऱ्या ज्ञानाची प्रातति करून देतात असें जरी आधुनिक शास्त्रज्ञ मानीत असले तरी तां पूर्ण आहेत असे ते कधीच म्हणत नाहीत. फक्त सात रंगाचे प्रकाशकिरण डोळ्यांस दिसतात, बार्कांचे दिसत नाहीत; फार सूक्ष्म बल्तु परिमाणे डोळ्यांस दिसत नाहीत; इत्यादि इंद्रियांच्या कमकुवतपणाची उदाहरणें प्रसिद्धच आहेत. त्याचप्रमाणें इंद्रिये कित्येक वेळां फसतातही. उदयास्तसमयींचे सूर्याचे किंवा चंद्राचे बिंब माध्यान्हींच्या बरिंबापेक्षा मोठें दिसते, समांतर रषांमध्यें परस्परांस काटणाऱ्या तिरप्या रेघा काढल्या तर त्या समांतर रेपा वाक- लेल्या दिसतात, वगेरे इंद्रियभ्रम पुष्कळांस माहीत असतील. परंतु ह्या भ्रमशीलतेमुळें इंद्रिये अजीबात मिथ्या आहेत हा शंकराचायीचा सिद्धांत सिद्ध होऊ शकत नाही हं मात्र लक्षांत ठेवलें पाहिजे, कारण हे भ्रम आहेत ही गोष्ट देखील मिथ्या मानलेल्या बुद्धीच्या किंवा इंद्रियांच्या साहाय्यानेच आपणास ठरवितां येते.

इंद्रियांच्या चुका सुघारण्याकरितां त्यांच्यामुळे होणाऱ्या ज्ञानास दाकय तितकी पूर्णता आणण्याकरितां शास्त्रज्ञांनी अनेक यंत्रेनिर्माण केली आहेत. ही यंत्रे इंद्रियांची शाक्ते अनेकपटीने वृर्दिंगत करतात. दुर्बीण, प्रकाश- पृथक्कारक ( स्पेक्ट्स्कोप ), सूक्ष्मदर्शक (मायक्रास्कोप) ही अशा यंत्रांमध्ये विशेष प्रमुख होत. याशिवाय उष्णतामापक, वायुभारमापक, प्रकाशहमापक, थायुशोषक, उरःपरीक्षक (स्टेथॉस्कोप), वगेरे अनेक यंत्रे आहेत. या यंत्रां-

वि ९. शास्त्रीय दष्टि शास्त्रीय विचारपद्धति

मुळें सृष्टीचं निरीक्षण अत्यंत सूक्ष्म बिनचूक करतां येऊ लागलं असून शास्त्रांच्या वाढीस त्यांची अतोनात मदत झाली आहे.

तेव्हा बाह्यसृष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन खरी बिनचूक माहिती गोळा करणें हा शास्त्राचा मूळ पाया होय. हा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे दोन प्रकार आहेत. एक ' निरीक्षण ' ( ळ$ळाण्वांगा) दुसरा ' प्रयोग ? ( ९९1121६ ), सृष्टीची गुह्यें आपणांस कळावी हा ह्या दोन्ही प्रकारांचा एकच हेतु असला तरी त्यांची कायपद्धति भिन्न असते. सृष्टींतील वस्तूंच्या व्यापारावर परिस्थितीवर आपला कांहीच ताबा नाही अशा स्थितीत त्यांच केलेलें अवलोकन हें 'निरीक्षणा'च्या सदरांत पडते, मग हें निरीक्षण नुसत्या इंद्रियांनी केलेलें असो किंबा अत्यंत शक्तिशाली अशा यंत्रांच्या साहाय्याने केलेले असो. ज्योतिप- शास्त्रांत अशा निरीक्षणा-चेच्च सर्वत्र साम्राज्य असतें. कारण त्या शास्त्रांतील अवलोकनीय पदार्थ जे आकाशातील गोल त्यांच्या परिस्थितीवर व्यापा- रावर निरीक्षकाचा काडीमात्र ताबा चालण्यासारखा नसतो. डॉक्टर रोग्याची नाडी हात लावून पाहो, उष्णता खार्केत थर्मामिटर लावून पाहो किंवा छातीची अवस्था स्टेथास्कोप लावून पाहो, तें सर्वे निरी- क्षणच होय.

निरीक्ष्य वस्तूचे व्यापार तिची परिस्थिति यांवर ताबा चालवून स्वतःस इष्ट अशा परिस्थितींत त्या वस्तूला आणून तिचें केलेले जे निरीक्षण त्याला * प्रयोग म्हणतात. शास्त्राच्या अभ्यासांत पुष्कळ वेळां नुसत्या निरीक्षणावर भागत नाही. सृष्ट पदाथांचे व्यापार नेहमी अत्यंत गुंता- गुंतीचे असल्यामुळें नुसत्या अवलोकनाने एखाद्या घटनेच्या स्वरूपार्चे कारणांचे बरोबर ज्ञान होणे पुष्कळ वेळां शक्‍य नसर्ते, कोणकोणच्या पदाथोचचे प्राण्यांच्या शरीरावर काय काय परिणाम होतात हे नीट जाणाबयार्चें असल्यास त्या प्राण्याला ते ते पदार्थ खाऊ घालून इतर पदार्थ खावयास देतां त्याचें अवलोकन केलें पाहिजे. असे केलें म्हणजे हा प्रयोग झाला, सृष्टी- लील घटनांमध्ये अनेक व्यापारांची, कारणाची कायीची जी गुंतागुंत झाळेली असते ती रक्‍य तितकी नाहीशी करून ज्या विशिष्ट गोष्टींचा आपणास विव्वार कतंब्य असतो तेवढीच गोष्ट ठळकपणे आपल्या नजरेस'

पद्धतशीर अवलोकनाचे महत्त्व ७५५

पडेल अशी व्यवस्था करणें यासच प्रयोग म्हणतात. असे प्रयोग पदार्थ- विज्ञान, रसायन जीवशास्त्र यांमध्यें विशेषेकरून करण्यांत येतात, रुधिरा- भिसरणाचची क्रिया शोधून काढतांना हार्वेने जिंवत माणसांच्या धमन्यांवर' प्रयोग करून पाहिले. पाइचूरने रोगांचे जतु शोधून काढले ते मुख्यतः निरीक्षणाने काढले; परंतु रोगांवर लसीचा उपचार शोधून काढतांना त्यास मख्यतः प्रयोगाचीच कास धरावी लागली, रसायनशास्त्रांत तर प्रयोगा*चच साम्राज्य असते. कारण प्रयोग केल्याशिवाय पदाथांचे घटक सहसा ज्ञात होत नाहीत.

याप्रमाणे शास्त्रांच्या प्रक्रियेतील पहिली मुख्य पायरी जी प्रत्यक्ष अव- लोकन त्याविषयी विचार झाला. अवलोकनाच्या संबेधानेच एथक्करण ( 8 9[ए६15 ) संकलन ( 57॥)९५8 ) या क्रियाही प्राप्त होतात. तेव्हा त्याविषयींही थोडा विचार करू. समजा शारीराच्या गुणधमोचा आप- ल्यास विचार करावयाचा आहे. एकदम दारीराचे एकगठ्ठा अवलोकन आपण करावयास लागला तर आपणास कांहीच समजणार नाही. तेव्हा हात, पाय, डोळे, कान, पोट इ० शझशारीराच्या प्रत्येक अवयवाचे पथक्पणे आपण अवलोकन केलें पाहिजे खायु, शञानतंतु, अस्थि वगेरे घटकांचेंही निरानेराळे अवलोकन केलें पाहिजे. हे एथकरणात्मक अवलोकन होय,

शरीराच्या घटकांचा पुथक्पर्णे विचार केल्यावर त्या सर्वे घटकांचा एकमेकांवर काय परिणाम होतो सर्वांच्या मिळून एकत्र क्रिया कशा ववालतात यार्चेही निरीक्षण केलें पाहिजेच. अश्या रीतीने अनेक विभागांना एकत्र आणून त्यांच्या व्यापाराचें साकल्याने निरीक्षण करणें यालाच संक- लनात्मक निरीक्षण म्हणतात.

तात्पर्य येवढेंच कीं अवलोकन हें पद्धतशीर असलें पाहिजे तरच त्या- पासून कांही तरी ज्ञानप्रासति होईल. एरवी आपण सर्वजण नेहमी अवलो- कन करीतच असतो. डोळे पहात असतात, कान.ऐकत असतात, सर्वे कांही चाललेलेच असतें. परंतु ज्ञानाच्या नांवाने मात्र शून्य असतें. इंग्रजी पुस्तकांतील १७९७ छत 00 €४७४७ किंवा मराठी क्रामिक पुस्तकांतील: : डोळ्यांचा उपयोग * हे धडे पुष्कळांस माहीत असतीलच. आगगाडींतून सहज प्रवास करणारा विचक्षण मनष्य ज्या प्रदेशांतून जाईल तेथील भूभा-

७६ ६. शास्त्रीय दृष्टि शास्त्रीय विचारपद्धाति

गाची रचना कशी काय आहे, जमीन कितपत सुर्पाक-नापीक आहे, लोक चेहेरेपट्टीने, शरीराच्या बांध्याने स्वभावाने कसे काय आहेत वगेरे गोष्टींचे अवलोकन करून त्यांचे एक संकालेत चित्र आपल्या हृत्पटलावर कोरून ठेवील, तेवढाच प्रवास करणारा दुसरा एखादा प्रवासी आंत बाहेर एक- सारखें माना वेळून पाहात राहूनही प्रवासाच्या अखेरीस रोवटीं कोरडाच राहील. शास्त्रास पद्धतशीर, सूक्ष्म चिकाटीच्या अवलोकनाची जरूर असते. अत्यंत पद्धतशीर प्रथक्करणात्मक अवलोकनाचे नमुनेदार उदाह- रण द्यावयाचे म्हणजे श्री, नानासाहेब चाफेकर यांच्या * आमचा गांव ? या ठेखमालेचे होय, एका गावांतील रहिवाशांच्या जीवनाची सवे बाजूंनी मिळविलेली इतकी सूक्ष्म तपशीलवार माहिती इतर कोठेही क्वचितच आढ- ळेल. अक्शा तऱ्हेने सूक्ष्म अवलोकन करून केलेलें साधार लिखाण हेंच खरोखरी शास्त्ररचनेचा पाया होय, श्री, चाफेकरांनी ज्या प्रकारचे अवलो- करेल आहे तशा अवलोकनापासूनच पुढें समाजशास्त्र, अथश्ास्त्र तौलनिक घर्मशास्त्र ( ७०॥ाएछा'ए९॥शंष्टांणा ) ही शास्त्रे निमाण होत असतात.

तथापि केवळ अवलोकन म्हणजेच शास्त्र नव्हे हें लक्षांत ठेविले पाहिजे, आपण सृष्टीचे अवळोकन करून ज्ञान पुष्कळ जमविले; तथापि बुद्धीची क्रिया ज्ञानावर झाल्याशिवाय त्यास शास्त्रत्व प्रास होणार नाही. आपण ज्या गोष्टींचे अबलोकन केलें असेल त्यांच गुणधम शोधून काढले पाहिजेत, त्यांस लागू पडणारे सामान्य नियम स्थापित केले पाहिजेत, त्यांच्या कारणांची मीमांसा केली पाहिजे तरच त्यांच्यापासून कांही व्यव- स्थित ज्ञानाची प्रातति आपणास झाली असे होईल. आणि मानवी बुद्धीने सुव्यवस्थित केलेल्या ज्ञानासच शास्त्र म्हणतात हें आपण मार्गे पाहिलेच आहे. न्यूटनच्या पूर्वीपर्यत असंख्य लोकांनी ग्रह्मांची गति अवलोकिली असेल शेकडो ज्योतिष्यांनी त्यांचे वेघही घेतले असतील, परंतु गुरुत्वा- क्षेणाचा नियम शोधून काढून त्याच्या योगाने म्रह्मंच्याच काय परंतु अखिल विश्वांतील पदाथाच्या गतिस्थितीची उपपत्ति त्यानेच बसवून दिली! शास्त्राचे खरे कार्य हा शास्त्रीय दृष्टीचा खरा विजय होय.

आतां द्यास्रामध्ये हा बुद्धीचा व्यापार कसा 'चालतो ते आपण पाहू. आद्धि हा शब्द येर्थ ' साधकबाधक विचार करण्याची मनाची शक्ति

अनुमानाचे प्रकार ७७

(0"7९' 0 7088501112) अश्या अर्थाने घ्यावयाचा, या बुद्धीच्या योगाने आपण केवळ इंद्रियजन्य , ज्ञानापेक्षा पुष्कळसे अधिक ज्ञान प्राप्त करून घेऊं शकतो. इंद्रियांपासून होणाऱ्या ज्ञानापेक्षा किंवा पूर्वी अवगत अस- लेल्या ज्ञानापेक्षा अधिक ज्ञान करून देणारा जो बुद्धीचा व्यापार त्यास अनुमान असे म्हणतात, इतर कांही मागोनीही आपल्यास असं अधिक ज्ञान होऊं शकते परंतु त्यांचा विचार पुढें करूं.

अनुमानाचे तीन प्रकार अरिस्टाटलने सांगितले आहेत. निरीमन ( [तपल1०१॥ ), विगमन ( तहतपलाला ) आणि सदृशगमन किंवा दृष्टान्तानुसा!रित्व ( ७081089 ). यांपैकी सद्द्दगमनाचा जो व्यापार आहे तो परूमध्ये देखील दिसून येतो. कुत्र्याला आज ज्या थाळींत ज्या वेळीं जेवण घातले त्याच थाळींत त्याच वेळीं त॑ उद्या जेवण मिळण्याची अपेक्षा करील. एका विशिष्ट स्थितींत घडलेली एखादी गोष्ट तीच विशिष्ट स्थिति पुनः प्राप्त झाली असतां पुनः घडून आली पाहिजे अशी अपेक्षा' मन करते. सहृदगमनाऱचा व्यापार तो हाच होय. अडाणी शेतकरी ठरा- विक वेळेस पावसाची अपेक्षा करतो हें देखील सदशगमनाचेच उदाहरण. होय. कारण त्यास अमक्या*च वेळीं पाऊस का पडतो, पाबसाळी वारे का केव्हा वाहतात वगेरे शास्त्रीय प्रश्नांचे बिलकूल ज्ञान नसते. हा सहश- गमनार्‍चा व्यापार एकसारखा घडू लागला म्हणजे सवयीमध्ये परिणत होऊं लागतो.

या सहदागमनाच्या व्यापाराचा व्यवहारामध्ये पुष्कळच उपयोग होतो. परंतु शास्त्रामध्ये त्याचा कांही उपयोग नाही. सददागमन म्हणजे एका बिशिष्ट गोष्टीवरून तसल्याच दुसऱ्या गोष्टीचे अनुमान करणें होय. शास्त्राला कारणांकडे सामान्य नियमांकडे जावयाचें असल्या- मुळे त्याला याचा कांही उपयोग होत नाही. परंतु सहदागमना- कडून निर्गमनाकडे किंवा विशिष्ट गोष्टींवरून सामान्याकडे बुद्धि वळू लागली म्हणजे मात्र तिचा शास्त्राच्या प्रांतांत प्रवेश होऊ लागतो. अनेक विशिष्ट उदाहरणांवरून सामान्य नियम काढणें यासच निर्गमन म्हणतात. पाणी तापाविळें असतां वाढते, लोखंड तापाविलें असतां वाढते, अशी कांही थोड्या पदा्थासंबंधानेच मनुष्यास माहिती होती त्या वेळीं त्यास

49८ ६. शास्त्रीय दृष्टि शास्त्रोय विचारपद्धाति

“शास्त्रीय स्वरूप नव्हते. परंतु असे अनेक पदार्थ उष्णतेने वाढतांना पाहून .जेव्हा मनुष्याने ' उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतो ? असा सामान्य नियम 'प्रस्थापित केल] तेव्हा त्याच्या ज्ञानास एकदम व्यापकता येऊन ते शास्त्रांत जमा झालें, प्र थ्वींतील पुष्कळ पदाथाचे तुकडे होत होत त्यांचे अगदी बारीक कण होतात हें पाहूनच ' सर्वे पदार्थ अणूंचे बनळे आहेत? असा “सामान्य सिद्धांत प्राचीनकाळां भारतीय ग्रीक शास्त्रज्ञांस सुचला असावा.

असे सामान्य नियम मनुष्याजवळ पुष्कळ संग्रहीत झाले म्हणजे सामान्य नियमावरून आपल्याला अज्ञात अशा विशिष्ट गोष्टीसंबधाने तो परत अनु- माने काढूं लागतो. पुष्कळ उदाहरणांवरून * उष्णतेने पदार्थ प्रसरण पाव- तात ? हा सामान्य नियम एकदा प्रस्थापित केला म्हणजे तेंच जणुं काय स्वयंभू तत्व आहे असा ग्रह होऊन त्यावरून, ' उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात; हवा हा पदार्थ आहे; तस्मात्‌ हवा उष्णतेने प्रसरण पावते,' अशी अनुमाने लोक काढूं लागतात. अशा अनुमानास “विगमन' (सामान्यापासून विशिष्ट गोष्टींचे गमन म्हणजे ज्ञान ) हे नांव आहे. ज्या सामान्य नियमा- च्या आधारावरून अपे अनुमान काढतात त्यास 'ग्रहीततत्व' ( पाषांण 0700115 ) असे म्हणतात. यासच संस्कृतांत व्याप्ति असें नांव आहे.' अनु. मानास ज्या दुसऱ्या प्रत्यक्ष सिद्ध गोष्टींची जरूर असते तिला 'सिद्धवस्तु! असे म्हणावें. इंग्रजींत यासच 0० 11९0115 आणि संस्कृत न्याय- शास्त्रांत यास पक्षघमता असे म्हणतात. वरील उदाहरणात ' हवा हा पदार्थ आहे ! ही सिद्धवस्तु आहे. 'उष्णतने पदार्थ प्रसरण पावतात? हा सामान्य सेद्धांत म्हणजे ग्रहीततत्व आहे 'हवेचे प्रसरण पावणे! 'साध्य' किंवा सिद्ध करावयाचें तत्त्व आहे हें सहज दिसून येईल.

अनुमानाचा हा विगमनात्मक भागच प्राचीन काळापासून विशेष अभ्या- सिला गेला प्राचीनांच्या दृष्टीने त्यालाच विशेष महत्त्व आलें. विशिष्ट गोष्टी सिद्ध करण्याकरितां सामान्य तत्त्वें जीं आधारास घ्यावयाची ती मनुष्याच्या बुद्धीतीन आपोआप निर्माण झालेलीं ज्ञानाची सखयंभू प्रमाणे नसून पूर्वी अनेक गोष्टींच्या अवडोकनावरून बसविलेले ते आनुमानिक सिद्धांतच आहेत ही गोष्ट प्राचीन तत्त्वज्ञांनी नीटशी लक्षांत घेतली नाही. सर्व सामान्य सिद्धांत त्यांना स्वयंभू बाटूं लागले, याचा परिणाम असा

बेकम प्रत्यक्षानुगामी पद्धाति ७९

झाला कीं अवलोकनाबरून निघालेल्या सामान्य सिद्धांतांबरोबरच अनेक मनः- कल्पित गोष्ठीही ते व्यापकृ सिद्धांत म्हणून ग्रहीत धरूं लागले, आणि त्या मनःकाल्पित सिद्धांतांवरून मळभलतीं अनुमानें काढूं लागले, उदाहरणाथ, अरिस्टाटलने ' तारे हे नित्य असून त्यांची गति नित्य आहे,' ' व्तु- लाकार गति ही एकच नित्य गति असूं शकते ? असे दोन सिद्धांत कांही पुराव्यारशिवायच ग्रहीत धरले आणि मग अर्थातच त्यांवरून “तारे हे वतुलात्मक गतीने ( पथ्वीभोवती ) फिरतात ? अर्से अनुमान काढलें ! सर्वेच प्रकार चुकीचा !

अरिस्टॉटलळ सारखा महान शास्त्रज्ञ जेथे चकला तेथे मागाहून आलेल्या मध्ययुगीन कमठ पंडितांचा काय पाड! ज्ञानाची सवे तत्त्वे काय तीं बाय- बलांत भरली आहेत हा त्याचा महासिद्धांत. अर्थात्‌ बायबलांत केलेल्या वणनांना सामान्य सिद्धांतांचे स्थान देऊन त्यांजपासून अनेक विगमर्न ते बेलाशक काढूं लागळे. खोट्या आधारांवर रचलेला हा खिस्ती पंडितांच्या ज्ञानाचा(अज्ञानाचा!) डोलारा सत्यज्ञानाच्या नुसत्या फुकरीने कोसळण्याजोगा जरी होता तरी सत्तेच्या घाकदपटशाच्या जोरावर तो कित्येक दतके कायम राहिला. कोपर्निकस, केप्लर, कोलंबस वगैरेंच्या वेळेपासून त्या डोला- ऱ्यांचे मजळे एकेक धडाधड कोसळण्यास सुरवात झाली. विचारक्रांती- च्या युगापासून आधुनिक शास्त्रीय पद्धतीची प्राणप्रतिष्ठा झाली.

आधुनिक शास्त्रीय पद्धति प्रत्यक्ष अमलांत आणून तिच्या आधारावर मोठमोठे प्रचेड शोध लावणारे शास्त्रज्ञ केप्लर, गेलिलिओ, न्यूटन, हाच हे होत. परंतु त्या पद्धतीचें व्यवात्थित वर्णन करून ती लोकांस समजावून देणारा विवेचक लाडे बेकन हा होय. याने आपल्या ' नूतन साधन ( १४४०एए] ()"ए॥॥ए॥) मांवाच्या अजरामर ग्रंथांत शास्त्रीय ज्ञान संपादन करण्याची खरी पद्धत कशी असावी यार्चे वणन केलें आहे. तिचें थोड- क्यांत तात्पय असे सांगतां येईल.-- शास्त्रजिज्ञासु मनुष्याने प्रथम अवलो- कन प्रयोग करून खूपशी माहिती गोळा करांवी; ती माहिती पद्धतशीर रीतीने लिहून काढावी; नंतर ज्या विशिष्ट घटनेसंबंधाने आपल्याला संशो- घन करावयार्चे असेल ती ज्यांत असेल त्या उदाहरणांचा गट निराळा करावा नसेल त्यांचा गट निराळा करावा; अशा रीतीने परथकरण करून

८० ९. शास्त्रीय दाष्टि शास्त्रीय विचारपद्धाते

मग अस्तिपक्षीय उदाहरणांमध्ये आढळणाऱ्या वेशिष्ट्यावरून त्या घटनेचे कारण निश्चित करावे. या पद्धतीस 'प्रत्यक्षानुगामी' ( ९111111091 110100 ) असे म्हणतात. या पद्धर्तीत कोठेही कांहीही ग्रहीत धरावयाचे नसतें. कोणती तरी कल्पना मनांत धरून मग ती प्रत्यक्ष उदाहरणांवरून खरी ठरते कीं नाही हें पाहणे हं देखील यापद्धतीला बावडेंच आहे. अवलोकनांत येतील त्या गोष्टींवरून केवळ निर्गमनाने नियम काढावयाचा येवढेंच या पद्धतीचे स्वरूप आहे. परंतु या बाबतीत मध्ययुगांतील पंडित एका टोकाला गेळे तर बेकन दुसर्‍या टोकाला गेला असे म्हणणें भाग पडते. निदान आजपर्यंतचे मोठमोठे शोध तरी निर्भळ बेकनच्याच पद्धतीने लागलेले दिसत नाहीत, जे शोध केवळ विदिष्ट गोष्टी हुडकून काढण्याच्या'च स्वरू- पाचे असतात ते निवळ अवबलोकनानेच सिद्ध होतात. परंतु जे शोध: सामान्य नियमाच्या किंवा तत्त्वांच्या स्वरूपाचे असतात ते लावितांना संशोधकाला कल्पनेची बरीच मदत ध्यावी लागते असं दिसून येते.

आपण गॉलिलिओचंच उदाहरण घेऊ-१ चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत आहे; आकाडागंगा तार्‍्यांनी भरलेली आहे; गुरूच्या भोवती फिरणारे अनेक चेद्र आहेत; शनीच्या भोवती कड्यासारखें कांही आहे; या सवे गोष्टी त्याने. दुर्बिणीतून चिकाटीने अवलोकन करूनच शोधून काढल्या. यांत अनुमा- नाचा कोठे संबंध येतच नाही. परंतु गाठिलिओला दुर्बिणीतून सूर्यावरील डाग डाबोकडून उजवीकडे जातांना दिसले. यावरून त्याने सूय आपल्या आंसाभोवती फिरत असतो असे अनुमान काढलें. हें अनुमान काढतांना त्याला कल्पनाशक्तीची बरीच मदत घ्यावी लागली असली पाहिजे है सहज लक्षांत येईल. यानंतर दृष्टि गेल्यावर ज्योतिपाचा अभ्यास सोडून त्याने पदार्थविज्ञानाचा अभ्यास सुरू केला पदा्थोच्या गतीविषयीं अत्यंत महत्त्वाचे शोध लावळे, सर्वे पदाथौचा खालीं पडण्याचा वेग सारखाच असतो ही गोष्ट त्याने पूर्वीच सिद्ध केळी होती. आतां त्याने आणखी असें सिद्ध केळे कीं खालीं पडतांना पदाथीचा वेग प्रारंभापासून एकसारखा वाढत जातो. हें वेगाच्या वाढीचे नक्की प्रमाण शोधून काढण्यासाठी त्याने बराच विचार केला प्रयोगही केले, प्रथम या वेगवृद्धीचे पदाथाने आक्र- मण केलेल्या अंतराशी कांही प्रमाण बसत असावं अशी कल्पना गह्ीत धरून!

सिद्धान्तस्थापनाची प्रक्रिया टश

त्याने गणित करून पाहिलें; पण तें जुळेना. मग पदार्थाला पडावयास लागणाऱ्या वेळा्शी वेगवृद्धींचे कांही प्रमाण बसते की काय हें पाहण्याचा त्याने यत्न केला. यांत त्याला यश येऊन सरतेरवरटी ' पदार्थास पडावयास लागणाऱ्या वेळाच्या वगाशीं वेगव्राद्ि ( ४०८श रावणा ) समप्रमाणांत असते,' असा नियम त्याने प्रस्थापित केला. या सर्व संशोधनांत एक कल्पना सोडून दुसरी, दुसरी सोडून तिसरी, अशा कित्येक कल्पना त्याला ग्रह्ीत धघराव्या लागल्या. नुसत्या अवलोकनानेच कांही इष्ट गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही. न्यूटनची गोष्टही अशीच. त्याला गलिलिओने सिद्ध केलेले पदाथांच्या गतीसंबंधाचे तीन नियम पूर्णपर्णे माहीत होते; त्याच- प्रमाणे ग्रह हे सूर्याभोवती लंबवर्तुलाकार मार्गाने फिरत असतात हा केप्लरने स्थापित केलेला सिद्धातही त्यास विदित होताच. परंतु त्या सामग्रीवरून 'ग्रह हे सूयीकडे आकर्षिले जातात त्यांच्या आकषणशक्तीचा जोर त्यांच्या सूर्यापासून असणाऱ्या अंतराच्या वर्गांच्या व्यस्त प्रमाणांत असतो,' असा जो सिद्धांत त्याने प्रस्थापित केला तो कांही केवळ अनुमानाने त्याला सुचण्यासारखा नव्हता. याच्याही पुढें जाऊन विश्चां- तील सवे पदार्थ हे एकमेकांमधील अंतराच्या वर्गांच्या व्यस्त प्रमाणांत भाराच्या सम प्रमाणात एकमेकांकडे आकार्षिळे जातात,' असा जो अत्यंत व्यापक गुरुत्वाकर्षणाचा नियम त्याने प्रस्थापित केला तोही उदाहरणें जमवून त्यावरून केवळ निर्गमर्ने काढून प्रस्थापित केला असें बिलकूल म्हणता येणार नाही. त्याने ग्रहांची उदाहरणें प्रथ्वीवरीलळ अनेक पडणाऱ्या पदार्थांची उदाहरणें पाहिली होतींच. परंतु त्यांवर एकसारखा विचार करीत असतांना त्याच्या प्रतिभेने एकदम जी उडी घेतली त्या उडीचें फळ बर सांगितलेला विश्वव्यापक सिद्धांत होय.

तेव्हा अवलोकनाने माहिती जमा करून त्यावरून नुसत्या निगमनाने सामान्य नियम काढणें येवढीच प्रक्रिया मोठमोठ्या शास्त्रीय शोधांस पुरे होत नाही. ' उष्णतेने पदार्थ प्रसरण पाबतात ? किंवा ' प्रत्येक जीवाच्या अन्न पचविणे, मलोत्सर्ग करणें, वाढणे, प्रजोत्पादन करणें या क्रिया चाल- लेल्या असतात.' अशा तऱ्हेचे सोपे, सहज सुचण्याजोगे नियम जमा

ष्‌

८२ ९. शास्त्रीय दरष्टि शास्त्राय विचारपद्धाति

केलेल्या उदाहरणांवरून नुसत्या निगेमनाने बसवितां येतील. परंतु अधिक अबघड किंबा दूरान्बित असे शोध लावण्यास पष्कळ विचार करून संभ- वनीय असे एक वा अनेक “कल्पितपक्ष? ( 1191०५९565 ) तात्पुरते ग्रहीत धरावे लागतात. कल्पक डोक्याचा किंवा प्रतिभावान पुरुष असतो त्याची कल्पनाशक्ति यथार्थ सिद्धांतावर बहुधा लवकरच झडप घालते आणि त्याला पडलेल्या प्रश्नांचा समाधानकारक रीतीने उलगडा करते. ज्यांची कल्पनाशक्ति इतकी प्रभावी नसते ते अगोदर असल्या गूढ बिकट ग्रश्नांच्या मागे लागतच नाहीत. लागल्यास चिकाटीमुळे दीधे परि- श्रमांमुळें त्यांचेही प्रयत्न पुष्कळ वेळां फलद्रूप होतात. तेव्हा एकंदरीने निष्कष असा ठरला कीं प्रत्यक्ष अवलोकन करणें, माहितीचा व्यवस्थित संग्रह करणे माहितीचे प्रथकरण करून त्यावरून सामान्य नियम शोवून काढणे--हीच बेकनने सांगितलेली पद्धत शास्त्ररचनेस सर्वसाधारणपणे लागू पडणारी होय. प्रतिभावान शास्त्रज्ञांना या व्यापारामध्ये जरूर पडेल तेव्हा त्यांची प्रतिभा मदत करते परंतु ती गोष्ट सर्वसामान्य शास्त्रीय पद्धतीचा विचार करितांना जमेस धरिली तरी चालण्यासारखे आहे. खरी शास्त्रीय पद्धति ही अबळोकन ( 005९'रछठा) निर्गमन ( मआातणलीांला ) या मार्गानेच जात असते प्रत्येक जिज्ञासूने याच पद्ध- तीचा अवलंब सवंत्र केला पाहिजे,

मात्र अगदी क्वचित्‌ विगमनपद्धतीचाही ( तहवणळांला ) मोठाच उपयोग शास्त्रीय संशोधनांत झालेला दृष्टीस पडतो हें येथे सांगितलें पाहिजे. याचें एक विख्यात उदाहरण नेहमी देण्यांत येतें ते बरुण ( ७७॥ए॥०) या ग्रहाच्या शोधाचे होय. न्यूटनने गुरुत्वाक्षेणाच्या नियमाचा शोध लावल्यानंतर तो नियम सवमान्य होऊन अगदी वेदतुल्य समजला जाऊ ळछागला. पुढे हहलने प्रजापति ( ए51प5 ) हा ग्रह केवळ अवलो- कनाने १७८१ मर्ध्ये शोधून काढला, त्याच्या गतीचे वेध घेत असतां ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमास अनुसरून जशी असावी त्यापेक्षा थोडी भिन्न असल्याचें आडाम्स लेव्हेरियर या दोघां ज्योतिषांच्या लक्षांत आलें. त्यावरून दुसऱ्या एका गोलाच्या आकर्षणाचा त्याच्यावर परिणाम होत असावा असं अनुमान त्यांनी काढलें तो अशात गोल त्यावेळी

शोधांचा पडताळा पडला पाहिजे ८३

कोठे असाबा हेंही निश्चित केलें ( १८४६ ). अशा रीतीने केवळ अनु- मानाने अज्ञात ग्रह्माचा शोध लावून त्यांचे ठिकाणही त्यांनी निश्चित केलें हा शास्त्रीय ज्ञानाचा पद्धतीचा केवढा विजय ! नंतर ठरविलेल्या ठिकार्णी दुर्बीण रोखल्यावर तो ग्रह तेथे सापडला हें सांगणे नकोच. या शोधामध्यें दिसून आलेला बुद्धीचा व्यापार केवळ विगमनात्मक होय. कारण गुरुत्वा- कषेणाच्या सामान्य नियमावरून शोधकांनी एका विशिष्ट ग्रहाचें अस्तित्व अनुमानाने सिद्ध केळं. परंतु विगमनाने लागलेल्या अशा शोधांची उदा- हरणे विरळा. ज्या सामान्य सिद्धान्तांवरून विगमने काढावयार्ची ते अगदी निःसंदिग्ध, निश्चित ब्रिनचूक असले पाहिजेत. आणि तसे ते असले तरी देखील विगमन हें खरे ठरेलच असा नियम नाही. सृष्टीचे व्यापार अत्यंत ब्रिकट गंतागुतीचे आहेत. त्यांचा अंतपार कोणास लागला आहे ? आपणांस माहीत नसलेल्या अश्या तिसऱ्याच एखाद्या गोष्टीमुळे अनुमानाच्या विषयांत कांही घोटाळा उत्पन्न होणार नाही कशावरून ! म्हणूनच अनुमाने कितीही काढलीं तरी त्यांचापडताळा पडला पाहिजे असा शास्त्रज्ञाचा मोठा करडा नियम आहे. या पडताळ्याच्या कसो- टीच्या भय्रेकर दिव्यांतून बाहेर पडावे तेव्हाच कोठे एखाद्या नवीन शोधाचे आसन थोडेंब्रहूत स्थिर होते. या पडताळयाच्या अभावीं किती तरी शास्त्रज्ञानी आपल्या जिवाचे रान करून वसावेलेल्या उपपात्ति गर्भा- 'वस्थेंतच निमाल्या असर्ताल, जो शोध लावतो त्या शास्त्रज्ञाला तर त्याचा पडताळा आलाच पाहिजे. परंतु प्रृथ्वींतील प्रत्येक शास्त्रज्ञ करड्या तीक्षण नजरेने तो शोध पडताळून पाहाण्यास टपून बसलेला असतो. त्या सवांच्याही पर्रक्षेस तो शोध उतरला पाहिजे तरच शास्त्राच्या देव्हाऱ्यांत त्याची प्राणप्रतिष्ठा होते. नाही तर देवाचे सोंग घेऊन आलेल्या राहूप्रमाणे त्याची मान छाटली जाऊन त्यास हाकळून देण्यांत येते. या पडताळा पाहण्याच्या क्रियेस कित्येकांनी एक स्वतंत्र शास्त्रीय पद्धतच (४१०1101०8१ 1॥60110१ ) मानिलें आहे. परंतु वस्तुतः ही एक निराळी शास्त्रीय पद्धत नसून सवे शास्त्राच्या नियमांना शोधांना लावण्याची ती एक सामान्य कसोटी आहे. शास्त्रीय शोध जिच्यामुळे लावळे जातात अशी ही एक स्वतंत्र पद्धत नसून सवेच पद्धतींनी तयार करून पाठविलेल्या शोधरूपी

८४ २. शास्त्रीय दाष्टि शास्त्राय विचारपद्धाति

उमेदवारांची परीक्षा घेणारें हें “एक्‍्झाभिनेशन बोर्ड? (परीक्षामडळ) आहे,

भौतिक शास्त्रांतले पुष्कळसे नियम गणिताच्या सिद्धांतांप्रमाणें सूक्ष्म, ठाम निःशंक असल्यामुळे त्यांच्या बाबतींत विगमन पद्धति कचित्‌ का होईना पण शक्‍य आहे. सामाजिक शास्त्राच्या बाबतींत तेवढीही शक्‍यता नाही. तेथे केवळ अवलोकनाच्या आधारानेच सिद्धांत बसवावे लागतात. पूर्वी ही गोष्ट शास्त्रज्ञांच्या लक्षांत आलेली नव्हती. ग्रीक शास्त्रज्ञ भौतिक शास्त्रांत जसे कोठे कोठे चुकले तसे आडाम स्मिथ, बेंथम वगेरे अर्थश्ास्त्री मनुप्यांच्या व्यवहारांसंबंधीं नियम बांधतानाही कित्येक ठिकाणीं घसरले, 'प्रत्येक मनुप्य आपआपले हित इतरांपेक्षा अधिक चांगल्या रीतीने जाणतो,' ' आपला शक्‍य तितका अधिक फायदा करून घेण्याकडे प्रत्येक मनुष्याची दृष्टि असते '-अशा तऱ्हेचे मनुष्याचे कांही स्वभावधम त्यांनी, ग्रहीत धरले आणि या ग्रहीत तत्वांवरून कित्येक अनुमाने त्यांनी काढलीं. अप्रतिबंध, खुल्या व्यापाराचे तत्त्व हें अशाच अनुमानाने काढ- लेळें तत्त्व होय. इंग्लंडची परिस्थिति त्यावेळीं खुल्या व्यापारास अनुकूल असल्याकारणाने हे तत्त्व त्यावेळीं लोकांस पटले त्याचा बोलबालाही पुष्कळ झाला, इंग्लंडची भरभराट ह्याच तत्त्वामुळे झाही हेंच तत्त्व सर्वत्र लागू केळे पाहिजे असें जो तो प्रतिपादू लागला.परंतु विसावे शतक जसें उजाडले तसे इंग्लंडचे डोळे हळू हळू उघट्टं लागले ! जमनी, अमे- रिका इत्यादि संरक्षित व्यापारपद्धतीचा अवलंब करणारीं राष्ट्र अत्यंत समृद्ध झालेलीं, इतकेंच नव्हे तर इंग्लंडच्या हळू हळू पुढेही जाऊं लागलेली इंग्रज शास्त्रज्ञांना दिसू लागलीं ! लगेचच अथशास्त्राच्या तत्वांचा फेरविव्वार सुरू झाला आतां सरक्षित व्यापाराचे तत्त्व खुद्द इंग्लंडमध्ये बरेंच रुजले आहे हें आपण पाहतांच आहो.

या सवे प्रकाराचे कारण आडाम स्मिथची तत्त्वे पुष्कळ अंशीं मनःकल्पित असून मनुष्याच्या भावनांचं, व्यवहारांचे, पूर्वार्जित संस्कारांचे सामाजिक परिस्थितीचं अवलोकन करून तीं बसविलेली नव्हतीं हें होय. त्यामुळें इंग्लंडांतील तत्कालीन परिस्थितींत जरी तीं बरोबर ठरली तरी परि- स्थिति बदलतांच तीं लागू पडेनाशीं झाली, तेव्हा सामाजिक शास्त्रांच्या रचनेंत अवलोकनाचीच कास सरवोनी बळकट धरली पाहिजे. मनःकल्पित

शास्त्रीय प्रक्रियेचे स॒ञजअरूपाने सकलन ८५

तर्त्वे उराशी बाळगून त्यांच्या आधारावर विधानें करीत सुटणें हें बिलकूल उपयोगी नाही. सामाजिक शास्त्रांचा अभ्यास आपल्याकडे सुरू होण्याची लक्षणें नुकतीं कोठे दिसू लागलीं आहेत. अश्या वेळीं तर तो अभ्यास योग्य दिरोनेच चाळू राहील याविषयीं विशेषच काळजी घेतली पाहिजे, प्रश्न विशेष बिकट असल्यास मार्गे भोतिक शास्त्रांच्याविषर्यी सांगितलें त्याप्रमाणे येथेही कांही कल्पितपक्ष आधारास ध्यावे लागतील, परंतु ते तारतम्यानेच घेतले पाहिजेत असे कल्पितपक्ष मानिले असल्यास त्यांच्या- वरून काढलेल्या नियमांचा पडताळा अत्यंत कसोशीने कडक रीतीने बघितला पाहिजे.

शास्त्रीय पडर्तांचे आतांपर्येत शाक्य तितक्‍या सुलभ रीतीने विवेचन केलें. सूत्ररूपाने त्याचा सारांश सांगावयाचा झाल्यास पुढीलप्रमाणे सांगतां येईल. शास्त्राचा पाया इंद्रियजन्य अनुभव होय; आणि या अनुभवाचे साधन अवलोकन हें होय. अवलोकनाचे प्रकार दोन : निरीक्षण आणि प्रयोग. हें अवलोकन पद्धतशीर रीतीने, अवलोकनीय विषयाचे जरूरीप्रमाणे परथकरण संकलन करून, करावि लागते. पद्धतशीर अवलोकनाने गोळा केलेल्या माहितीवरून अनुमानाने नियम बसवावयाचे असतात, या अनेक उदा- हरणांवरून सामान्य नियम काढण्याच्या अतुमानपद्धतीळा निर्गमन असे म्हणतात. भोतिक शास्त्रांत सामाजिक शास्त्रांत बहुधा ही निर्गमन- पद्धतीच उपयोगांत येते. प्रश्न बिकट असल्यास पुष्कळ वेळां कल्पनेच्या जोरावर कल्पितपक्ष आधारासाठी घ्यावे लागतात. या निगेमनपद्धतीच्या उलट सामान्य तत्त्वांवरून विशिष्ट उदाहरणे तिद्ध करण्याच्या पद्धतीला विग- भन असे म्हणतात. भौतिक शास्त्रांत ही पद्धति कचित्‌ उपयोगांत येते परंतु हिचा खरा अप्रातिहत अंमल गणितांत चालतो. गणितशास्त्रामध्यें मात्र संख्या किंवा आकृति यांचे कांही स्वभावधर्म प्रथम गृहीत धरण्यांत येतात त्यावरून पुढें विगमन पद्धतीने सर्वे सिद्धांत निष्कासित करण्यांत येतात. निर्गमनाने किंवा विगमनाने शोधून काढलेल्या तत्त्वाचा पडताळा अवद्य बघावा लागतो. पडताळा बरोबर आला तरच तो शोध खरा ठरून सर्वमान्य होतो.

3-1 ८. शास्त्रीय रष्टि शास्त्रीय विचारपद्धति

नि्गमनात्मक अनुमानपद्धतीचे पांच प्रकार विगमन आणि निर्गमन च्या संयोगाने होणारे अनेक प्रकारद्दी शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत. या' विषयासंबंधार्ची तकशास्त्र (.०ष्ठाठ) बोधनशास्त्र ( पालट ००८४) अशीं दोन शास्त्रच पाश्चात्यांनी बनविलीं आहेत. तेव्हा या विषयांचे विवे- ऱचन वाढवावे तितके मोठें होणार आहे हें सांगणें नकोच. त्याचप्रमाणें आंकडेबारीची पद्धत ( 5811501091 1160100 ) वगैरे कांही विशिष्ट पद्धतीही' शास्त्रीय संशोधनास प्रसंगविशेष्रीं उपयोगी पडतात. परंतु येथे फार तप- शिलांत शिरण्याचा उद्देश नसल्यामुळें तसे करण्यास अवकाश नसल्या- मुळें येथेच थांबणे योग्य वाटतें. शास्त्रीय पद्धतीच्या स्वरूपाचे आतांपर्यंत विवरण केलें. आतां शास्त्राच्या अभ्यासास कोणत्या बाह्य गोष्टींची जरूर लागते तें आपण पाहू. म्हणजे पर्यायाने अभ्यासकाच्या ठिकाणीं कोणच्या गुणांचा प्रकषं झालेला असला पाहिजे हच आपणांस पाहावयाचे आहे असें म्हणण्यास हरकत नाही शास्त्रजिज्ञासु हा दांडग्या चिकाटीचा ग॒हस्थ असला पाहिजे. कारण भौतिक सृष्टि काय किंवा मनुष्यसमाज काय, दोन्हीही इतर्की हिमर्टी आंतल्या गाठीची आहेत कीं कोणीही तुत फल देईल अशी अपेक्षाः सामान्यतः करितां येत नाही. त्याचप्रमाणे खऱ्या अभ्यासू मनुष्याने आपलें तनमनधन सर्व शास्त्राभ्यासासाटी अपण केलें पाहिजे. शास्त्राच्या पार्यी सर्वस्व गमावून बसल्याचीं अनेक संकटें स्वतःवर ओढवून घेतल्याचीं पुष्कळ उदाहरणें पाश्चात्य देशांत तर आहेतच, परंतु आपल्या देशांतील रामानुजम्‌ , सर जगदीश बोस, सर सी. व्ही, रामन्‌ इत्यादि उदाहरणेंही कमी उद्टोधक नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे शास्त्राभ्यासकाने लोक काय म्हणतील, लोकांच्या समज़ती काय आहेत याची परवा करतां कामा नये, ही होय. केप्लर, गॅलिलिओ हे ज्योतिषज्ञ, हटन, लायेल हे भूस्तरशास्त्रज्ञ, डार्विन, वालेस इत्यादि जीवशास्त्रज्ञ-यांस लोकांच्या समजुतीविरुद्ध सिद्धांत प्रतिपादन करावे लागले. परंतु ते धीर पुरुष बिलकूल कचरले नाहीत. त्याचप्रमाणे शास्त्राविषर्यी आस्था बाळगणाऱ्याने कोणच्याही घाणेरड्या, घृणित किंवा घोक्याच्या गोष्टीस हात घालतांना मागेपुढे पाहतां कामा नये. प्राणि- शाख्ज्ञास अनेक क्षुद्र किळसवाण्या जीवांशीं दोस्ती जमवाबी लागेल,

विचारदाक्ति हीच अधिष्ठात्री देवता. ८७

रोगविज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यास घाणेरड्या वस्तूशी संपर्क करावा लागेल सामाजिक नौीर्तींचा अभ्यास करणाऱ्यास वेइ्यागांरं बदमाषांचे अड्डे धुंडाळावे लागतील. परंतु ज्ञानाचे पवित्र सुवासिक कमल हार्ती येण्यासाठी हा चिखल तुडवीत त्याला गेळेंच पाहिजे.

आणखी लक्षांत ठेवण्याजोगा मुद्दा म्हणजे शास्त्रजिज्ञासूने आपलें मन निर्विकार पूवंग्रहापासून पूर्णपणें अलिप्त ठेवलें पाहिजे,

सत्यापरता नाही धम, सत्य तेचि परब्रह्म

हच ब्रीदवाक्य शास्त्रज्ञांचे नेहमी असलें पाहिजे. निमळ बुद्धीने केलेल्या अवलोकनांतून जे निघेल ते निघेल त्यावरून सरळ रीतीने जे अनुमान निष्पन्न होईल तें होईल; त्यांत लपंडाव, बदलाबदल, भावनांचा आवि- ष्कार, या गोष्टी त्याने बुद्धिपुरस्सर आणतां तर कामा नयेतच, परंतु आप- ल्याला कळत त्यांचा प्रादुभांव होणार नाही याविषयीही त्याने अत्यंत काळजी घेतली पाहिजे. निर्भळ सत्याचाच अभिलाष त्याने धरला पाहिजे.

आणि या निर्भेळ सत्याचा शोध लावण्यासाठी तहाने मानवी बुद्धीचाच आश्रय केला पाहिजे. मानवी बुद्धि किंवा विचारशाक्ते हीय्य शास्त्राच्या प्रांतांतली अधिष्ठात्री देवता होय.प्रत्यक्ष वस्तुज्ञान इंद्रियांच्या योगाने मिळवा- वयाचे बुद्धीच्या योगाने त्यांतील तत्त्वे शोधून काढावयाची हेंच शास्त्र- शाचे काम होय. मनुष्याची बुद्धि पंगु आहे हे शास्त्रश पूर्णपणें जाणतो. परतु ती खुरडत रखडत जक्शी चालेल तक्षीच चालविली पाहिजे, तिला शब्दप्रामाण्याचा किंबा आत्तवाक्याचा टेकू दिला कीं ती अधिकच पांगळी बनेल हें त्याला समजतें. म्हणून तो बुद्धीशिवाय, म्हणजे अनुमानाशिवाय, इतर प्रमाणांना अगदी बाजूला ठेवू इच्छितो. शब्दप्रमाण, म्हणजे आपण थोर मानलेल्या व्यक्तीचे किंवा ग्रंथाचं वचन पूर्णपर्णे मान्य करणें, हें धर्मा- च्या किंवा आत्मानात्मविचाराच्या प्रांतांत अगदी युक्त असेल, जगताच्या मूळ कारणाचा उलगडा अझून मानवी बुद्धीला करतां आलेला नाही. त्याचप्रमाणें पारलौकिक कल्याणाचा मार्गही नुसत्या तार्किक बुद्धीला अझून सापडलेला नाही. परंतु या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या अगदी जिर ळ्याच्या असल्यामुळें अंतःप्रेरणेने जे कोणी महापुरुष या गोष्टींचा उलगडा करतात त्यांच्यावर श्रद्धा ठेवून मनुष्याने त्या महापुरुषांनी सांगितल्याप्रमाणे

८८ ९. शास्त्राय राप्रि शास्त्रीय विचारपद्धाति

खागारवे हें रास्तच आहे. श्रद्धेच्या जन्मसिद्ध हक्काचा हा प्रांत आहे; त्या- बद्दळ कोणासही वेषम्य वाटणार नाही. परंतु, ज्ञानाच्या ज्या प्रांतांतलीं गूढे मानवी बुद्धि सोडविते, श्रद्धेपेक्षा अधिक चांगल्या रीतीने सोडविते, त्या प्रांतांत श्रद्धेला शब्दप्रामाण्याला धुमाकूळ घालूं द्यावा हे अगदी अनुचित होय. फार प्राचीन काळीं मनुष्याच्या श्रद्धेचा प्रांत फारच विस्तृत होता. भोतिक सृष्टीसंबंधाच्या त्याच्या समजुती अधश्रद्धेवर विश्वासावर आधारलेल्या असत. सूर्य, चंड, तारे, मेघ, पाऊस इत्यादिकांना तो देव किंवा विशिष्ट देवांचे आविर्भाव समजत असे. हळूहळू चिकित्सक बुद्धि एकेक गोष्ट श्रद्धेच्या प्रांतातून हिरावून घेत चालली तिने अनेक भौतिक शास्त्र निर्माण केलीं. याप्रमाणे श्रद्धेचा अधिकार कमी होत होत तो आतां वर निर्दिष्ट केलेल्या थोड्याशा, परंतु अत्येत महत्वाच्या, विषयांपुरताच कायम राहिला आहे. कित्येक शास्त्रज्ञांना त॑ अशी आज्या वाटते कीं जीव, आत्मा, जीवाची मरणोत्तर स्थिति, जगदुत्पत्ति, या विपयांचीं कोडीही तार्किकबुद्धि कालांतराने सोडवू दाकेळ. असे झाल्यास सर्वच वित्रय शास्त्र- ज्ञाच्या बुद्धीला गोचर होतील कोणत्याच गोष्टीवर श्रद्धा अशी ठेवण्याचे कारणच राहणार नाही. नास्तिक लोक तरसध्या देखील कोणत्याच गोष्टी- बर श्रद्धा ठेवू नका असे म्हणतात. हें त्यांचे म्हणणे अर्थातच आस्तिकांना आग्रहाचे वाटतें. परंतु जे विषय शास्त्रांच्या टप्यांत आले असून मनुष्याची बुद्धि ज्यांच्याविष्यी आजकाल विचार करू शकते अशा विपयामध्ये, निदान शास्त्रज्ञाने तरी, श्रद्धेला शब्दप्रामाण्याला थारा देणें हें अनुन्चित ज्ञास्त्राच्या प्रगतीला घातक होय.

या बाबतींत ग्रीक लोक मोठे दूरदर्शी होते. त्यांनाही त्यांचा घम होताच. त्यांच्यांतील सामान्य लोक श्रद्धाळूही होते. परंतु त्यांच्यांतील शास्त्रज्ञांनी शास्त्रविचारांपासून श्रद्धेला शब्दप्रामाण्याला अगदी अलिपसत ठेवळें. ग्रीक लोकांमध्ये विवेचक बुद्धीचा जो अत्यंत उत्क्षे झाला शास्त्रांची जी अभूतपूव प्रगति झाली त्याचे हेंही एक कारण असलें पाहिजे. याच्या उलट स्थिति भारतीयांची झाली. भोतिकशास्त्रांची मोक्षप्रतिपादक तत्वज्ञानांची त्यांनी भेसळ केली. त्यांची दर्शने म्हणजे मोक्षप्रातीची साधने आहेत त्यांतील कांहीना थोडेसे पदार्थविज्ञानासारखेही स्वरूप आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी मानलेली प्रमाणे ८९

या पदार्थविज्ञानाचा तत्त्वज्ञानाच्या प्राचुयांमुळे कोंडमारा झाला राब्द- प्रामाण्य मानल्यामुळे स्वतत बुद्धीने त्याची वाढ होण्यास सवडही राहिली नाही. आमच्यांतील सर्व जुन्या आस्तिक शास्त्रकारांनी शब्द किंवा आस- वचन हे एक प्रमाण मानले आहे. प्रमाण म्हणजे ज्ञानाचे साधन. हीं प्रमाणें नास्तिक तत्वज्ञांनी एक किंबा दोन मानलीं आहेत. नास्तिकाग्रणी चावोक हा 'प्रत्यक्ष' म्हणजे 'इंद्रियांस वेणारा अनुभव? हे एकच प्रमाण मानतो. बोद्ध आहेत म्हणजे जेन हे प्रत्यक्ष अनुमान अशीं दोन प्रमाणें मानतात. आसत्तिकमतवादी बहुधा तीन किंबा अधिक प्रमाणें मानतात त्यांत शब्दप्रमाण हें एक सतत असतेच. यावरूनच्च आस्तिक म्हणजे वेदांना प्रमाण मानणारा असे लक्षण बनलें. मन्वादिक धमशास्त्रे, सांख्य, योग डोकराचार्यप्रणोत वेदान्त यांनी प्रत्यक्ष, अनुमान राब्द अर्शी तीन प्रमाणें मानली, आहेत. नैयाथिक हे ' उपमान ? म्हणून आणखी चोथे प्रमाण मानतात.मीमासक हे या चारांमध्य 'अर्थांपात्ति' 'अनुपलब्धि* या दोन प्रमाणाची आणखी भरती करतात. पोराणिक लोक तर सवोपेक्षाही सढळ. त्यांनी 'संभव? 'ऐतिह्य' अश्या दोन प्रमाणांची आणखी भरती करून प्रमाणांची संख्या आठांपर्यंत नेऊन मिडविली आहे.

यांत कमी प्रमाणें मानणाऱ्यांनी अधिक प्रमाणाचे खंडन करून ठेवले असल्यामुळें प्रमाणांचा तरतमभाब पाहणें सोपे झालें आहे. संभव हें प्रमाण अगदीच भोंगळ. याच्यामुळे निश्चित स्वरूपाचे ज्ञान होत नसल्यामुळें हे प्रमाण या नात्याने त्याज्य होय. ग्राह्य असा जो संभव असतो तो अनुमानांतच जमा होतो. ऐतिह्य म्हणजे पूबवृत्तांतकथन. याचा शब्दप्रमाणांत समावेश होतो. अथांपत्ति अनुपलब्धि हीही निराळीं प्रमाणें मानण्याची गरज नसून तीं अनुमानांत समाविष्ट होऊं शकतात, तेव्हा उरली प्रत्यक्ष, अनुमान, उपमान शब्द ही चार प्रमाणे, यांपैकी उपमानाला अनुमानांतच गणून पुष्कळशा शास्त्रांनी फक्त तीनच प्रमार्णे मानलीं आहेत. परंतु सारश्यामुळें जे एक शान आपल्याला होतें त्याचा व्यापार अनुमानापेक्षा बराच भिन्न असतो यास्तव उपमानाला निराळेच एक ज्ञानाचें साधन मानून एकंदर प्रामाणांची संख्या चार मानणें सर्वांत अधिक चांगलें,

९० ६. शास्त्रीय दष्टि शास्त्रीय विचारपद्धाति

: पर्वतावर धूर दिसतो त्याअर्थी तेथे आग लागली आहे,' हें वाक्य त्याच्या पोटांत क्रोधाम्रि भडकला,' हें वाक्य यांच्या अर्थप्रक्रियेमध्ये कितीतरी फरक आहे. पहिलें वाक्य अनुमानाचें उदाहरण असून दुसर उपमानाचें आहे. पहिल्या वाक्यामर्ध्ये धूर या कारणाच्या अस्तित्वामुळे अभि या कायाचे पर्वतावरील अस्तित्व आपल्यास निश्चितपणे ज्ञात होतें. तर दुसऱ्या वाक्यामध्ये क्रोधाचा अय्नीशीं कांही बाबतींत सारखेपणा कल्पून त्या सारखेपणाच्या आधारावर अझ्ीचा काल्पनिक आरोप क्रोधावर केला आहे. प्रत्यक्ष अभि त्या व्यक्तीच्या ठिकाणी उत्पन्न झाला आहे असा त्याच्यावरून मुळींच बोध होत नसून अम्नीचे कांही गुण थोड्याफार अंशाने त्या क्रोधामरध्ये आहेत येवढाच ऐकणाऱ्याला बोध होतो. अथात्‌ अनुमानाच्या उपमानाच्या स्वरूपांत वस्तुगत्याच मोठा फरक आहे उपमान हें स्वतंत्र ज्ञानाचे साधन आहे, असे मानणें भाग्‌ पडते.

उपमान हैं स्वतंत्र ज्ञासाधन जरी ठरले तरी शास्त्रीय विचारांत मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. कारण उपमानापासून निश्चित स्वरूपाऱचें कांही ज्ञान होत नाही. ज्याची उपमा द्यावयाची त्या वस्तूचे कांही गुण वण्य वस्तूमध्ये आहेत येवढेंच अस्पष्ट ढोबळ ज्ञान उपमानापासून होतें.' उदाहरणार्थ, 'पृथ्वी चंडूसारखी आहे' असें म्हणणें हें लहान मुलास सम- जूत देण्याच्या दृष्टान ठीक आहे परंतु शास्रीय विधान या नात्याने त्याला कांही किंमत नाही. पृथ्वी चडूसारखी 'वाटोळी' आहे,असे म्हणून कोणत्या एका विशिष्ट गुणाच्या बाबतींत सादुई्य आहे हें जरी स्पष्ट केलें तरी देखील फारसें कार्य होत नाही.कारण, चेंड्र हाकितपत वाटोळा आहे त्याच्या वाटो- ळेपणाचे पृथ्वीच्या वाटोळेपणाशीं कितपत सादुदय आहे याच्यावर प्रथ्वीच्या वाटोळेपणाची कल्पना अवलंबून राहील, यासाठीं 'परथ्वबी गोलाकार आहे! असच विधान करणे प्रशस्त होय. 'गोबिंदराव राजासारखा' चैनींत राहतो,' असें विधान केळे तर त्यावरून नक्की ज्ञान होण्यास राजाची चेन कशी असते त्या चैनींतला कोणचा किती अंश गोबिंदरावांत उतरला आहे या दोन गोष्टी अगोदर स्पष्ट कराव्या लागतील या दोन गोष्टी उपर्मेत कधीच स्पष्ट होत नसल्याने निश्चित शान करून देण्यास उपमा निरुपयोगी ठरते. उपमेच्या पुढें जाऊन 'रामा शुद्ध बेळ आहे' अशीं रूपके आपण

उपमानाचा खरा उपयोग ९१

करूं लागलों म्हणजे तर शास्त्राच्या दृष्टीने अधिकच घसरतों. कारण. तेथे काल्पानेक साम्यावर अवलंबून एका वस्तूबर दुसऱ्या भलत्याच वस्तूचा अदास्त्रीय आरोप करण्यास आपण प्रवृत्त होतो.

याप्रमाणे शास्त्रीय व्यघहारास जरी उपमानार्‍चा कांही उपयोग होण्या- सारखा नसला तरी दुसऱ्या एका प्रांतांत त्याचा उपयोग फार होतो. किंबहुना त्याच्यावाचून तेथे चालतच नाही असं म्हटलें तरी चालेल, हा प्रांत म्हणजे काव्याचा ललितवाड्ययाचा होय. उपमानांतील जी संदिग्धता शास्त्राच्या व्यवहारांत बाधक ठरते तीच कल्पनेच्या विहारास अवसर देणारी असल्यामुळें काव्यामध्ये विशेष सोदर्य आणण्यास कारणी- भूत होते. नाना तऱ्हेचीं काल्पनिक चित्रें मनामध्ये उत्पन्न करून त्यांचें वर्ण्येबस्तूशीं चमत्कारिक रीतीने साम्य दशंवून रसिकारचे चित्त आनंद- निर्भर करून सोडण्याचें काम उपमा उत्कृष्ट रीतीने करूं शकते.

हें नभोमंडल करिराशी तारका फेनाचे हा तयाझी

चंद्र हा नावचि चालताहे | अंक तें त्यावरि शीड आहे अद्या तऱ्हेने कवींनी चंद्रावर लढविलेल्या रोकडो कल्पना शास्त्राच्या दृष्टीने मूखंपणाच्या ठरतील, पण त्याच कविजनांचे सवस्वब होऊन राहिल्या आहेत.

शब्द प्रमाण हें देखील शास्त्रास उपयोगाचे नाही हं मार्गे सांगितलेंच आहे. परंतु दुसऱ्या कोणीही कांही सांगितलें किंबा लिहून ठेवलें तर ते मान्य करावयाचें नाही असा मात्र त्याचा अर्थ नव्हे. आपल्या अनुभवास तकंशक्तीस पटतील अशा गोष्टी जरी दुसऱ्यांनी लिहून ठेवल्या असल्या तरी त्या मान्य केल्याच पाहिजेत. नाही तर आतांपर्यंतचीं सवे पुस्तके जाळून टाकून प्रत्येक मनुष्यास कोणाचीही मदत घेतां प्रारभापासून ज्ञान मिळविण्यास सुरवात करावी लागेल ज्ञानाची प्रगति कधीच होणार नाही. शाब्दप्रमाण मानावयाचे नाही याचा अर्थ, एखादी गोष्ट अमक्या एका मनुष्याने किंवा ग्रंथाने सांगितली म्हणून ती श्रद्धेने डोळे मिटून मान्य करावयाची नाही, एवढाच होय. मानवी बुद्धीर्चे स्वातंत्र्य अबाधित राखावयाचें एवढाच त्यांतील मुद्दा आहे. आणि शास्त्राच्या प्रगतीची ज्याला म्हणून आस्था आहे तो हा सुद्दा मान्य करील यांत संशय नाही,

“९२ २. शास्त्रीय दप्टि शास्त्रीय विचारपद्धति

पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी कोणतेही सिद्धान्त प्रतिपादन केळे असले तरी त्यांच्या- विषयीं संशय घेण्यास, पुनः प्रयोग करण्यास हक्‍य असल्यास पूर्वीचे सिद्धान्त खोडून काढण्यास प्रत्येक व्यक्तीस शास्त्राच्या प्रांतांत मुभा आहे. पुनःसंशोधनाने पूर्वीचे सिद्धांत खोटे ठरले अशीं अनेक उदाहरणें शास्त्राच्या इतिहासांत घडलेली आहेत. तेव्हा विचारखातेत््याचा हा हक्क राखून ठेवून आपल्या पूर्वजांनी मिळविलेले ज्ञान आपणांस सवे हवेच आहे. त्याच्याशिवाय आपले क्षणभरही चालावयाचें नाही हे॑अगदी उघड आहे.

व्यवहारांत तर पदोपदी दुसर्‍याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून चालण्या- खेरीज आपल्यास गत्यंतर नसतें. परंतु शब्दप्रमाण मानल्याशिवाय जेथ अगदी मवालत नाही असा ज्ञानाचा एक मोठाच प्रांत आहे हें थोडा विचार केल्यास आपल्या लक्षांत येईल. हा प्रांत इतिहासाचा होय. इतिहास रच- तांना प्रत्यक्ष अनुमान हीं प्रमाणे कामीं पडत नाहीत, इतिहास हा बोळून चाळून मागच्या म्हणजे आपल्या इंद्रिवांनीं अनुभवलेल्या गोष्टींचा वृत्तांत असल्यामुळे प्रत्यक्षाचा तेथे शिरकावच नाही, त्याच- प्रमाणे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी अनुमानानेही ज्ञात होर्णे अगदीच अशक्य असते. शिवाजी अमक्याच वेळीं अमक्या ठिकाणीं जन्मला त्याने स्वराज्यस्थापना केली या गोष्टी आपण अनुमानाने कशा सिद्ध कर- णार ! या गोष्टी आपणांस वृत्तांत लिहून ठेवणारे किंबा सांगणारे जे लोक असतील त्यांच्याकडूनच जाणून घ्याव्या लागणार, म्हणजे हा केवळ शब्द- प्रमाणाचा विषय झाला. आतां एकदा प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी या मार्गाने कळल्यावर मग त्याच्यावरून आपण निर्गमनाने मनुष्यस्वभावाच्या ज्ञाना- ऱची मदत घेऊन कांही सिद्धान्त बसवू शकू, अमेरिकेत राज्यक्रांति झाली, फ्रान्समध्ये झाली, इटालीमध्ये झाली, रशियामध्ये झाली, जमनीमध्यें झाली, '"पोतुंगालमध्ये झाली नुकतीच स्पेनमध्येंही झाली. या सव उदाहरणांवरून कांही विशिष्ट परिस्थिति प्राप्त झाल्यास क्रान्ति होते किंबा होण्याचा संभव असतो असे अनुमान आपल्यास बांघतां येईल. परंतु याच्या उलट, अमुक अमुक परिस्थितीमध्ये देशांत राज्यक्रान्ति होते; त्या विशिष्ट परि- (स्थितींत अमुक देश अमुक काळीं होता; त्याअर्थी त्या देशांत राज्यक्रान्ति

इतिहासास दशाब्दप्रमाणाची जरूरी ९३.

झालीच असली पाहिजे'-अर्से विगमनात्मक अनुमान मात्र आपणांस काढतां येणार नाही. राड्यक्रान्तीसारख्या कांही अंशी नियमित कारणां- वर अवलंबून असलेल्या गोष्टींविषयी जर अशी अनुमानें काढतां येणार नाहीत तर विशिष्ट व्यक्तीच्या जन्माविषयीं किंवा मृत्यूविषयीं अनुमानें करण्याची गोष्टच नको. शिवाजीमहाराज, १६२७ [ किंबा १६६३० ] सालांच जन्मले १६८० सालींच दिवंगत झाले हें कोणत्या अनुमानाने सिद्ध करून देतां वेईल ! तेव्हा ह्या गोष्टी शब्दप्रमाणानेच जाणून घ्याव- याच्या होत,

आतां शब्दप्रमाण जर अगदी अशास्त्रीय तर त्याच्यावर अवलंबून आपला सवे व्यवहार कसा चाळू शकतो विश्वसनीय इतिहास कसा बनू शकतो असा प्रश्न उत्पन्न होईल, याचें उत्तर हेंच कीं रोजचा व्यव- हार हें काही शास्त्र नव्हे इतिहास हें देखील पदार्थविज्ञानादि शास्त्रांसारखं शास्त्र नाही. शिवाय एकंदर अनुभवावरून मनुष्य हा साधारणतः खरे बोलणारा प्राणी आहे असें विचारी लोकाच्या दृष्टोत्पत्तीस आलें आहे. त्याचे हितसंबंध गुंतलेले नसतील अद्या ठिकार्णी तो स्वमावतः खरेच बोलेल. शास्त्रामध्ये शब्द - प्रमाण मानावयाचे नाही याचे मुख्य कारण ते खोटी साक्ष देते हे नसून राब्द- प्रमाणाचा उपयोग केल्यास श्रद्धेचे स्तोम माजून तार्किक बुद्धीच्या व्यापा- रास अडथळा येईल हेंच होय. इतिहासामध्ये गत्यंतरच नसतें तेव्हा आपण इतर मनुष्याचे लिहिणे, योग्य ती सावधगिरी बाळगून, प्रमाण मानतो. मनुष्य खरे केव्हा बोलतो वब खोटें केव्हा बोलतो यासंबंधीचे नियम इतिहासज्ञास चांगळे माहीत असले पाहिजेत. त्यासाठीं मानस* शास्त्राचा त्याचा चांगला अभ्यास असला पाहिजे. आपण यासंबंधाचे दोन चार साधे नियम पाहून पुढें जाऊं--

कोणत्याही प्रसंगाविषयीं विधांन करतांना तिऱ्हाईत मनुष्य स्वाभा- विकपणे खरेच विधान करील. पानपतच्या लढाईशीं अर्थाअर्थी कांही संबंध नसलेला दिल्ली येथील सामान्य कारकून (भाऊसाहेबांच्या बखरीचा कर्ता) हा मुसलमानांच्या पक्षाकडे असलेल्या काशीरायापेक्षा किती झालें तरी अधिक विश्वसनीय होय.

कोणतेंही विधान जितर्के अधिक खासगी गुपत तितके ते सत्याः

“२४ ६. शास्त्रीय रष्टि शास्त्रीय विचारपद्धाति

च्या अधिक जवळ. याच्या उलट, विधान जितर्के अधिक दरबारी साव जनिक तितकें तें सत्यापासून अधिकाधिक दर असण्याचा संभव जास्त. यासाठींच दिनचयी खासगी पत्रव्यवहार यांना इतिहासांत इतकें महत्त्व येते.

कोणत्याही तत्कालीन अस्सळ कागदपत्रांतील मुख्य विघधानांपेक्षा प्रसंगोपात्त अहेतुकपूवक केलेली विधानें सत्य असण्याचा संभव अधिक्र.

आपल्या पूवोतिहासाचे संशोधन करण्याकडे महाराष्ट्रीयांचें लक्ष अधि- काधघिक लागत चाललें आहे ही फार अभिनेदनीय गोष्ट आहे. तरी तें संशोधन पद्धतशीर रीतीने प्रमाणशास्त्राचा सर्वे बाजूंनी अभ्यास करून केलें जावें येवढेंच प्रस्तुत लेखकाचे मागणे आहे

येथवर या प्रकरणांत, शास्त्र म्हणजे काय, तें कसें बनत जातें, शास्त्रीय विर्‍चारपद्धर्तांचे स्वरूप कसे असतें या गोष्टींचा सांगोपांग विचार केला. आतां शास्त्र एकंदरीने काय साधते किंवा शास्त्राचे पर्यवसान कशांत होते याचा विचार करून हें लांबलेळे प्रकरण संपवू.

अगदी व्यापक दृष्टीने विचार करावयाचा म्हणजे शास्त्र सृष्टींतील भौतिक किंवा मानवीय घटनांचे (10७०0६ ) वर्गीकरण मूलशोधन करते. शास्त्रांतील सर्व प्रक्रियांचा या दोहोमध्ये्च अंतर्भाव होऊं शकतो.

बगीकरणांतच गुणधमांचे परीक्षण करणे आणि गुणधमानुसार व्याख्या करणें यांचा अंतर्भाव होतो गुणधर्म शोधून पाहात असतां निरनिराळ्या पदार्थीमधील समान गुणधर्म हे अथातच नजरेस येतात. समान गुणधर्माच्या पदाथांचे निरनिराळे वर्ग बनविण्यांत येतात आणि त्या बगीची समान- धर्मानुसार व्याख्याही करण्यांत येते. जीवशास्त्रांतील अगदी व्यापक वर्गी- करणाचे आपण उदाहरण घेऊ. प्रथम सृष्टीतील पदार्थांचे चैतन्याच्या भावाभावानुसार जीव बव जड असे दोन भेद करण्यांत येतात. जीवांमध्यें वनस्पति प्राणी असे दोन भेद पुनः करण्यांत येतात. प्राण्यांमध्ये एक- पेशीय प्राणी अनेकपेशीय प्राणी; अनेकपेशीय प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असलेले प्राणी कणा नसलेले प्राणी; कणा असलेल्या म्हणजे सपृष्ठवंश प्राण्यांचे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, जलस्थलचर प्राणी मासे असे पांच वर्ग; याप्रमाणे ही वर्गीकरणाची क्रिया शास्त्रामध्ये चाललेली आहे.

वर्गीकरण मूलशयोधन ९८

गुणधमंनिरीक्षण, वर्गीकरण व्याख्या या क्रियांच्यापेक्षा मलशोधनाची क्रिया अधिक अवघड असते. सृष्टींतील घटनांचे वर्ग ठरविठे म्हणजे निरनिराळ्या वर्गांची कारणमीमांसा करणें हे ओघानेच येतें. कारणमीमांसा ही दोन प्रकारची असते. एखाद्या पदाथीतील घटकांचं 'युथक्करण करणें, त्या घटकांचे पुनः प्रथकरण करणें अश्या रीतीने विभाग पाडीत पाडीत अगदी मुळाशी जेथपययेत जातां येईल तेथपर्यंत जाणें हा एक प्रकार झाला. अश्याच रीतीने पदार्थांच्या मुळाशी जात जात भोतिक शास्त्रश़ अणु, परमाणु तदंतर्गत वि ययुत्कण येथपर्यंत पोचले आहेत. दुसरा कारणमीमांसेचा प्रकार म्हणजे विकासतत्त्वाच्या आधाराने एखादी वस्तु अगदी प्रारंमापासून आतांपर्यंत कोणकोणच्या अवस्थेतून जात जात तिला सध्याचे स्वरूप प्राप्त झालें याचा तलास लावणे हें होय. अश्याच रीतीने सध्यांच्या प्राण्यांचे स्वरूप हें अगदी प्राथमिक काळापासून नैसर्गिक निवडीच्या ( घ्या) 8शरलांया ) तत्वानुसार कसं बनत आलें आहे हें डार्विनने दाखवून दिलें.

पुष्कळशा शास्त्रांमध्ये कारणमीमासेच्या ह्या दोन्ही प्रकारांचा उपयोग करण्यांत येतो, तथापि साघारणपर्णे जडसृष्टीविषयीं विचार करणाऱ्या भोतिक शास्त्रांमध्ये पहिल्या विघटनात्मक पद्धतीचाच उपयोग होऊं शकतो कारण प्रथ्वीवर असलेल्या जड पदाथोचा प्राथानिक काळापासून स्वरूप- बिकास झालेला दिसून येत नाही. तरी देखील थूशास्त्रांमध्ये भूमीच्या आतील खडकांची भूपृष्ठावरील प्वेतादिकांची रचना कशी होत गेली हें सांगतांना ऐतिहासिक किंवा विकासानुसारी पद्धतीचा उपयोग थोडा- बहूत करण्यांत येतोच. तथापि बिकासानुसारी पद्धतीचा खरा उपयोग जीवशास्त्र मानवविषयक सर्व शास्त्रे यांमध्येंच होऊं शकतो. जीवशास्त्रा- मर्ध्ये तर विकासाचे तत्त्व डार्विनच्या वेळेपासून बद्धमूल झालेच आहे परतु अथशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र या शास्त्रांमध्येही मनुष्याच्या निरनिराळ्या व्यापारव्यवहारांचा बिकास कसा झाला हें मोठ्या उत्सुकतेने पाहण्यांत येते. याशिवाय प्रत्येक शास्त्रांतील तत्त्वांच्या बिकासाचा इतिहास बनला आहे तो निराळाच. या शास्त्रांमध्ये विघटनात्मक पद्धतीचाही उप- योग होत नाही असें नाही. जीवशास्त्रांत जीवांच्या शरीरांतील व्यापारयुक्त

र्ट ९. शास्त्रीय दाष्टे शास्त्रीय विचारपद्धाते

द्रव्यांचे एथक्करण करून पाहण्यार्चे निराळे शास्त्रच ( छाल्ला21118॥17 )' झालें आहे. त्याचप्रमाणे मानवीय शास्त्रांतही मानबी जीवनाचे निरनिराळ्या रीतींनी प्रथक्करण करण्यांत येते. समाजाच्या सांपत्तिक व्यवहाराचे उत्पादन, विभाजन व्यय असे अथशास्त्रामध्ये केले जाणारे विभाग हें एक प्रथक्कर- णांच उदाहरण होय, असो.

कारणमीमांसा करीत करीत शास्त्र जितक्या खोलवर नेईल तितक्या स्वोलवर आपण गेलो असतां आपल्याला लभ्यांश काय मिळतो ह्या प्रश्न शेवटीं उत्पन्न होतो. शास्त्र कितीही खोलांत गेळें तरी त्याला अझून जग- ताच्या स्वरूपाची अंतिम कारणमीमांसा करतां आलेली नाही. जड पदाथाचे पृथक्करण परमाणूंच्या आंतील बियुत्कणांपर्येत सजीव पदार्थोरचें प्रथक्करण अत्येत सूक्ष्म पेशींच्या आंतील केंद्रापर्यंत केंद्राच्याही आंतील रंजनीय घटकांपर्यंत नेऊन मिडविळें तरी हे कण हे घटक काव कसे केव्हा उत्पन्न झाले याचें उत्तर शास्त्रास देतां येत नाही. इतकेंच काय, परंतु सामान्य दृश्य पदार्थासंबेधाने सुद्धा“ का? “कर्से ? ' असे जे दोन प्रश्न उत्पन्न होतात त्यापैकी ' कसें ? ! या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांस कांही एका मर्यादेपर्यंत देतां येते; परंतु ' का? या प्रश्नाचे उत्तर अजून त्यांना देतां येत नाही. म्हणजे कोणच्याही वस्तूर्चे पूर्ण स्पष्टीकरण अझून शास्त्राला करतां आलेलें नाही. एखाद्या वस्तूर्चे स्पष्टीकरण म्हणजे त्या वस्तूचे आप- णाला माहीत असणाऱ्या इतर वस्तूंच्या स्वरूपात पुनवॅणन येवढाच त्याचा अर्थ होतो,-असें कित्येक शास्त्रज्ञच स्वतः म्हणतात.

तथापि शास्त्रामुळें खरे ज्ञान, तत्त्वञान कांही होत नाही असे म्हणणें हें त्या शास्त्रज्ञांस तत्त्वज्ञांसच शोभणारे आहे. आपण अनमिज्ञ लोक जर तर्से करून शास्त्रांस तुच्छ मानूं लागलों तर सूयांबर थुंकणाऱ्या मूखी- प्रमाणेंच आपली अवस्था होईल. गिरिरिखरावर चढलेल्या मनुष्याने आणखी वर आकाशांत चढून जातां येत नाही म्हणून खेद प्रकट केला तर तें रास्त होईल. परंतु तो शिखरावर चढूनही असंतुष्टच आहे म्हणून पायथ्याशी असलेल्या मनुष्याने मुळींच चढण्याचे नाकारले तर तो मात्र आत्मघातकीपणा होईल. गिरिशिखराबरील उदात्त भव्य देखाव्यांच त्या हतभागी मनुष्यास कधीच दर्शन होणार नाही. श्षासत्राने आजपयत.

ज्ञानाचा असतकुभ ९७

हस्तगत केला आहे तो प्रदेशही कांही थोडाथोडका नाही. निसर्गाच्या बहुतेक व्यापाराचे फार खोलवर शान आजपर्यंत मनुष्याने प्रात्त करून घेतलें आहे. शास्त्रज्ञानाने आपल्या राष्ट्राचा दर्जा वाढेल, उद्योगधंदे वाढ- तील, देश समृद्ध होईल, व्यावहारिक क्रिया अधिक कुशलतेने करतां येतील, वगेरे राष्ट्रीय वैयक्तिक फायदे तर आहेतच. परंतु त्यापासून मानसिक लाभ जो आहे तो तर सवात मोठा अनुपमेय आहे. जञाना- नंदास दुसऱ्या कोणत्याही आनंदाची उपमाच देतां येणार नाही. सृष्टीर्ची सर्वच गूढे आजवर उकललीं नसतील पुढेंही कदाचित्‌ उकलणांर नाहीत. परंतु जेवढी उकलली आहेत तेवढ्यांचेंच निर्रक्षण करणें कांही कमी उन्नतिप्रद नाही, हा ज्ञानामृताचा कुंभ आहे तो ' सह नो भुनक्त या आदासेने आपण सर्वांनी सेवन केला तर आपण व्यक्तिठाः नाही तरी आपले राष्ट्र अजर, अमर होईल यांत शेका नाही.

प्रकरण सातवं. शास्त्रांचे वगीकरण परिगणन,

बडोद्याचा लक्ष्मीविलास राजवाडा आपण पाहूं लागलो म्हणजे मन गोंधळून जाते. एकामागून एक इतकीं दालने आपण ओलांडून जात असतों प्रत्येक दालनामर्ध्ये इतक्या हरतऱ्हेच्या प्रेक्षणीय चिजा आपल्या नजरेखाळून भराभर जात असतात, कीं त्यांच्यापैकी प्रथक्‌ निश्चित अक्षया फारश्या गोष्टी लक्षांत राहतां आपण केवळ स्तिमित होऊन गोंधळ- लेल्या स्थितींत बाहेर पडतो. विद्यादेवीचे मंदिरही आजकाल असेच किंवा यापेक्षाही अफाट झालें आहे. खरोखरीने त्याच्या अफाटपणाचचा किनार केला म्हणजे वर दिळेली राजवाड्याची उपमा सुद्धा अत्यंत क्षुलक बाहू छागते. पूर्वी एक काळ असा होता, कीं अत्यंत बुद्िमान्‌ मनुष्याला त्या- वेळीं अस्तित्वांत असलेल्या सर्व-निदान बहुतेक-ज्ञानाचें आकलन करणें

9

<८ ७. शास्त्रांचे वगीकरण परिगणन

शक्य असे. अरिस्टाटलने स्वतःच्या काळीं अस्तित्वांत असलेल्या सर्व शास्त्रांचे आलोडन करून त्यांवर ग्रंथ लिहून ठेवले आहेत. आपल्या इकडे प्राचीन काळीं पतंजलीने व्याकरण, वैद्यक योग या तीन शास्त्रांवर ग्रंथ लिहिले असें म्हणतात. माधवाचार्य उर्फ विद्यारण्ययति यांनीही बहुतेक झास्त्रांवर ग्रंथ लिहिले असून ' सर्वशः हि माघवः' अशी त्यांची सर्वज्ञते- बद्दल ख्याति आहे. अगदी अलीकडे होऊन गेलेले नागोजीभट्ट हेही सर्व शास्त्रांत निष्णात असुन प्रत्येक शास्त्रांतील प्रमुख ग्रंथावर त्यांनी टिप्पणी लिहिल्या आहेत. परंतु तो काळ आतां गेला. पूर्वा आपल्याकडे शास्त्र सहा आहेत असें म्हणत असत; विद्या चोदा मानीत असत कलांची संख्या चोसष्टापर्नमंत जाऊन पोचली होती. आतां शास्त्रे शेकडो झालीं आहेत, विद्यांची संख्या हजारोंनी मोजतां येईल इतकी झाली आहे, कलांची तर गणती देखील करतां यावयाची नाही.

इकडे ज्ञानाचा साठा अश्या रीतीने अपरंपार वाढल्यामुळें त्याचें नुसते वरवर अवलोकन करणेही अडाक्यप्राय होऊन बसळे आहे तर तिकडे ज्ञान प्रास्त करून घेऊन बहुश्वत चतुरख बनण्याची आवश्‍यकता दिवस्रे- दिवस जास्त वाढत चालली आहे. केवळ एकमागी मनुष्याचा फारसा पाड आजच्या जगांत लागण्याचा संभव नाही. राष्ट्रीयदृष्ट्या पाहिले तरी ज्ञानाचा हव्यास धरणारे राष्ट्र सध्याच्या परिस्थितींत पुढें येण्याचा बिलकूल संभव नाही.

अश्या स्थितींत सामान्य जिज्ञासु मनुष्याला सर्व विपयांचें ज्ञान सुलम करून देण्याचा प्रयत्न अवश्य झाला पाहिजे. प्रस्तुत ग्रथमालेसारख्या मालांचा जन्म यासाठींच आहे. परंतु निरनिराळ्या विषयांचे तपशीलवार ज्ञान देण्याला प्रारंभ करण्याच्या अगोदर ज्ञानाच्या सवे प्रांतार्चे विहंगम- दृष्टीने अवलोकन करणें फार सोर्याचें फायद्याचे होणार आहे. प्रवासाला निघण्याच्या अगोदर ज्या प्रदेशांत आपण जाणार त्या प्रदेशाचा नकाशा पाहणें गाईड बुक चाळर्णे ज्याप्रमाणे आवश्यक, त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रांतांत प्रत्यक्ष पाऊल घालण्यापूर्वी त्याची रूपरेखाही स्थूलमानाने लक्षांत येणे आवश्‍यक आहे. ही रूपरेखा नीट लक्षांत घेतली म्हणजे सरस्वतीच्या भव्य मंदिरांत शिरल्यावर आपल्या मनाचा गोंधळ होणार नाही.

विषयानुसार वगीकरण ९९

शास्त्र किती कोणकोणती आहेत, त्यांचे विषय काय आहेत. त्यांचे 'परस्परांशीं संबंध कसकसे आहेत वगैरे गोष्टींचे येथे अत्यंत संक्षिस रीतीने दिग्द्शंन करण्याचा हेतु आहे. या दिग्दशनाच्या योगाने प्रत्येक शास्त्राचे महत्त्व काय, ज्ञानाच्या कोणत्या शाखेत त्याचा अंतर्भांब होतो, त्याचा इतर विषयांशी शास्त्रांशी कसकसा संबंध येतो वगेरे गोष्टींचे ज्ञान होऊन आपल्या अभ्यासाला अधिक पूर्णता, चतुरखता व्यापकपणा येईल. प्रथम आपण शास्त्रांचे वर्गीकरण परिगणन करू आणि नंतर क्रमाने कांही थोड्या प्रमुख शास्त्रांचे स्वरूपावळोकन करू. शास्त्रांचे वर्गीकरण कदाचित्‌ निरनिराळ्या पद्धतींनुसार होऊं शकेल. परंतु सर्वांत अधिक सोयीची पद्धत म्हणजे विषयानुसार किंवा प्रमेयानुसार ( 05170६1ए० ) वर्गी- करणाची पद्धत होय. सवे शास्त्रे मनुष्याने आपल्या बुद्धीच्या योगाने उत्पन्न केलीं आहेत. तेव्हा मनुष्य हा ' प्रमाता म्हणजे जाणून घेणारा ज्या हृद्य अददय पदाथोचा शास्त्र विचार करते ते ' प्रमेय ) किंबा प्रति- द्यविषय होत. या प्रतिपाद्य विपयांचे त्यांच्या स्वरूपानुसार आपणांस सहज वर्गांकरण करतां येते; अर्थात्‌ त्या वर्गीकरणानुसार शास्त्रांचेंही वर्गी- करण करणें सोर्यांचें होय. मनुष्याची अवलोकनशाक्ति जिज्ञासा इतकी व्यापक आहे कीं अखिल विश्वाच्या विशेषतः आकाशांतील प्रचंड तेजोगोलांच्या स्वरूपाविषर्यीही त्याने फार दीर्घ विचार केला असून त्याचे एक अदभुत शास्त्र त्याने निमाण केळे आहे. हे * ज्योतिषशास्त्र ' ( ३७॥जाणा 1 ) होय. या ज्योतिष- शास्त्राच्या कर्क्षेत येणाऱ्या अखिल ब्रझांडांतील तेजोगोलांच्या मानाने आपली प्रथ्वी ही केवळ गोष्पदप्राय आहे. परंतु गोष्पदाएवढ्या डबक्‍्या- मध्यें गटंगळ्या खाणाऱ्या बालखिल्य क्रर्पीप्रमाणेंच आम्ही प्रतापी मनुष्य- प्राणी याच पृथ्वीवर राहणारे असल्याकारणाने तिर्चे महत्त्व आम्हांस अति- शय आहे, आणि तिचें शान करून घेणें जितके अवश्य तितकेच ते सुल- भही आहे. अर्थात्‌ अखिल विश्वाविपर्यी मनुष्याचे श्ञान जसें ढोबळ मानाचे आहे तसे प्रथ्वीविषयीं नसून केवळ पृथ्वीविष्यींच विचार कर- 'णारा असा शास्त्रांचा एक मोठा वर्गच मनुष्याने निमाण केला आहे. या वर्गामध्ये मुख्य शास्त्रे दोन, एक ' भूगोलशास्त्र ' अथवा ' भूप्ठशास्त्र ?

१०० ७. शास्त्रांचे वगीकरण परिगणन

( ७९०६१७७७५४ ) आणि दुसरें * भूस्तरशासत्र ' ( ७९०४५ ). यांपैकी पाहिलें शास्त्र भूमीच्या एष्ठमागाची नैसर्गिक रचना तिचा मनुष्याच्या बस्तीशीं असलेला संबंध यांर्चे वर्णन करतें. याच्याशींच संबंध असणारी समुद्रशास्त्र (0००8101089 ), वायुमानशासत्र ( 01118०1027 ), भूवि- भाजनशास्त्र ( ९०१९5४ ) इत्यादि उपशास्त्रेंही अनेक विस्तार पावर्ली आहेत. दुसरें जे भूस्तरशास्त्र ते प्रथ्वीच्या अंतर्भागांतील रचनेचा विशेषतः अंतर्भागांत बनलेल्या खडकांच्या थरांचा सोपपत्तिक विचार करतें. या द्यास्त्राच्या अनुषंगाने खनिजशासत्र ( 8116101089 ), धातुविज्ञान ( १॥९६७1॥प४9 ), खडकांमध्ये सापडणाऱ्या जीवावशेषांचें शास्त्र ( 7?81880101089 ) इत्यादि अनेक शास्त्रे निमाण झालीं असून त्यांचें महत्त्व उत्तरोत्तर वाढत आहे.

पृथ्वीविषयीं साकल्याने विचार केल्यानंतर परथ्वीवर अढळणाऱ्या पदा- थोचा पृथक्‌ रीतीने विचार करण्यास सुरवात करणे क्रमप्राप्तच आहे. पृथ्वीवरील पदाथोचे सकृद्द्शनींच दोन मोठे ठळक प्रकार आपल्या लक्षांत येतात. ते म्हणजे * जड ' ' जीव ? हे होत. यांपैकी जड सृष्टीचे विवे- चन करणारीं शास्त्रें अनेक असून तीं ' अत्यंत महत्त्वाची आहेत. जड सृष्टीचे विभाग दोन, एक “द्रव्य? दुसरा उष्णता, विद्युतू,प्रकाश, इत्यादि शाक्ते,' या द्रव्यांचे, शक्तीचे त्यांच्या परस्परसंबंधाचें विवरण कर- णारें जे शास्त्र त्यास मराठींत ' पदार्थविज्ञान ? इंग्रजींत शापअट5 अर्से म्हणतात. हें शास्त्र फारच प्रचंड महत्त्वाच असून आधुानेक सुख- सोयींच्या साधनांचा बहुतेक विस्तार या शास्त्राच्या ज्ञानामुळेंच झाला आहे. पदाथीची चल अबस्था स्थिर अवस्था यांसंबंधी विचार करून तद्विषरयक नियम घाळून देणारी गतिशास्त्र ( 1271811. ), स्थितिशासत्र (8081 ), वहगतिशास्त्र (९ पश07०१४॥8७1105), वहास्थतिशास्त्र (3701058108 3». वगैरे अनेक उपशास्त्रे पदाथावेश्ञानांतूनच निमाण झाली आहेत. या सर्व शास्त्रांचा गणितशास्त्राशी पदोपदी संबंध येतो. किंबहुना गणितक्वासर हें या सर्व शास्त्रांना उपयोगी पडणाऱ्या सर्वसामान्य तत्त्वांचे शुद्ध स्वरूपच होय अर्से म्हटल्यास चिंता नाही. गणितशास्त्र ईं फार प्राचीन आहे. व्यवहा- राच्या जरूरीसाठी प्रथम त्याची उत्पत्ति झाली असून पुढे ज्योतिष क॑

जडशास्त्रेव जीवशास्त्र. १०१

भूमापन यांच्या अनुषंगाने त्याची वाढ झाली, प्राचीन काळापासूनच ज्योतिष्यास गणितार्चे ज्ञान उत्तम असावें लागे. भारतीय गणिती सर्व उत्तम ज्योतिषीही होते. पुढें पुढें गणितशास्त्राची पाश्चात्य देशांत स्वतंत्र रीतीने वाढ होण्यास सुरवात झाली. आतां त्या शास्त्रांत अनेक शाखा झाल्या असून सर्वे शाखांतील सिद्धांतांची प्रगति जबळ जवळ पराकोटीला जाऊन पोचली आहे.

पदार्थविज्ञानाप्रमाणेंच फार महत्त्वाचें मनुष्याच्या सुखदृद्धीस कारण होणारें शास्त्र म्हणजे ' रसायन ?) ( 0311809 ) हें होय. पदाथोची अतगत घटना त्या घटनेमध्ये होणाऱ्या फरकांमुळें बनणारे पदाथीचे निरनिराळे बनाव यांचें वर्णन सोपपत्तिक विवेचन या शास्त्रांत केलें जातें. अर्थात्‌ पदार्थविज्ञानाशीं या शास्त्राचा निकट संबंध आहे हें उघड आहे.

जड पदार्थाचा विचार करणारी ही शास्त्रे झाली, प्रथ्वीवरील पदाथीचा दुसरा विभाग म्हणजे सबंध जीवकोटि होय. या जीवकोटीचा सर्वे बाजूंनी सर्वे दृष्टींनी विचार करणारें जें शास्त्र तें 'जीवशास्त्र' (3110087) होय. सवे जीवांविषयीं सामान्य विचार या शास्त्रात येते असला तरी तेवढ्या- वरच थाबतां येत नाही. जीवसृष्टांचे दोन भाग असलेले आपण सववत्र आपल्याभोवती पाहतो. एक वनस्पति दुसरे प्राणी. या दोहोंच्या जीवनाची तत्त्वे पुष्कळ अंशाने एकच असलीं, तरी त्यांच्या रचनेत, विका- सांत व्यापारांत पुढें बराच फरकपडतो. अर्थात्‌ वनस्पतींविषर्यी विचार करणारं ते वनस्पतिशास्त्र ' ( छे्जछा$ ) प्राण्यांविषर्यी विचार कर- णारें ते ' प्राणिश्यास्र ( 7001०8१ ) अशा जीवशास्त्राच्या दोन शाखा सहजच बनतात.

सर्व जीवांमध्यें-्रे्ठ जीव मनुष्य हा होय. अर्थात्‌ जीवशास्त्रानंतर झनुष्यासंबंधी विचार करणाऱ्या शास्त्रांची पायरी ओघानेच येते. शास्त्रे निमांण करणारा हा मनुष्यच असल्यामुळे त्याने स्वतःबिषर्याचं अवलोकन सूक्ष्मतेने करावे मानवी जीवनाचे सम्यक्‌ ज्ञान करून घेण्या- साठीं अनेक शास्त्रे निमाण करावी हें साहजिक आहे. इसापनीतींतील “सिंह आणि मनुष्य' या गोष्टींतल्यासारखाच कांहीसा हा प्रकार आहे. कल्पना

१०२९ ७. शास्त्रांचे वगीकरण परिगणन

करा, सिंहाने जर शास्त्रे निमाण केलीं असती तर काय केलें असते ? मनुष्यासकट सर्वे प्राण्यांना एकाच वर्गात ढकलून त्यांचे एक प्राणिश्याज्ञ बनविले असते. सिंहाच्या जीवनाचा मात्र सव बाजूंनी अगदी सूक्ष्म विचार करणारीं रौकडो शास्त्रे त्यानें निर्माण केलीं असतीं. इतर्केच नव्हे तर मनुष्य जसा सध्या इतर जिवंत प्राण्यांवर प्रयोग करतो त्याप्रमाणे सिंहांनी जिवत मनुष्यांच्या शरीरांचे छेदन ( ४१1ए185९0(101॥ ) करून त्यांच्यावर प्रयोग करण्यास मार्गे पुढे पाहिलें नसते. सध्या मनुष्य शास्त्रे निर्माण करीत असल्यामुळें अर्थातच याच्या उलट प्रकार झाला आहे. बिचाऱ्या सिंहब्याध्रादिकांस इतर प्राणिवगांबरोबर एका शास्त्राच्या कोपऱ्यांत निमूटपणे बसावें लागून मनुष्याचें मात्र ज्ञानाच्या प्रांतांत अतोनात स्तोम माजले आहे.

आमच्या वेदांतांत सांगितलेले आत्म्याचें तत्व जर सोडून दिलें तर कोणत्याही मानवी व्यक्तींचे शरीर मन असे दोन घटक असल्याचें आढळून येतें. शरीराचा मनाचा अर्थात्‌ निकट संबंध आहेच. तथापि दोघांचा विचार निरनिराळा करतां येण्याइतकी मिन्नताही त्यांच्यामध्यें आहे. अर्थात्‌ शास्त्रांची विभागणी या. बाबतींत बरीच स्पष्ट झाली असून शारीरशास्त्रे मानसिक शास्त्र असे दोन विभाग सर्वमान्य झालेले आहेत. शरीरविषयक शास्त्रांमध्ये शरीराची अंतगत रचना कशी आहे हें सांगणार “शरीररचनाशास्त्र' (4110019) शरीराच्या घटकांचे गुणधर्म, त्यांची क्रिया व्यापार यांचे विवेचन करणारं 'शरीरव्यापारशास्त्र? ( 00४७0०1027 ) हीं दोन शास्त्रे प्रमुख आहेत. या शास्त्रांचा अंतर्भाव खरोखरी जीवशास्त्रामध्ये होतो. कारण सर्वे जीवांना शरीर हें असतेच; आणि त्या शरीराची रचना व्यापार याविषर्यींचें विवेचनही त्या शास्त्रांत अवश्य करावें लागते. तथापि इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्यालाही ही शास्त्रे लागू आहेतच. म्हणून मनुष्यावेषयक शास्त्रांचे पारिगणन करतांना त्यांचा उल्लेख, करणे हेंही क्रमप्रातच आहे.

नैसार्गिक म्हणजे निरोगी अवस्थेंत शरीराचा विचार करणारीं ही शास्त्र झालीं, शर्शरामध्ये कांही व्याधि किंवा विकृति उत्पन्न झाली असतां शरोराची कशी स्थिति होते हें सांगणारे शास्र निराळेच आहे. त्यास

शारीर शास्त्रे मानासिक शास्त्र १०३

* शर्रारावेकातेशास्त्र ' (7810100207 ) म्हटल्यास चालेल. त्याच्यापुढे रोगनिदानाचे शास्त्र, ओषधींचे गुणधर्म सांगणारे शास्त्र प्रत्यक्ष रोग्यावर उपचार करण्याचें शास्त्र ( प॥ ७5९०४०5 ) अशीं मनुष्याचे व्याधि निवा- रण्याच्या कामीं उपयोगीं पडणारी अनेक शास्त्र आहेत. ह्या सवाचा आपण “वैद्यक? या सामान्य संशेमध्यें समावेश करतों. शरीराला रोग झाल्यास तो बरा करण्यासाठीं हीं शास्त्रे झालीं. परंतु मुळांत रोग होऊं देतां शरीर निरोगी कार्यक्षम स्थितींत कसें राखावें याचें विवरण करणारेंही एक शास्त्र ( पछाला0) पाश्चात्य लोकांनी बनविले असून त्याचें महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याला आपण ' आरोग्यशास्त्र ? असें म्हणू.

मनुष्याच्या मनाचे व्यापार शरीराच्या व्यापारापेक्षाही अनेकविध, गूढ मनोरंजक आहेत. मनाचे स्वरूप त्याचे व्यापार यांचा साकल्याने विचार करणारें जे शास्त्र त्यास “मानसशास्त्र ' ?5ए०५०॥०४४ ) असें म्हणतात. हें शास्त्र अर्थात्‌ फार महत्वाचे असून आधुनिक प्रयोगांमुळे यांत नित्य नवी भर पडत आहे. पूर्वीच माहीत असलेल्या गोष्टींवरून माहीत नसलेल्या गोष्टींविपर्यींचें ज्ञान कसें करून घेतां येईल हे सांगणारं शास्त्र, म्हणजे 'तकंशास्त्र (1,"ष्टांठ) हे. प्रसिद्धच आहे. बुद्धीच्या ज्या विशिष्ट व्यापारांच्या योगाने असे ज्ञान करून घेतां येते त्या व्यापाराला अनुमान किंवा तक असे म्हणतात. हा तके कसा करावा, इतरांनी केलेल्या तकोपेकीं बरोबर कोणता चुकीचा कोणता हें करस ओळखावे हें सर्ब तकशास्त्र सांगते.

भावनावदा होण्याचा सोंद्यामुळे आकोर्षेळें जाण्याचा मानवी मनाचा जो धम त्याचेंही सोपपरत्तिक विवेचेन कित्येकांनी केळे आहे. त्याला इंग्रजींत 50९5०६1७०७ असें म्हणतात. त्यास मराठींत ' रसशास्त्र ) किंबा : सोंद्यशास्त्र' असें नांव द्यावें. शिल्प, संगीत, वाड्यय इत्यादि ललित- कला या शास्त्राच्या कक्षेखालीं येतात. अथांतू. वाड्ययांतील सोंदर्याचें निरीक्षण स्पष्टीकरण करणारीं जी वाड्ययविवेचन ' ( 1.1॥शछाऊ ठानष्रलंषा ) ' अलंकार ? ( एाशंग्भंठ ) ही शास्त्रे तीं सोंदर्य- शास्त्राच्याच शाखा होत हें सांगावयास नकोच.

१०४ ७. शास्त्रांचे वगीकरण पारिगणन

मनुष्याचे मन सुसंस्कृत कार्यक्षम कर्से करावे आणि सर्व शास्त्रांचे ज्ञान मनुष्याला उत्तम रीतीने कसे शिकवावे हें सांगणारे शिक्षणशास्त्र ! ( 7782०87 ) हेंही मानसशास्त्रावरच आधारलेळें आहे. बालकांच्या सनार्‍चा उत्तम रीतीने अभ्यास केलेले, शिक्षणशास्त्रामध्ये प्रवीण, शिक्ष- णाच्या कार्याविषयी अत्यंत आवड कळकळ असलेले असे शिक्षक आपल्या देशास सध्या फार पाहिजे आहेत. अशा शिक्षकांच्या अभावी देशांतील मुलांच्या मानासिक शक्तींची हेळसांड होऊन आमचे अतोनात नुकसान होत आहे.

भाषा ही मनोव्यापारांमुळेंच उत्पन्न होते. अर्थात्‌ 'भाषाशास्त्रा'चाही ( 1. 2्पां5025 ) उल्लेख येथेच केला असतां चालणार आहे. तथापि भाषा ही मुखाबयवाच्या द्वारे प्रकट होत असल्यामुळे भाषाशास्त्राचा शारीरशास्त्राशी पुष्कळ संबंध येतो. समाजांतील व्यक्तींचा व्यवहार भाषेच्या द्वारे होत असल्यामुळें भाषाशास्त्राची समाजशास्त्रांमध्येंही गणना कर- ण्यांत येते.

मनुष्याच्या मानासेक शक्तींचा विचार करणारीं हीं प्रमुख शास्त्रे झाली. शास्त्रज्ञांनी कळप करून राहणाऱ्या प्राण्यांचा ( ४॥७४७१०५७5) जो एक वग केला आहे. त्यांत मनुष्याची गणना केळी आहे. मनुष्य हा निदान कित्येक हजार वपोपासून तरी समाजप्रिय प्राणी बनलेला आहे. अर्थात्‌ मनुष्याने बनविलेल्या या समाजाचा समाजांतील व्यक्तींच्या पर- स्परसंबेंधाचा निरनिराळ्या दृष्टींनी विचार करणारी अशीं अनेक शास्त्र निर्माण झालीं आहेत. सध्याच्या सुवारणायुगांत व्यक्तींचे परस्पर संबंध तर अत्यंत भानगडीचे झाळे आहेतच परंतु निरनिराळ्या मनुष्यसमाजांचे संबंधही इतके जिव्हाळ्याचे गुंतागुंतीचे बनले आहेत कीं सामाजिक व्यवहारांची बरीचशी शास्त्रशुद्ध माहिती असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला सुसंस्कृत रीतीने आयुष्य कंठणें अशक्‍य होऊ लागले आहे. एका मनु- प्याची समाजांतील इतर मनुष्यांशीं होणारी जी वागणूक तिचा चांगले- वाईटपणा ठरविणारे शास्त्र त्याला 'नीतिश्यासत्र' ( ॥॥॥॥125 ) असें म्हण- तात. नीति ही समाजांतील इतर व्यक्तीशी येणाऱ्या संबंधांतच पाळावी लागत असली तरी ती पुष्कळ अंशीं मनुष्याच्या वैयक्तिक सदसद्विवेक-

सामाजिक शास्त्रे १०५

'ुद्धीवर अवलंबून राहाणारी गोष्ट आहे. म्हणून या शासत्रास मानसिक शास्त्रांमध्ये गणण्याचाही प्रधात आहे. परंतु समाजाच्या सस्थितीकरितां प्रत्येक मनुष्यास सदसद्विवेकबुद्धींशीं जिर्‍चा कांही संबध नाही अशी एक सामा- जिक वहिवाट किंधा नीति अवश्य पाळावी लागते. या सामाजिक नातच्चिं ती मनुष्यांस पाळावयास लावण्यासाठी जे सक्तीचे उपाय योजिले जातात त्यांचे तात्त्विक विवेचन करणारे जं शास्त्र त्यास 'शासनशास्त्र ( उपनंड०१७॥०€) असें म्हणण्याचा प्रचात आहे. कायदा हें या शासन- शास्त्राचेच देशोदेशी निरनिराळे आकार धारण करणारे व्यावहारिक स्वरूप होय. या कायद्याचा अंमळ करणारी आणि एकंदरीने सर्वे समाजाचे धारण करणारी अशी एक संस्था प्रत्येक समाजामध्ये असते; तिला राज- संस्था असे म्हणतात. या राजसंस्थेचें तात्त्विक दृष्टीने विवेचन करणारे जे शास्त्र त्यास ' राज्यशास्त्र ' किंवा ' राजकारणशास्त्र ) ( एज ल) असे म्हणतात. समाजाच्या राजकीय स्थितीबरोबरच त्याच्या सांपत्तिक स्थिती- चाही विचार येतो. हा विचार ज्या शास्त्रांत केला जातो त्यास अर्थशास्त्र) ( छएल्णा०1110 ) हे नांव रूढ झालें आहे.

या जुन्या परंपरागत शास्त्रांशिवाय समाजाच्या ज्या निरनिराळ्या अंगांचा विचार नवीनच सुरू झाला आहे त्यांचीही आजकाल शास्त्र चनलेलीं असून त्याचे महत्त्व व्यापकत्व उत्तरोत्तर वाढत आहे. अशा नवोत्पक्न शास्त्रांपैकी पहिर्ळे मानवशास्त्र ' ( ३॥७॥००४५ ) हें होय. प्राचीन काळचा मानवप्राणी, त्याचें जावन त्याची संस्कृति यांचा विचार या शास्त्रामध्येंच प्रामुख्याने केला जातो. मनुष्यांचे निर- नेराळे वंश, त्या वंशांचे स्वरूपवबर्णन त्यांची पृथ्वीवरील वस्ती यांचा विचार करणारें ' मानववंशशास्त्र ( ॥॥॥॥००४५४ ) हें या शास्त्राचाच एक पोटभाग होय. तसेंच ' पुराणवस्तुशासत्र '' ( १18९01०४७४ ) हें प्राचीन काळच्या मनुष्यनिमित वस्तूंचे अवशेष शोधून काढून त्यांवरून प्राचीन इतिहास बनविणारे शास्त्र आहे. विश्वसनीय लेखांच्या आधाराने तयार केलेला मानव जातीचा जो पूर्ववृत्तान्त तो ' इतिहासा ? चा विषय होय. प्राचीन काळीं मनुष्याने निमाण केलेल्या परंतु मध्यंतरी विसरल्या गेलेल्या अशा वस्तु शोधून कादून त्यांच्या आधाराने बनविठेला जो पूर्व-

१०६ ७. शास्त्रांचे वगीकरण परिगणन

कालीन वृत्तान्त तो 'पुराणवस्तुशास्त्रा”चा विषय होय. याप्रमाणे इतिद्दास युराणवस्तुशास्त्र यांच्या क्षेत्रांची परस्पर मर्यादा साधारणपणें ठरली आहे.

मानवशास्त्र हें मनुष्य हा एक प्राणी या नात्याने त्याच्या झालेल्या प्रगतीविषयी विचार करते तर “समाजशास्त्र (5न्लंण०४५) हें आधुनिक विशेषतः सुसंस्कृत मानवसमाजाविषर्यी विचार करते. समाजां- तील व्यक्ति शरीराने मनाने उत्तरोत्तर अधिक चांगल्या कशा निपजत जातील याचा विचार करणारे ' सुप्रजाजननशास्त्र ' ( ९1108 ) हेंही महत्त्वाचे सामाजिक शास्त्र आहे. समाजशास्त्र हें सद्यःकालीन मनुष्यां- विषर्यी विचार करते तर ' सुप्रजाजननशास्त्र ' हें भविष्यकालीन मानवां- विषयीं काळजी बाळगते असें म्हटल्यास चालेल. ' गुन्हेगारीचें शास्त्र (1111110102) 'शदिक्षेविषर्यी बिचार करणारं शास्त्र (?९101089)' ही शास्त्रे समाजशास्त्राच्याच शाखा असल्याप्रमाणे आहेत. याशिवाय राज्यशास्त्र, अथशास्त्र वगेरे अनेक शास्त्रांशी समाजशास्त्राचा पदोपर्दी निकट संबंध येतो हें सहज समजण्यासारस्थे आहे

त्स म्हटलें तर खरोखर कोणच्या शास्त्राचा कोणच्या शास्त्राशीं संबंध येत नाही ! भूवणंनाचा भ्रूस्तरशास्त्राशीं एका बाजूने निकट संबंध येतो तर दुसऱ्या बाजूने अथशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र इत्यादि शास्त्रांमध्ये त्याचे धागे गुंतलेले आढळतात. समाजशास्त्राचा इतर सवे मनुष्यविषयक शासतरांशीं हढ संबंध आहे तर जीवशास्त्राचा सर्वच शास्त्रांशीं निकट संबंध आहे.

ज्योतिष्रशास्त्राचा भूस्तरशास्त्राचा समाजशास्त्राशी जिव्हाळ्याचा संबंध आहे अर्से सकृदद्शनीं फार थोड्यांस वाटेल. परंतु ही गोष्ट सत्य आहे. सूयांच्या चंद्राच्या गतीवर प्रथ्वीवरील भरतीओहोटी, पाऊसपाणी, क्रु, झाडझाडोरा या गोष्टी अवलंबून असतात; त्याचप्रमाणे भूमीतील खड- कांच्या रचनेवर त्यांच्या गुणघर्मीवर भूपृष्ठावरील, डोंगर, नद्या, मैदाने यांची रचना, जमीनीचा सुपीकपणा खनिज संपत्ति वगेरे गोष्टी अव- ल॑ंबून असतात. आणि या सव उपयुक्त गोष्टींवर मनुष्याची सामाजिक स्थिति, त्याचा स्वभाव, त्याचे राजकीय विचार हे पुष्कळ अंशाने अबलं- बून असतात. तेव्हा ज्योतिष भूस्तर शास्त्रांचा समाजशास्त्राशी संबंध

तत्त्वक्षान १०७.

नाही म्हणून कसें चालेल ! या सगळ्या प्रतिपादनाचा अर्थ हाच, कीं ज्ञान हें सर्व एक आहे. शास्त्रांची विभागणी ही मनुष्याने केवळ आपल्या सोयीसाठी केलेली आहे.'सव सृष्टीचा हा जो अजर व्यापार चाललेला आहे त्यार्चेच स्पष्टीकरण करण्यासाठीं सर्वे शास्त्रे प्रवृत्त झालीं आहेत. परंतु सर्वे शास्त्रांना मिळून तरी सृष्टीच्या स्वरूपार्चे, कारणाचे कायाचे सम्यकज्ञान झालेलें आहे काय ! सर्व शास्त्रे आपआपल्या चिमुकल्या प्रदेशापुरते थोडेसं स्पष्टीकरण करतात; परंतु अखिल सृष्टीचा भव्य पसारा ज्या तत्त्वज्ञाच्या डोळ्यांपुढे एकदम उभा राहतो त्याला ही चिमुकली स्पष्टीकरणे आणि अधेवट उपपच्या कशा पुरेशा वाटणार ! विवाहेच्छु तरुणी पुढें पंचवीस वर्षांच्या वराऐवर्जी पांच पांच वर्षाची पांच बालके आणून जर उभीं केलीं तर त्यांचा जसा तिला उपयोग नाही त्याचप्रमाणे सवे शास्त्रांमधील संकुचित उपपत्त्या कारणमीमांसा जरी एकत्र केल्या तरी तत्त्वज्ञाच्या प्रगल्भ झालेल्या जिज्ञासेला त्यांचा उपयोग होत नाही. जग हें करस उत्पन्न झाले, कोणत्या कारणामुळे उत्पन्न झाले, जगाची ही घडामोड कश्याकरितां चाललेली आहे तिनें प्यंबसान काय, वगेरे प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची तळमळ त्याला लागून राहते या प्रश्नांचे उत्तर आतांपर्यंत बर्णिलेल्या शास्त्रांमध्ये सापडल्यामुळें तो या प्राकृत शास्त्रांच्या पतीकडे जाऊं पाहतो. अश्या रीतीने भोतिकशास्त्रांच्या टप्प्यापलीकडे जाऊन सृष्टीच्या स्वरूपाचा आदिकरणाऱर्‍चा केलेला जो विचार त्याला आपण * तत्त्वनान ' अर्से म्हणतां इंग्रजींत त्यास १/श॥]॥१७1०8 असे म्हणतात. 'मेटाफिजिक्स' या शब्दाचा धात्बर्थ 'भोतिकशास्त्रांच्या नंतरचा, पलीकडचा टप्पा ' असाच आहे. हें नांव अरिस्टाटलच्या ग्रंथांमध्ये फिजिक्स ? ( पदार्थविज्ञान ) च्या नंतर तत्त्वज्ञानाचा विषय आल्यामुळे प्रथम केवळ क्रमबोधक जरी असलें तरी शास्त्राच्या स्वरूपाच्या दृष्टीनेही तें अन्बर्थक आहे हें सहज दिसून येईल. सामान्यतः या शाखत्राला 011108%17 असेंही इंग्रजीमध्ये म्हणतात. फिलासफी हें 'शास्त्रांचे शास्त्र! ( ए॥० 8लंगाट९ 0! 5०01010608 ) आहे असे तिचें वरणेन करण्यांत येतें. परंतु तच्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतरही ' पुढे काय ! ' असा प्रश्न शिल्लक राहतोच. कारण हें जगताचे कोडे तत्त्वज्ञानालाही सुटलेले नाही.

*१०८ ७. शास्त्रांचे वगीकरण परिगणन

-तत्त्वज्ञान हें मानवी बुद्धीच्या आधारानेच विचार करतें. अर्थात्‌ सवे सृष्टीचा त्याबरोबरच मानवी बुद्धीचाही जेथे उगम शोधावयाचा आहे तेथे बुद्धीच्या साहाय्याने विचार करणाऱ्या तत्त्वज्ञानाचा पाड लागणें शक्‍य नाही, ते केवळ जगताच्या स्वरूपाविषयी, हेतूविषयीं कारणाविषयीं कांही तके किंवा कल्पना पुढें मांडू शकतें. ' येन विज्ञातेन सर्वमिदं विज्ञात भवति,' जे जाणल्यानें बाकीच्या सवे वस्तु ज्ञात होतात असं सर्वे संशयांचा समूळ उच्छेद करणारे परमतत्त्वाचें ज्ञान मनुष्यास "तत्त्वज्ञानाच्या अभ्यासानेही मिळत नाही. त्याची भूक अतृतच राहते.

बुद्धीच्या जोरावर इतकी मजल मारूनही पूर्ण समाधानाचे, निरामय शांतीचे स्थान जेव्हा हस्तगत होऊं शकत नाही, ततः किम्‌ हा प्रश्न शिलक राहातोच, तेव्हा मनुष्य श्रद्धेची कास धरतो; आणि मग

श्रद्धावाल्रमते शञानम्‌ तत्परः संयर्तेद्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शांतिमचिरेणाधिगच्छति | गीता, ४-३२९,

या वचनाप्रमाणे त्याला खरे, सर्व प्राकृतज्ञानाच्या पलीकडर्चे ज्ञान प्राप्त होते तो परमशांतीचा अधिकारी होतो. साधकांनी श्रद्धेने अनुसरण्या- जोगे असे अनेक पारमार्थक संप्रदाय सातवी समाजांत आजपयत उत्पन्न झाले आहेत. हे पारमाथिक संप्रदाय अंतःप्रेरीच्या (पपा ठा ) आधा: -रावर उमारलेळे असतात. ज्याला अंतःप्रेरणेने स्फति झाली आहे असा एखादा दिव्य पुरुप विशिष्ट परमार्थमागींचा उपदेदा करतो आणि साधक छोक त्या उपदेशावर श्रद्धा ठेवून त्या पुरुषाने सांगितलेल्या मार्गाने जातात. इंग्रजींत जरी या परमेश्वरप्रासरीच्या मार्गाला ॥॥८९०1०४४ म्हणजे इश्वर- विषयक शास्त्र ' असें म्हणतात तरी आपण केलेल्या शास्त्राच्या व्याख्येस अनुसरून याला शास्त्र ह्दी संज्ञा देतां येणार नाही, प्रत्यक्षावलोकन, तकंशुद्ध विचार उपपात्ते हें शास्त्राचे मूळ आहे तर श्रद्धा, विश्वास, शरणागति हा पारमार्थक ज्ञानाचा पाया आहे. स्वतःच्या सर्व शक्ति श्रांत झाल्यावर मनुष्याने जगन्माउलीच्या अंकावर विश्वासाने डोकें ठेवून घेतलेली ती पूर्ण समाधानाची झोप आहे. श्रद्धेच्या योगाने मनुष्याला हे अखेरचे समाधान प्राप्त होत असतें असा पुष्कळ ज्ञानिजनांचा अनुभव आहे. तथापि त्यामुळें तार्किक- बुद्धीच्या पायावर आधारलेले प्राकृत शास्त्रांचे ज्ञान निरुपयोगी ठरतें असें मुळींच

शास्त्रे ही मनुष्याच्या बुद्धीचे खेळ आहेत १०९.

नाही. किंबहुना हें सर्व ज्ञान झाल्यावरच मनुष्य परमार्थाचा खरा अधि- कारी होतो. सर्व शास्त्रे, विद्या कला हे मनुष्याच्या बुद्धीचे खेळ आहेत, सृष्टीच्या संसारांत मनुष्याने आपल्या अचपळपणाने केलेल्या त्या खोड्या आहेत. बालकाने दिवसभर खेळून दिवसाच्या अखेरीस आईच्या अकाचा, आश्रय केला आईनेही त्याला कुरवाळून निजांबेलें तरी दिवसभर त्याने खेळलेले खेळ केलेल्या खोड्या आईच्या दृष्टीआड होत नाहीत. किंब- हुना त्या अचपळपणार्चे खोडकरपणाचेंच तिला कौतुक वाटत असतें. त्याचप्रमाणे सृष्टीचे आदिकरण जी कोणी शाक्ते असेल तिला मानवी बुद्धीच्या या खेळांचे खोड्यांचें कोतुक बाटत असलेच पाहिजे. आणि. स्वरूप खेळ खेळल्याने खोड्या केल्याने मुलांची प्रकृति सुद्दढ होते त्यांस झोपही गाढ लागते हा जसा अनुभव आहे त्याचप्रमाणे शास्त्रांचे स्वेळ खेळून मनुष्यानेही आपली बुद्धि अधिक सुदृढ प्रभावशाली केली . आहे. जगताची आदिशक्ति या मनुप्याच्या अचपळपणाने आनोदेत होऊन आपल्या प्रतापी बालकाचे वात्सल्यभराने कोतुक करील त्याने विश्वस्त मनाने तिच्या अंकाचा आश्रय करितांच त्याला पूर्ण समाधानाचे वरप्रदान, देईल यांत शका नाही.

प्रकरण आठवें.

शास्त्रांची रूपरेषा : जडविज्ञान. १. ज्योतिषश्षास्र

जन्् लव

ह्या अफाट विश्वाच्या रचनेबिषर्यी विचार करणारें ज्योतिषशास्त्र अत्यत' प्राचीनकाळी उत्पन्न झालेलें आहे. अगदी प्राथमिक काळीं मनुष्याने जेव्हा आपल्या सभोबार नजर फेकण्यास प्रारंभ केला असेल तेव्हा दिवस आणि रात्र, सूर्यास्त आणि सूयोंदय, चेद्राचें आकाशांत दररोज बदलत जाणारे

“११० ८. शास्त्रांची रुपरषा : ज्योतिषशास्त्र

स्थान त्याच्या कमी अधिक होत जाणाऱ्या कला, मधून मधून चंद्र- ' सूयोस लागणारी ग्रहणे, आकाशांत रात्रीं दिसणारे रोज उगवून मावळ- णारे असंख्य तारे, --इत्यादि गोष्टी त्याच्या ताबडतोब नजरेस पडल्या अस- तील या गोष्टींबद्दल त्यास मोठें कुतूहल वाटून त्याची चौकसब्ुद्धि जाणत झाली असेल. 'चोकसबुद्धि जाग्रत होण्याच्या पूर्वीच या आकाशांत घडडून येणाऱ्या चमत्कारांमुळें मनुष्याची कल्पनाशक्तीही प्रफुल्तित झाली असेल तिने नाना तऱ्हेच्या अदभुत कथांचे जाळें या चमत्कारांभोवती निर्माण केलें असेल. आकाशस्थ ज्योतींच्या परिभ्रमणावर नाना तऱ्हेच्या मानवी व्यवहारांची रूपर्के बसवून केलेलीं वर्णन आपल्या बेदग्रंथांतेन आढळतात '( सूर्य ह्या सुवणेमय हंस आहे, तो उभेच्या मार्गे मागें फिरणारा कामुक आहे, इ०). पोराणिक ग्रंथांतून तर अश्या अद्भुत कथांची रेलचेल अस- * लेली आढळते. चंद्र हा अमृत पिऊन रोज वृद्धिंगत होतो, राहुकेतु या दैत्यांना अमृत पिण्याच्या वेळीं अटकाव केल्यामुळें ते चंद्रसूयांचा ग्रास करतात बृहस्पतीची तारका चंद्राने आपलीशी करून घेतली तिच्यावर अतिदाय आसक्त झाल्यामुळें त्याला क्षय लागला, इत्यादि अनेक रमणीय दंतकथा. आकाशांतील अद्भुत देखावे पाहूनच मुळांत निर्माण झाल्या असल्या पाहिजेत.

परंतु असल्या कविकल्पनांच्या भराऱ्या कितीही रम्य असल्या तरी त्यांच्या योगाने मनुष्याची जिज्ञासा सत्यान्वेषणबुद्धि यांचें समाधान होणें शक्‍य नव्हते. तेव्हा दिवसाचा मातेडाचा प्रचंड ताप रार्ञाचा ग्रहनक्षत्रतारा- दिकांचा अद्भत देखावा यांच्यामुळे मनुष्याची जिज्ञासाबुद्धि जागत झाली तिने त्यात आकाशांतील ज्योर्ता'चें सक्म अवलोकन करण्यास प्रवृत्त केलें या चिकाटीने केलेल्या अवलोकनामुळे सूर्यचंद्रादिकांच्या गतिस्थितीरचे त्याला हळूहळू ज्ञान होऊं लागून ज्योतिषशास्त्राचा पाया घातला गेला; "ण अशीच या बाबतींत वस्तुस्थिति दिसते. पुढें ज्योतिपाचे ज्ञान थोडेसें संकालित होऊन कालगणनेची पद्धति अस्तित्वांत आल्यानंतर, सामाजिक महत्त्वाच्या, विशेषतः धार्मेक स्वरूपाच्या, क्रिया ठराविक वेळीं टरा- विक म्रहृस्थिति असतांनाच कराव्या अशी बुद्धि साहजिक रीतीनेच उत्पन्न झाली. कित्येक आकाशस्थ ज्योतीच्या ठायींच देवतांची कल्पना केली

मिसरी लोकांचे ज्योतिषक्षान १११

गेली. अक्या रीतीने धर्मांचा प्रवेश ज्योतिषद्यास्त्रांत झाला त्यामुळें ज्योंतिषश्ास्त्राच्या अभ्यासास प्रारंभीं तरी आधेकच चालना मिळाली. त्याचप्रमाणें आकाशांतील मग्रहादिकांची भविष्यकालची स्थिति जर आप- 'णांस अगोदर नक्की करतां येते तर मनुष्याची भावी स्थिति देखील आप- णांस अगोदर कां समजून घेतां य्रेऊ नये असा प्रश्न मनुष्याच्या मनांत उद्‌भूत होऊन खुद्द ग्रहादिकांची स्थिति हीच मनुष्याच्या स्थितीची सूचक होऊं शकेल काय हे पाहण्याचा प्रयत्न सुरू झाला. अशा रीतीने फलज्योतिपषाची उर्त्यात्त होऊन त्याच्यामुळे सुद्धा खर्‍या ज्योतेषाचा अभ्यास वाढण्यास प्रारंभी प्रारंभी मदतच झाली.

पाश्चात्यांच्या ज्योतिषविषयक शञानाची परंपरा ईजिप्त बेब्रिलोन याच दोन राष्ट्रांपासून आलेली आहे. इजिप्शियन ऊर्फ मिसरी लोकांचे ज्योतिष- ज्ञान अल्पच होतें. ते सूर्योपासक असल्यामुळें त्यांची कालगणना सोर- मानास अनुसरून बसविलेली होती. ककेसंक्रमणापासून ते वर्षाचा आरंभ घरीत असत. परंतु एका ककसंक्रमणापासून दुसऱ्या ककसंक्रमणापर्यंतचा म्हणजे संपूर्ण सूर्यप्रदक्षिणेचा काल त्यांस नीटसा माहीत नव्हता. वर्षीचे १२ महिने महिन्याचे ३० दिवस असे कालविभाग ते मानीत. परंतु एका सौर वर्षांचा खरोखरीचा काल जवळ जवळ ३६५३ दिवस असल्या- मुळें त्यांचा वपारेम दरसाल ५४ दिवस मार्गे हटण्याचा प्रसंग येऊ लागला. ही चूक जेव्हा त्यांच्या लक्षांत आली तेव्हा दरवर्षांच्या अखे- रीस * वर्षाच्या वरचे दिवस ? म्हणून दिवस अधिक घालण्याचा क्रम त्यांनी सुरू केला. तरीही दरवर्पास पाब दिवसाची चूक कायम राहिलीच. ही चूक मात्र मिसरी लोकांस दुरुस्त करतां आली नाही. पुर्ढे इ. स. पूर्वी दुसऱ्या शतकांत अलेक्झांडिया येथील ग्रीक पंडितांनी चार वषोनी एक दिवप्त अधिक घालण्याची योजना सुरू करून ही चूक दुरुस्त केली. जूलियस सीझरने सुरू केलेल्या पंचांगांत हीच चार वर्षांमागून एक “लीप वर्षे' घरण्याची योजना स्वीकारण्यांत आली ती अजूनही युरोपच्या काल- गणर्नेत चालत आहे.

बंबिलोनियन लोकांर्चे ज्योतिप्रज्ञान मिसरी लोकांच्यापेक्षा बरेंच पुढें गेलेले होते. ते बर्ष सौरमानाचें परंतु महिने चांद्रमानानुसार ( स्थूल

११२ ८. शास्त्रांची रूपरेषा : ज्योतेषश्ास्त्र

मानाने २० दिवसांचे ) मानीत असत. वर्षास जी ५$ दिवसांची तूट येई ती भरून काढण्यासाठी वर्षानी एक अधिकमास मानीत असत. त्यांचे वध वसंतसंपातापासून सुरू होत असे. क्रान्तिवृत्ताचे म्हणजे सूर्याच्या गमनमागांचे १२ विभाग त्यांनी केले होते; तेच सर्व जगामध्ये आज बारा राशी म्हणून प्रचलित आहेत. चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि सूर्ये हे सात ग्रह त्यांस चांगलेच माहीत असून सात दिवसांचा एक सप्ताह उफ आठवडा मानण्याची कल्पनाही त्यांचीच आहे. इतकेच काय परतु आठवड्याच्या दोवटच्या दिवशीं सुटी देण्याची कल्पनाही त्यांचीच होती ! त्यांच्यापासून हिब्रू लोकांनी ती कल्पना घेतली. हिब्रू लोकां- मधील खिस्ती सप्रदायाच्याद्वारे ती पुढे सव युरोपांत पसरली इंग्रज लोकांच्या अमलामुळें सध्या हिंदुस्थानांत आली आहे.

मिसरी बाबिलोनियन संस्कृतीचा वारसा ग्रीक लोकांकडे आला. अर्थात्‌ त्यांचें ज्योतिषविषयक ज्ञानही ग्रीक लोकांस प्राप्त झालें. त्या. मर्यादित शञानाची ग्रॉक लोकांनी आश्चर्यकारक रीतीने वाढ केली. कोण- त्याही गोष्टींचा तर्कशुद्ध रीतीने विचार करून त्यांचे वर्गीकरण करण्याची वः विशिष्ट वस्तूने अवलोकन करून त्यांतून सामान्य तत्त्व काढण्याची ग्रीक लोकां- ची हातोटी अलोकिक होती. या हातोटीमुळेंच त्यांच्या हातीं आलेल्या प्रत्येक. ज्ञानाच्या शाखेचा तात्त्विक दृष्टीने विचार करून त्यांनी तिला शास्त्रार्चे, स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आतां ज्योतिपार्चे ज्ञान पुष्कळसें सूक्ष्म, अवलाकनानेच होणारें असल्यामुळें सूक्ष्म अबलोकनाच्या यंत्रांचा त्या वेळेत शोध लागलेला नसल्यामुळें ज्योतिषशयास्त्राच्या बाबतींत आपल्या. कुश्ाम्र बुद्धीचा प्रभाव त्यांस जसा पाहिजे तसा दाखवितां आला नाही. तरी देखील आर्धानिक काळांतल्या कोपर्निकसने जो नवीन म्हणून शोध लावला तोच शोध एका ग्रीक पण्डिताने अठराशे वर्षे अगोदरच लाविलेला होता ही गोष्ट ज्योतिषशास्त्राच्या इतिहासांत कमी महत्त्वाची नाही. इसवी सनापूर्वी पांचव्या शतकांतील महान्‌ तत्वज्ञानी पायर्थगोरास याने प्रथ्वी गोलाकार. आहे ती सूर्याभोवती फिरते असें मत व्यक्त केलें. परंतु अरिस्टाटलने पृथ्वीला गति आहे या मताला जोराने विरोध करून ती त्थिर आहे असें आग्रहाने प्रतिपादन केलें. त्याच्यानंतर अरिस्टार्कसने (इ. स. पू. २५०

वर्णनात्मक गणितात्मक ज्योतिष ११३

पृथ्वी ही स्थिर नसून ती सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत पुनः प्रतिफदेन

केला. दुर्देवाने हा अत्यंत महत्त्वाचा क्रांतिकारक सिद्धांत त्या वेळीही कोणाला मान्य झाला नाही. त्यामुळे तो तसाच ठुस द्वोऊन गेला पुर्ढे कोपर्निकसाला हाच शोध नवीन म्हणून पुनः जगापुर्ढे आणण्याची जरूरी मासली. पुर्ढे एराटोस्थेनिसने एथ्बीच्या परिघारचं मापन करण्याची रीति शोधून काढली क्रांतिवृत्ताचा विषुवा्ी होणारा कोन किती अंशांचा आहे तेंही बिनचूक शोधून काढलें. त्याच्यानंतर हिपाकस हा महाविख्यात ज्योतिषी इ. स. पू, १६० या वर्षी जन्मास आला. त्याने सूर्याच्या बर्तुल- मार्गच्युतीची उपपत्ति अपचक्रांची (९७1०7 ०1९5) कल्पना करून बसवून दाख- विली; सोर वर्षार्चे मान मोजमापे घेऊन बहुतेक ब्रिनचूक ठरविठे; संपातचल- नाचा शोध लावला खगोलाचा १०८० तारे दाखविणारा एक नकाशाद्दी तयार केला. ग्रीक लोकांमधील हा शेवटचाच परंतु अतिविख्यात ज्योतिष- शास्त्रश्ञ होय. यानंतर टालेमीसारख्या संकलनकाराखेरीज कोणी महत्त्वाचा ज्योतिषी कित्येक शतके उत्पन्न झाला नाही. कोपर्निकसच्या काळापर्यंत म्हणजे सुमारे तेराशे वर्षे टालेमीच्याच ग्रंथांचे साम्राज्य सर्व युरोपभर अव्याहत चाढू होर्ते.

मडडडडाड 4 तडा

ज्योतिषशास्त्राची दोन अंगे आहेत. एक गणितात्मक दुसरें वर्णनात्मक अथबा तात्त्विक, गणितात्मक अंग म्हृणजे कालगणनेस उपयोगी पडणारे सर्वे ज्योतिर्गणित होय. सूर्य, चंद्र इतर अद यांच्या दैनदिन, मासिक वार्षिक गति बिनचूकपणे वर्तविर्णे याला जे गणिताचं ज्योतिषार्चे ज्ञान छागरते तें अशा तऱ्हेचेच होय. मिसर, बॅबिलोन, भारतवषे या प्राचीन राष्ट्रांनी जे शान संपादन केलें तें या गणितात्मक ज्योतिषाचेंच. हेंच मणि- तात्मक अथवा व्यावहारिक ज्योतिष प्राचीन लोकांपासून घेऊन ग्रीक ळोकांनी बरेंच वृद्धिंगत केलें. परंतु इतर्केच करून ते थांबे नाहीत तर पृथ्वीचा आकार, तिच्या परिघाची लांबी, ग्रइमालेर्चे स्वरूप इत्यादिकांच्या संबंधाने महत्त्वाचे शोध लावून त्यांनी तात्विक ज्योतिषाचाही पाया घातला.

११४ ८. शास्त्रांची रूपरेषा : ज्योतिषशास्त्र

हें तात्विक ज्योतिष म्हणजे आकाशांतील ज्योतीच्या स्वरूपाचा बोध करून देणारे शास्त्र होय. . त्याचा सामान्य व्यवहारास फारसा उपयोग नाही. या तात्त्विक ज्योतिषास किंचितशी सुरुवात जरी ग्रीक लोकांनी केली असली तरी एक तर ती फार अल्प होती दुसरे म्हणजे त्यांचे कांही महत्त्वाचे शोध लसही झाले होते. तेव्हा तात्विक ज्योतिषाच्या विकासास खरी सुरवात कोपार्निकसच्या कालापासूनच (इ. स. १५४३) झाली असें म्हणण्यास हरकत नाही. तेव्हापासून आजपर्यत एकसारखी या शास्त्राची प्रगति चाललेली असून केवळ आपल्या ग्रहमालेच्याच नव्हे तर अखिल विश्वाच्या रचनेविषयीं स्वरूपाविषर्यी अनेक आश्चर्यकारक शोध सिद्धांत शास्त्रज्ञांनी स्थापित केलेले आहेत. कोपार्निकस, केप्लर, गलि- लिओ, न्यूटन, हरल,लाग्रांज,लाप्लास, आडाम्स, लॉकियर इत्यादि शोध- कांचीं नावें ज्योतेषशास्त्राच्या हातिहासांत सार्वख्यात आहेत.

या आधुनिक शोधांनुसार असें ठरले आहे कीं अखिल विश्व ही एक अनाद्यनंत पोकळी आहे. या पोकळीमध्ये एकमेकांपासून पराधांवधि मेल अंतरावर असणारे अत्यंत तेजस्वी असे प्रचंड गोळ आहेत. त्यांनाच आपण तारे म्हणतों. हे तारे इतके प्रचंड आहेत कीं त्यांचा व्यास लक्षा- बघि मेळ सहज असू दाकेल. असे हे तारे असंख्य आहेत; परंतु त्या सवाना गति आहे. अंतराळांतून ते वेगाने कोठे तरी चाललेले आहेत या ताऱ्यांखरीज कोटयवाधि मेलांवर पसरलेले हजारो लाखो तेजोमेघही या अंतराळांत आहेत. या तेजोमेघांपैकरी कित्येक खरोखर मेघ नसून तीं असंख्य ताऱ्यांची बनळेलीं निरनिराळीं विश्वेंच आहेत. त्यांच्यामधील आपल्यामधील कल्पनातीत अंतरामुळे ती आपल्याला प्रकाशमान मेघांच्या लहान लहान खडांप्रमार्ण दिसतात, बाकीचे तेजोमेघ हे कांही अर्शी पृथ्वीवर आढळणाऱ्या पदाथाच्या प्रकारामान वाफेने बनलेले असून त्यांच्यांतील वायुरूप द्रव्य एकत्रित घद्ट होत जाऊन त्यांचे तारे बन- ण्याची क्रिया हळूहळू चाललेली आहे.

आपला सूर्य हा फार पूर्वीच्या काळीं अशाच एका तेजोमेघापासून बन- 'ठेल्या प्रकारमान तार्‍्यांपैकीच एक लहानसा तारा आहे ! तो प्रथ्वीवर आढ- ळणाऱ्या द्रव्यांचाच बनलेला परतु तिच्या मानाने फार प्रचंड असा गोल असून

विश्वाखी अद्भुत रचना ११५

आपल्या आंसाभोवती एकसारखा फिरत असतो. त्याचा व्यास ८६६, ०० मैल असून तो प्रथ्वीपासून नऊ कोटि तीस लक्ष मेल दूर आहे. तो प्रचंड उष्णतेमुळें बायुरूपांत असलेल्या द्रव्यांचा बनलेला आहे. सूयोबरील बाष्पांत लोखंड, रपे, शिर्से, कथील, इ० घातु कार्बन, हेलियम, हायड्रोजन इ० इतर द्रव्ये आहेत असें शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सूर्याभोवती फिरणारे अनेक 'ग्रह' असून आपली प्रथ्वी ही त्या ग्रहावेकीच आहे हे सुप्रासेद्धष आहे. ही ८००० मेल व्यासाची एथ्वी ही एक इंच व्यासाच्या गोळीएवढी आहे अशी जर कल्पना केली तर त्याच प्रमाणांत सूय हा प्रथ्वीपासून ३२२ याडोवर म्हणजे ६४४ हातांवर असलेला फूट व्यासाचा गोळा होईल चंद्र हा वाटाण्यायेवढा होऊन तो प्रथ्वीपासून ३० इंच दूर राहील यांच प्रमाणाने बुध शुक्र हे सूयापासून अनुक्रमे १२४ आणि २३२ याड दूर असलेले लहानसे गोलक होतील, पृथ्वीपेक्षा लांब असलेले मंगळ, गुरु, शनि, वरुण ( एवा ) प्रजापति ( पषशःणा०) हे सूर्यापासमन अनुक्रमे ४८८, १६७२, ३०६७, ६१६९, ९६६६ इतके याड अंतरावर राहतील. आणि याच अत्यंत सूक्ष्म प्रमाणास अनुसरून पृथ्वीला सर्वात जवळ असलेला तारा ४०००० पेक्षा अधिक मैल अंतरावर राहील ! सर्बात जवळचा तारा आल्फासेटारी हा पृथ्वीपासून एकोणीस हजार अब्ज मैल दूर आहे असं गणिताने काढण्यांत आलें आहे याप्रमार्णे मति गुंग करून सोडणारी ही विश्वाची रचना आहे.

या आकारास्थज्योतीरचिं ज्ञान मिळविण्यास दोन यंत्रांनी फारच साहाय्य केळे आहे. तीं दोन थंत्रे म्हणजे दूरदर्शक अथवा दुबीण ( (€९]€5९016 ही, प्रकाशप्रथक्कारक (53९९०४००७९) ही होत. पहिल्या यंत्रांत अंतगोल बहिगोल भिंगांचा उपयोग करून पदार्थ अनेक पटींनी जवळ असतां जसा दिसेल तसा दिसण्याची व्यवस्था 'केली असते. दुर्बिणीचा आकाशांतील गोलांच्या निरीक्षणाकडे उपयोग करण्यास सुरवात प्रथम गलिलियोने केली. प्रकादाप्रथक्कारक हे प्रकादकिरणांचे प्रथक्करण करून इंद्रधनुष्या- 'प्रमाणें त्यांतील अनेकरंगी पट्टा दर्शविणारे यंत्र आहे. निरनिराळ्या धातु इतर वस्तु तप्त होऊन प्रकाशमान झाल्या असतां त्यांचे बर्णपट्टक ( 50९०७) ) भिन्न भिन्न तऱ्हेचे दिसतात. या गोष्टींचा उपयोग करून

११६ ८, शास्त्रांची रूपरेषा : ज्योतिषक्षास्त्र

घेऊन सूय इतर तारे कोणत्या द्रव्यांचे बनले आहेत, त्यांचें स्वरूप काय आहे, त्यांची उष्णता गति किती आहे वगैरे गोष्टींचे ज्ञान प्रकाद- पृथकरणाच्या साहाय्याने करून घेतां येतं, >>> जवत

या ज्योतिषश्ास्त्राचा व्यावहारिक उपयोग कांद्दी नसतांनाही पाश्चात्यांनीं एकसारखे त्याच्या मागें लागून दोन तीन शतकांतच केवढी प्रचंड प्रगति केली आहे हे पाहिलें म्हणजे मन थक्क होऊन जाते. याच्या उलट आमच्याकडे स्थिति काय आहे! ज्योतिष हा शब्द उच्चारतांच मोठमोठ्या वेधशाळा, त्यांतील प्रचंड दुर्बिणी इतर महत्त्वाची उपकरणे, वेध घेण्यांत गणिते करण्यांत तल्लीन झालेळे ज्ञानेकानिमझ ज्योतिषी, यांचें चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभं राहतां दुसरेच एक हृदय स्वाभाविकपणे उर्भ राहते. ' ज्योतिषी ' म्हणतांच, पंचांग एकादी शकुनवंती पुढें घेऊन बसलेळे, भोळसट बायाबापड्यांना बोटें मोजून प्रश्न सांगणारे किंवा आपलें ललाटलिखित जाणून घेऊ इच्छि- णाऱ्या आशाळभूत अर्धवटांना त्यांचीं * भविष्यें ' सांगणारे जोशीबुधा आणि मुंबईसारख्या ठिकाणीं सट्टेब्राज जुगारी लोकांच्या लाभालाभाची फळें वर्तेवून त्यांच्या अन्याय्य द्रव्यतृष्णेळा चेतवणारे '* ज्योतिर्विदाचार्य यांचें चित्र आपल्या डोळ्यांपुढे उर्भ राहते. कारण आमच्या देशांत सध्या यांचीच गर्दी चलती आहे. परंतु खरे ज्योतिपी हवे नव्हत असल्या लोकांचे फळें वर्तविण्याचे आडाखे म्हणजे खरे ज्योतिषशास्त्रही नव्हे. प्रथ्वी, सूर्य, चंद्र आकाशातील इतर प्रकाहमान गोलक यांची गति, स्थिति स्वरूप सांगण्यासाठी प्रवृत्त झाळेळे ज॑ शास्त्र तेंच खर ज्योतिष- शास्त्र होय, भविष्ये सांगण्याची किंवा फले वर्तविण्याची जी एक विद्या प्रचाळित झाली आहे तिचा खऱ्या ज्योतिषशास्त्रापासून एथकपणा दर्श- विण्यासाठीं तिला फलज्योतिष? म्हणण्याचा प्रधात अलीकडे पडत चालला आहे. या फलज्योतिषाला इंग्रजीत 885001०085 असा शब्द असून खऱ्या ज्योतेषशासत्राला &801010॥77 असे म्हणतात, 8581101087 ऱ्चा अर्थ इंग्रजी कोशांत, ' ॥॥6 55९५१0० 8ठंभा०७ एला ७९६७08 0.

फलज्योतिषाचे बंड- ११७

4818018 ]8॥ (0. तांह००ए7७" ७हिर्लड छात. [ीपशा०68 0 006 1688४7९] १४ 0०0168 ला "पाळा े8ि'8 छाते ि'श९11 0९

पि(पा'७,' असा दिलेला आढळतो. यावरून फलज्योतिषाला पाश्चात्य शास्त्रज्ञ * नामधारी किंवा खोटें ' शास्त्र मानतात हें दिसून येते. तथापि ग्रहा- दिकांच्या स्थितीवरून आपले भविष्य आजमावून पाहण्याची ही प्रव्ात्ते फार प्राचीन आहे यांत मात्र शहोका नाही. अथवेवेदांत जारणमारण विद्रेचा त्याचप्रमाणे ग्रहांचा मनुष्याच्या सुखदुःखावर होत असलेल्या 'परिणामांचा उलेख केलेला आढळतो. परंतु फार प्राचीनकाळी ग्रह्मांची गतिच बिनचूक वर्तवितां येत नसल्यामुळें फलज्योतिषाची फारशी प्रगति झाली असेल असं वाटत नाही. पुढें वराहमिहिरापासून पुढच्या सर्व ज्योतिष्यांनी मात्र गगितज्योतिषाइतकच फलज्योतिषाकडेही लक्ष पुरविलेळें आढळतें.

त्याचप्रमाणें आमच्या धर्माचारांस विशिष्ट तिथि ग्रहस्थिति यांची आवदइय्रकता असल्यामुळें धार्मक पोराणिक बाजूही ज्योतिषांत पाहैल्या- पासूनच घुतली होती. अशा रीतीने आमर्चे ज्योतिष म्हणजे या तीन्ही गोष्टींच कडबोळे होऊन बनलें. त्यांतल्या त्यांत धार्मिक बाब फलज्योति- षाची बाजू हीच श्रद्धाळू बहुजनसमाजास आवडणारी ज्योतिष्यास पैसे मिळवून देणारी असल्यामुळे तिर्चे प्रस्थच उत्तरोत्तर वाढत चालले तिच्या दडषणामुळ खऱ्या तात्त्विक ज्योतिषाची वाढ खुटून गेली, वराह- मिहिरापासून जसजसं अलीकडे यार्वे तसतसे खऱ्या ज्योतिषावर पंडितांचे परिश्रम कमी कमी होत गेलेले दिसतात फलज्योतिषावरील ग्रथांचं पीक मात्र जास्त येत चाललेले आढळतें. भास्कराचार्य गणेश देवशञ यांच्या- नंतर शोधकबुद्धींचा पहिल्या प्रतीचा ज्योतिषश॒ आपल्या देशामध्ये झाला नाही. परंतु फल्ज्योतिप्राचें मुहूतादिकांचे बंड माल उत्तरोत्तर वाढत असलेलें आढळतें. याचा परिणाम असा झाला कीं ज्योतिषी म्हणजे मुहूर्त काढून देणारा, त्रते उद्यापर्ने केव्हा करावी ईं सांगणारा वधूवरांच्या 'पत्रिक्ता जुळवणारा पोटार्थी ग्रह्स्थ, असाच अर्थ समाजामध्ये रूढ होऊन बसला. आश्चर्यांची खेदाची गोष्ट ही कीं या इंग्रजी शिक्षणाच्या सुधा- रलेल्या काळामध्येंही आमच्यांतलें हॅ फलज्योतिषारचे खूळ कमी होतां

११८ ८. शास्त्रांची रूपरेषा $ ज्योतिषशास्त्र

दिवसेंदिवस वाढतच आहे ! फलज्योतिष हें कांही शास्त्र नव्हे ! भविर्ष्ये वर्तैविण्याच्या कोशल्याने आजपर्यंत कोणच्याही राष्ट्राचे कल्याण झालें आहे असे ऐकिवांत नाही! उलट या फलज्योतिषाच्या नादाने भोळसटपणा,, निष्क्रियता, आशाळभूतपणा या अवगुणांची वाढ होऊन राष्ट्राच्या प्रगतीस. अडथळा होण्याचाच संभव असतो. पाश्चात्य राष्ट्रांतही १७व्या शत- काच्या अखेरपर्यंत फलज्य़ोतिषाचे बंड बरेंच होतें. परंतु या निष्फळ उद्योगाचा अव्हेर करून पाश्वात्यांनी खऱ्या शास्त्रीय दष्टांचा अवलंब केला त्यामुळेंच त्यांना सर्व शास्त्रांमर्थ्ये, विशेषतः ज्योतिपात, अभूतपूव प्रगति करून दाखवितां आली. आमच्या देह्यांतील लोकानी, विशेषतः सुशिक्षित तरुणांनी हाच धडा आतां गिरविला पाहिजे. जातक, ताजिक, पत्रिका, कुंडल्या, भविष्यें यांच्या जाळ्यांतून सुटून उत्साहाने चिकाटीने खऱ्या ज्ञानाचा मार्ग त्यांनी अवलंबिला पाहिजे. तरच त्यांत त्यांचा त्यांच्या आयेजननीचा तरणोपाय आहे.

ज्योतिषशास्त्राचे अवलोकनासहित अध्ययन आमच्या देशांत फार करून चाललेले नाहीच म्हटल्यास चालेल, उच्च शिक्षणक्रमामध्यें गणित- शास्त्राच्या अनुषंगाने काय त्यांचा अभ्यास होत असेल तेवढाच. हो स्थिति बदलून ज्योतिषाचा अभ्यास अधिक जोराने चिकाटीने आमच्या विद्यालयांत सुरू झाला पाहिजे, ज्ञानाच्या मार्गे निरपेक्ष रीतीने लागण्यास आम्ही आतां थोडें तरी शिकले पाहिजे, आणि हा घडा शिकविण्याच्या बाबतीत व्यवहारांत अगदी निरुपयोगी अश्या ज्योतिषाइतके दुसर कोण- तेंही शास्त्र कार्मी पडणारें नाही. त्याचप्रमाण सामान्य जनतेसही ज्योतिष- शास्त्रांतल्या निरानेराळ्या गोष्टी लोकप्रिय पुत््तकांच्या द्वारा समजावून देण्याची अत्यंत आवद्यकता आहे.

२. भूगोलशास्त्रें (१) भूपष्ठशास्त्र. डकती व्यव डा तहा आपल्या परथ्वीच्या बाहेरील ,अंतराळांत असणाऱ्या गोलकांचा इतर खस्तूंचा विचार करणारे असे एकटे ज्योतिषशास्रच आहे. बाकीर्ची एकंदर

क्क

आमचे भूगोलाचे शोचनीय अक्षान. ११९

सव शास्त्रे अखिल विश्वाच्या पसाऱ्यांत एका कणाप्रमार्णे असणाऱ्या या पृथ्वीचा किंवा तिजमधीळ चराचर वस्तूचाच विचार करतात. त्यांमध्यें व्यापकाकडून सूक््माकडे जाण्याची पद्धति आपण अवलाोंबेलेली असल्यामुळें प्रथम प्रथ्वीविपर्यी साकल्याने विचार करणारी जीं शास्त्र आहेत त्यांचा परामशे घेणें प्राप्त आहे. या श्ञास्त्रांमध्यें भूगोलशास्त्र भूस्तरशास्त्र ही प्रमुख होत. ज्याला इंग्रजींत (९०ष्ठा990४ म्हणतात, त्याला आपण भूगोल- शास्त्र्किंवा नुसतच भूगोल म्हणतो. परंतु हें नाव फारच व्यापक असल्यामुळें यथार्थ नाही. यापेक्षा त्या शास्त्राला 'भूप्र्ठशास्त्र' हें नाव देणें आधिक उचित होईल; कारण (९०७ ७])॥१ मध्ये भूगोलाच्या केवळ प्रप्रमागाचाच विचार केलेला असतो. अशा रीतीने नामकरण केल्यास भूपृष्ठछास्त्र भूस्तर- शास्त्र हां नांवे इंग्रजीतल्या नावापेक्षाही अधिक अन्वर्थक होतील.

डयन ब्र शिरा

भूप्र्ठशास्त्र ( ७808191115 ) हे प्रथ्वीच्या प्रष्ठमागावेपयी म्हणज बाहेरून दिसणारा जमिनीचा जो अगदी वरचा थर त्याविषयी, आणि त्याच्यावर निसगाच्या किंवा मनुप्याच्या कृतीमुळे होत असलेल्या घडा- मोडीविपर्यी विचार करिते. अथात्‌ हें शास्त्र फारच महत्त्वाचे तितकेच मनोरंजकही आहे हं उघड आहे. परंतु त्याची आमच्याइकडे कशी देना यचचालली आहवे ती पहा. मराठी इंग्रजी शाळाच्या खालच्या वगामध्ये भूगोलाच्या नावावर जी काही घोकंपट्टी डोकेफोड चालते तेवढीच काय ती या विषयाची व॒ आमची ओळषख्य ! पुढे या शास्त्राच्या दालनाळा जे कुलप लागतें ते कायमचे ! जुनर पुण्याच्या कोणच्या दिशेला आहे, किंवा पुण्यापेक्षा नागपूरची हवा अधिक उष्ण कां, या प्रश्नांची बरीबर उत्तरें एखाद्या कालेजच्या विद्याथ्यांला देता आली तर मोठें नशीब मानायचें ! हा सध्याचा अनुभव आहे. मग अशा स्थितीमध्ये मंगोपाक, लिठिह्ग्स्टन, कप्टन कुक, अमंडसेन यांसारखे धाडसी प्रवाशी आमच्यांत शैकड्याने का निघू नयेत !

पृथ्वीच्या प्ष्ठमागाचा साधारणतः जितक्या बाजूनी विचार करतां येतो किंवा आजपयंत केला गेला आहे-तितकक्‍्या शाखा या क्षास्त्राच्या बन-

१२० ८, शास्त्रांची रूपरेषा : भूपृष्ठशास्त्र

लेल्या आहेत. पाहैली शाखा गणितीय भूपृष्ठशासत्राची. पएथ्वीचा आकार, तचे सूयाभोवती परिभ्रमण, रेखांश त्यांचा उपबोग, कोणत्याही भूप्रदे- शाचे क्षेत्रफळ मोजणे, एखाद्या स्थळाची उंची मोजणे, नकाशे तयार कर- ण्याची रीत,वगोरे गणितशास्त्राच्या मदतीने सिद्ध होणाऱ्या अनेक विषयांचा या शाखेत समावेश होतो. दुसऱ्या शाखेला इंग्रजींत 017७०8 (९०७1७७१ म्हणतात. मराठींत त्यास वास्तविक ' किंवा * नेतरिक भूपष्ठशास्त्र ' अर्थ म्हटल्यास चालेल. हीच मूपृष्ठशास्त्राची सवीत महत्त्वाची शाखा होय; किंबहुना हा त्या शास्त्राचा गाभाच असे म्हटल्यास चिंता नाही. जमीन, पाणी हवा या पृथ्वीच्या पृष्ठभागी आढळणाऱ्या तीन्ही गोष्टींचे स्वरूप- वर्णन या शाखेत करण्यांत येतें. परथ्वीच्या परठमागावरील जमीन पाणी यांची विभागणी, जमिनीचे प्रकार, तिचा उंचसखलपणा, तिजवरील डोंगर, पाण्याचे प्रवाह, जलाशय, अरण्ये, वाळवेटे, सुपीक नापीक जमीन इ० सर्वे विषयांचे उद्घाटन या विभागांत केळे जातें. त्याचप्रमाणें समुद्राच्या स्वरूपाचं वर्णन यांतच येतें; त्याची समुद्रश्यासत्र ' ( 0ल्स्हाठषटाणाओए ) अशी निराळीच शाखा बनली आहे. तिसरें ज्ञान हवेसंबंधाचे, यास “बायु-. मानशास्त्र' (02111.80160४ 116200010९) असें म्हणातत. हेंही वास्त- विक भूपरप्रशास्त्रामध्येंच अंतभूत होते. वातावरणाचे स्वरूप त्याचे घटक, निरनिराळ्या ठिकाणच्या हवामानांमधील भिन्नता,वारे,पाऊस, धुक, दंव,थंडी, हिमवृष्टि इत्यादि वातावरणांतील घटना, या सर्वांचे सोपपत्तिक सकारण विवेचन वायुमानशास्त्रांत येते. समुद्रशास्त्र वायुमानशास्त्र हीं वस्तुगत्या भूप्रष्ठशास्त्रांतच अंतर्भेत होत असलीं तरी त्यांचा बिकास बराच झाला असल्याकारणाने स्वतंत्र शास्त्रे म्हणूनही त्यांचे परिगणन केलें जातें. * जीवविषयक भूपष्ठशास्त्र ' ( 3108९08191117) ही भूपष्ठशास्त्राची तिसरी शाखा होय. प्रथ्वीवर सर्वे ठिकाणी आढळणारी वनस्पतिर्साष्टि अथवा झाडझाडोरा आणि प्राणिसृष्टि यांचे सोपपत्तिक वबर्गन या शाखेत येर्ते. पुढें मानवीय भूपष्ठशास्त्र ( ॥॥0॥"००४९०४॥७॥॥४१) हा चवथा विभाग होय. हा विभाग मानवशास्त्राश्री निकट रीतीने संबद्ध असून यांत पृथ्वीवर मनुष्यांची वस्ती कोठे कोठे, किती कशी झालेली आहे, भिन्न भिन्न मनुष्यजाति कोठे कसकशा पसरलेल्या आहेत, भोबतालच्या परिस्थितीचा

अत्यंत मनोरंजक बोधप्रद शास्त्र १२१

मनुष्यावर कसकसा परिणाम होतो, इत्यादि प्रश्नांचं विवेचन अंतभूत होर्ते. भूपृष्ठशास्त्राचे आणखी दोष विभाग ' राजकीय भूवणन ' ' व्यापारी भूवर्णन ' असे आहेत. पैकी पाहिल्यांत प्रथ्वीचे राजकीय विमाग, त्यांतील लोकपंख्या, राज्यपद्धति, स्वभावविशेष, वगेरे विषयांचे वर्णन येतें दुस- ऱ्यांत उद्योगधंदे, व्यापार,